ान:८800%४४/७५
[_) २८॥९९.-८०
()॥५॥४/८॥२5७/१|_
(3२,५२४
0[॥ 194918
/ ४०६]
॥४७0/॥५)
॥ श्रीसमर्थ ।॥
नवयुगधम
हिदुस्थाकांतील आपधुतिक कार्मिक
कळकळीचा विकेचक इतिहास
भ्रथम खण्ड
ब्राह्मसमाज व देवसमाज
अल्क ७
त्रह्मकूपाहि केवलम् ।
इश्वर करील तें खरें ।
आणा चै*क्ी
ग्रंथकार
सदाशिव कृष्ण फडके
प्रथमावृत्ति- १९२७
किमत चार रुपये
क अनव
कळव
जनन
2 काडत भर डावा
र ४8%. रसी? ४४ र
() ढं ॥ श्रीसमर्थ । छै) ()
र णि हा ग्रंथ शि क
0 | ज्या दृष्टीनं लिहिला आहे | १
द त्या अद्रेत बेदान्तशास्त्राचे प्रणेते %
रा स्वस्ति श्रीमत्समस्तसुरवरवृंदपूजितपादारबिंद् णि शै
() शिवप्रतिर्बिबवये श्रीमत्परमहंस परित्राजकाचाये 3:
त पद्वाक्यप्रमाणपारावारपारीण यमानियमासन- द
शिश | प्राणायामप्रत्याहारध्यानधारणासमाध्यष्टांग- प्र
री योगानुष्ठाननिष्ठ तपश्चक्रवर्तीमन्वाद्यवि- शे
च्छिन्नगुरुपरंपराप्राप्षडूदुशीनसंस्थापना- 0
() चाये व्याख्यानसिंहानाधीश्वर कलानि-
() गमागमासारहृद्य सांख्यत्रयप्रति- ()
पादक सकलनास्तिकमतोच्छेदन- णि
ऱ$ पुबेकसकलधमेसंस्थापनेकधुरीण प
2 वैदिकमागेप्रवतंक सर्वेतं- ५
| त्रस्वतंत्र | द
७ हि श्रीमत जगद्गुरु आद्यशंकराचाये ४) 0)
दू | यांच्या पुण्यस्मरणाथे ॥ पै
9 जनी-जनादेन सेवेस
६ नम्रपणे सादर केला असे, र र
() डौ सदाशिव कृष्ण फडके कु १
र क त
20 -55-:63 र २8८०००&&००>>०&०6&%
भरस्तावना
2० | पल्य़ा देशास जी कठीण परिस्थिति प्राप्त झाली आहे, तिची कारणें काय,
व ती दूर करण्यास उपाय कोणते, यासंबधी देशांतील सर्वे आस्थेबाईक
स्त्री-पुरुष आज विचारक्रांत झाले आहेत, शेती, उद्योगघदे, शिक्षण, सामा-
जिक सुधारणा, राजकारण व धर्म असे हे विचारांचे वगीकरण आहे. त्यांतही
राजकारण आणि धम हे प्रश्न जसे फार व्यापक स्वरूपाचे तसेच जिव्हाळ्याचे
असल्यामुळे त्यांसच जास्त महत्व आळे आहे. शेती, उद्योगधंदे ब शिक्षण
हे प्रश्न समाधानकारक रीतीने सुटणे हे राजकारणाबरच अवलंबून आहे. तसंच
सामाजिक सुधारणांचा प्रश्नही अंशतः राजकारणांत ब अंशतः धर्मकारणांत
रुंतलेला आहे. अशा या दोन महत्त्वाच्या विषयांपैकी राजकारणाचा विचार
राजकीय पुढारी ज्याप्रमाणे करीत आहेत, त्याचप्रमाण आपल्या देशांतील
आधुनिक धार्मिक संस्थांनी आपल्या नियतकालिक कार्याचे आढावे काढून आप-
आपले मार्ग सुधारण्याचे प्रयत्न चालबिले आहेत. ह्या संस्थांच्या विचार मंथनांतून
चालू क्रांतिकारक नवयुगासाठी कोणती घमतत्त्वे बाहेर पडतात, तिकडे
जिज्ञासूंचे लक्ष लाशून राहिले आहे. यासाठीं आपल्या देशांतील आधुनिक
धार्मिक चळवळींसंबधीं मराठी बाचकांस विचार करतां याबा म्हणून हा
६: नबयुगघ्म अथवा हिंदुस्थानांतील आधुनिक धार्मेक चळवळींचा विवेचक
हातेहास” हा ग्रंथ मो मुद्दाम लिहिण्यास घेतला. ह्या ग्रंथांत आपल्या देशांतील
गेल्या सुमारे शांभर वर्षातील धममतांचा विहंगम दृष्टीने विचार व्हाबयाचा आहे.
हा ग्रंथ लिहिण्याची मूळ सूचना माझे मित्र रा० गणेश दामोदर टिल्ल,
एम्.ए. ह्यांनी केली; व पुढेही त्यांच्या विशोष आग्रहामुळे मा हा ग्रयाछियास
प्रवृत्त झालो, तसेच हा ग्रंथ छापून प्रसिद्ध करण्यास लागणाऱ्या खचाची
सोय लावण्याचे माझे दुसरे मित्र श्री०आत्मारामशेठ आटवणे, एम्.एलू. सी.
यांनीं मनावर घेतलें, अशा रीतीनें ह्या दोघां सन्मित्रांच्या प्रोत्साइनामुळच हा
ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. यामुळें या ग्रंथाचे बरंच श्रेय त्यांसच आहे.
हा ग्रंथ लिहिण्यास जरूर ती माहिती कोठून ब कशी मिळवावी, ह्याबद्दल
महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध प्रार्थनासमाजी रा० द्वारकानाथ गोविंद बेद्य व रार
दै प्रस्तावना
बिठ्ठलळ रामजी शिंदे, बी, ए. यांनीं आस्थापूर्वक सषल्ट़ा दिली व रा० वेद्य यांनी
कित्येक पुस्तके बरेच दिवस वापरण्यास देऊन सक्रिय सहानुभूति दाखविली.
त्याचप्रमाणें आदि-त्राह्मसमाजाचे एक ट्स्टी बाबू क्षितींद्रनाथ ठाकूर ह्यांनीही
आपल्या पुस्तकसंग्रहांतील एक दुर्मिळ पुस्तक मजकडे पाठवून दिले व आदि-
ब्राह्मसमाजाबद्दल विचारलेल्या प्रश्नांसंबंधी माहितीही दिली, बाबू अनाथकृष्ण
सील यांनीं या ग्रंथांतील बहुतेक चित्रांचे मूळ फोटो दिले, तसेच साधारण
ब्राझ्समाजाचे अध्यक्ष पंडित सीतानाथ तत्त्वभूषण, उपदेशक बाबू हेमचंद्र
सरकार, एम्. ए. ब चिटणीस आनंदचंद्र सेन, बी, ए, ह्यांनी आणि नवविधान
पंथाचे बाबू यामिनीकांत कोर ह्यांनी विचारलेल्या प्रश्नाची आस्थापूर्वक उत्तरें
पाठवून माहिती दिली, याबद्दल ह्या ब्राह्मापंथी विद्वानांचा मी फार फार
आभारी आहे. माझे विचार व त्यांचे विचार जुळते नसल्यामुळे मीं त्यांच्य!
आवडत्या ब्राह्ममंथाबर ब ब्राह्म पुढाऱ्यांबर केलेली टीका त्यांस रुचणार नाहीं,
हें मी जाणून आहे. तथापि मीं त्यांच्या पंथाबर ब पुढाऱ्यांवर जी थोडीफार
टीका केली आहे, त्यास बहुतांशी ब्राह्षलेखकांचाच आधार आहे. आणि
ब्राह्षेतर लेखकांपैकींही विशेष भारदस्त अश्या लेखकांच्या सबळ आघारा-
शिवाय मीं बेजबाबदारपणे कोणावरही टीका केली नाहीं, हे त्यांनीं ब
इतर बाचकांर्नींही कृपा करून लक्षांत ठेवावे, अशा रीतीने ह्या ग्रंथास मीं
ज्या ज्या ग्रंथांचा विरोषेकरून आघार घेतला आहे त्यांचा नामनिदेंश प्रत्येक
भागाचे अखेर केला आहे. त्या सवे ग्रंथकारांचा मी फार आभारी आहे,
ज्या सदग्रहस्थांनीं माझ्या हस्तलिखित प्रतींतील मधून मधून काहीं भाग बाचून
पाहिला ब मला कांहीं सुचना करून ग्रंथप्रकाशनास प्रोत्साहन दिलें त्यांचाही
मी फार आभारी आहे. शोबटीं माझे कनिष्ठ बंधु मुंबईचे चित्कार चि ०
रघुनाथराव फडके यांच्या लेहभावामुळे “विजय? ब 'मनोरंजन' ह्या छापखान्यांनीं
छपाईचे व चित्रांच्या ब्लाकचें काम विशेष काळजीपूवक करून दिलें याबद्दल
मी त्या छापखान्यांचे मालकांचे आभार मानले पाह्िजित. त्यांतही “बिजय'
प्रेसचे उत्साही मालक रा० अप्पासाहेब गोखले श्ांनी साहित्यसेवकाच्या
सहानुभूतीची जी आस्था व कळकळ दाखविली ती ब त्यांस जशी भूषणावह
तश्लींच मला उपकारक झाली आहे.
ह्या ग्रंथांत कोठें कोठे जीं अशुद्धे राहिली आहेत, त्याचीं कारणें मुख्यतः
प्रस्तावना ७
दोन आहेत. एक छापण्याकारितां शद्ध ब सुबाच्यप्रत लिहिन देण्यास मला
बेळ मिळाला नाहीं. व दुसरे छापखाना एकीकडे व मी दुसरीकडे असल्या-
मुळें प्रफे तपासण्याच्या कामीही मला छापखान्यास जरूर ती मदत देतां आली
नाही, तरी त्याबद्दल वाचकांनी माफी करून जरूर तेथे शद्धिपल्रावरून
आपली प्रत झुद्ध करून घ्यावी, ह्या ग्रंथांत माझे व ब्राह्मांचें म्हणणें निर-
निराळें लक्षांत यावें म्हणून ब्राह्मांचे बिचार कोठे कोठें अबतरणचिन्हांत
दिले आहेत. ते भावार्थ रूप आहेत असें समजावे.
ब्राहसममाज ब प्राथनासमाज ह्या दोन्ही संस्था विचारसादद्यानें अगदींच
जबळच्या असल्यामुळे प्राथनासमाजाचाही समावेश ह्याच ग्रंथांत करावयाचा
होता. परतु प्राथनासमाजाच्या इतिहासाचं स्वतंत्र पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाल्या-
मुळे तो भाग या प्रथम खंडांतून वगळला आहे. तस्नेच उलट देवसमाज
ही संस्था ब्राह्मसममाजाहून अगदी मिन्न आहे, तरी तिचे उत्पादकही मृळ'चे
साधारण ब्राह्मापेकांच एक प्रमुख ग्रहस्थ होते, ब्राह्मसमाञञाच्या प्रमुख
मंडळींतून असे फुटून बाहेर पडून स्वतंत्र धमसंस्था काढल्याची ऊ नेक उदाहरणे
आहेत, त्यांचाच एक नमुना म्हणून देबसमाजाचा त्रोटक वृत्तांत ह्याच खंडांत
दिला आहे.
अलीकडील प्रागतिक म्हणविणाऱ्या संस्था व त्यांच्या धमसंबंधीं विचारांची
मांडणी यांचा सांचा एक प्रकारे ठरून गेला आहे. त्याबरोबर इही ठरल्या-
सारखेच आहे कीं, ह्या प्रागतिक मंडळींनी जुन्या गोष्टींस तुच्छ लेखावे व उलट
जुन्या विचारांच्या मंडळींनी नबीन मंडळींस पढतमृखोत काढावे. असा हा
प्रकार आज बरीच वर्षें चालत आल्यावर आतां बिचारी त्रयस्थाला असे दिसून
येतें की, जे आपल्याला प्रागतिक म्हणवितात त्यांची खरोखर प्रगाते झालेली
नसते. तर त्यांची गति चाप काढलेल्या मोटारीसारवी असते, इंजीनचा
आवाज मोठा; पण त्या इं्जीनचा संबंध चाकांशीं तुटलेला असतो. आणि
उलटपक्षीं या नबीन मंडळांच्या पाखंडमतांबद्दल व भ्रष्टतेबद्दल जुन्या मंडळी-
त जो डांगोरा पिटला जातो, त्यांत बरेचसे अज्ञान ब हटवादीपणाही असतो.
तात्पर्य, प्रागतिकांनीं आपण खरे प्रागतिक नाहीं हें लबकरच जाणले पाहिजे,
आणि जुन्या मंडळींनीही त्यांचा अगदीं विटाळ नको असें मानण्याचे यापुढे
सोडून दिले पाहिजे, यासाठी प्रागतिकांच्या धमसंबंधीं विचारांच्या खऱ्या ब
4 ध्रस्तावना
निभींडपणानें लिहिलेल्या अश्या इतिहासाची आज फार जरूर आहे; व तोच
माझा प्रयत्न आहे.
एखादा प्रवासी प्रवास करीत असतां एकीकडे आपल्या झालेल्या प्रवासा
चें वर्णनही प्रसिद्ध करतो, त्याप्रमाणे मी धर्ममंथारूढ होऊन शोध ब अभ्यास
करूं लागलो असतां मला ज्या गोष्टी आढळल्या त्या दुसर््यांस ख्ांगितल्या
असता मनोरंजक व मार्गदर्राक होतील ब माझ्याही विचाराची उजळणी
होईल असे वाटून मी ह्या ग्रंथाचा उपक्रम केला आहे. यांत मीं केलेल्या
टीकेबद्दल जरी मतभेद झाला, तरी ब्राह्ममंथाच्या आजकालच्या पुढाऱ्याचे
धार्मेक विचार या समग्र ग्रंथांत एके ठिकाणीं संकलित केलेले आहेत, ते
बाचकांची विचारजाग्रति करण्यास मदत करतील अशी उमेद आहे.
ह्या ग्रंथाचे पहिळे तीन भाग लिहून झाल्यावर त्यांत चरित्रात्मक भाग
जास्त आहे असे एका मित्राने सुचविले. तेव्हां पुढील चबथ्या भागांत
चरित्रात्मक भागाचा संक्षेप करून विवेचक भागच जास्त लिहिला आहे,
शिबाय पहिल्या तीन भागातील चरित्रात्मक भागाचे महत्त्व पुढ राहिलेही नाहीं.
ह्या प्रथम खंडांत ब्राह्ममतांवर टीका न करता केवळ ब्राह्ममतदिग्दशन करावें
असा माझा प्रथम इरादा होता; पण शेवटचा तुलनात्मक खंड प्रसिद्ध होण्यास
बराच दिनाबधि लागण्याचा संभब असल्यामुळें तोपयंत केबळ ब्राह्ममतांचेच
वर्णन करून स्वस्थ राहणें बरे नाहीं असे वाटले; ब टसच एका विद्वान् ग्रहस्थाने
सुचविल्याबरून पहिल्या तीन भागांपैकी प्रत्येक भागाचे अखेर एक समा-
रोपादाखल प्रकरण लिहून ब चबथ्या भागाच्या बहुतेक प्रकरणांतून धार्मिक
विचारांची पूर्वपीठिका कशी आहे, याचेंही थोडक्यांत दिग्दर्शन केलें आहे.
ब्राह्मतावर टीका करण्याचा माझा अधिकार नाहीं, हें मी जाणतो. तथाषि,
पुराणमताभिमानी ठोक काय म्हणतात याचें किंचित् दिग्दर्शन करण्या-
पलीकडे मी ह्या खंडांत जास्त खोल विचारांत शिरलो नाह.
ह्या ग्रंथांत ज्य! स्त्री-पुरुषांच्या चारित्र्याबद्दल व मतांबद्दल मला बिचार-
कराबा लागला, त्या माणसांची योग्यता फार मोठी आहे यांत शंका नाही.
इतकेंच काय, पण त्यांपैकी कांहींच्या कीतींच्या धवळूगिरीची गगनचुंबरित
शिखरे बिबेचक बुद्धीच्या पुऱ्या नजरेत येण्यास नुसत्या संपादकोय खुर्चीची
उंची किती अषुरी आहे याची मला जाणीव आहे, यास्तव जगदुरु श्रीशंकरा-
प्रस्तावना ९
चार्य यांच्या श्रेष्ठतर वेदान्त भूमिकेचा मीं आधार घेतला आहे. तथावि
संपादकाचं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावीत असतां कोठें वेदान्त मतांबद्दल
अभिनिवेश व त्यामुळे कोठे परमतांबद्दल निष्कारण अनादर लेखणींतून
उतरला असला, किंवा टीकेच्या बोळलेल्या शाईत लेखणी जास्त बुडल्यामुळें
थोरामोठय़ांच्या चारित्र्यावर अनाठायी शिंतोडा उडाला असला तर ह्या इस्त-
दोषांबद्दल त्या थोर स्त्री-पुरुषांची व त्यांच्याविषयी अभिमान बाळगणाऱ्या
बाचकांची मी मनःपूर्वक माफी मागतां.
अशा रीतीचा ग्रंथ मराठी वाढड्ययांत अद्याप कोणीं लिहिलेला नसावा
असें वाटतें. ह्या अपूर्वतेशिबाय ह्या ग्रंथाची स्वतंत्र योग्यता ब उपयुक्तता किती
आहे हे भबिष्यकालच ठरवील, ब्राह्मसमाज ही संस्था जरी विशेष लोकप्रिय
नसली तरी या संस्थेशी आजच्या एकंदर सुशिक्षित बगाचे बरेच विचारसादश्य
असण्याचा संभब आहे. या एकंदर कारणांस्तव आधुनिकांचे धार्मिक विचार
ह्या दृष्टीनें इं पुस्तक मराठी वाचकांस उपयुक्त व मनोरंजक वाटेल अशी
उमेद आहे. ती खरी ठरून योग्य प्रोत्साहन मिळाल्यास पुढील खंडांत
प्राथनासमाज, आर्यसमाज ब थिआसफी या सुप्रसिद्ध संस्थाचा असाच
विवेचक इतिहास देण्याचा माझा विचार आहे. त्याच्या पुढील खंडांत गेल्या
शेदीड्श वष्तीतच आपल्या देशांत झालेल्या सनातन वैदिक धर्माभिमानी
अशा साधुसंतांचें चारित्र्य व विचार येतील; आणि अखेरच्या खंडांत घर्मा-
संबंधीं अनेक महत्त्वाच्या मुद्दषांवर तुलनात्मक विवेचन करून साधल्यास कांही
विघायक सूचनाही करण्याचा संकल्प आहे. सत्यसंकलूपाचा दाता भगवान्
आहे. तेव्हां ह्या संतोक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून ही प्रस्तावना पुरी करतो,
वसई,
श्रीशंकराचार्य पुण्यतिथि. । सदाशिव कृष्ण फडके
मिति वैशाख शुद्ध १० शके १८४९
ह्या अ्ंथासंबंधी कोणास कांहीं पत्रव्यवहार करणें असेल तर त्यांनी
खालील पत्त्यावर करावा,
सदाशिव कृष्ण फडके, वकौल.
पोस्ट पनवेल, जिल्हा कुलाबा,
२
अनुक्रमाणकीा
भाग पहिला-- पृष्ठ १-१४४
उपोद्धात-- पर्घ १ त २२
उपोद्धातः--विषयप्रवेश देशपरिस्थिति-ग्रंथाचें नांव, प्रयोजन ब
अपूर्वता-आजचा मनु राजकारणाचा-आजचा मनु ब धर्माविषयी
लोकांचे विचार-धरमंजाग्रति-पोबांत्य व पाश्चात्य याच्या वृरत्तीतील
विरोध-प्रवरत्ति कॉ निवुत्ति-इंग्रजींचा संसर्ग-वैदिक वाढ्य़याबरील
निष्ठेचा ऱ्हास ब युगधर्म-महाजन कोणास म्हणावे-महाजनांची लक्षणे-
श्रीरामकृष्ण मिदान--त्याचीं थुगधमंप्रव्तकांची लक्षणें-नवे व जुने धर्म-
प्रवतक-ग्रथाविशेष-आघधुनिक संतांबद्दल सुरिक्षितांचा अनादर -नव-
शिक्षितांची सत्याची कसोटी-धमसुधारकांची भाऊबदकी पंथ ठरविण्यां-
तील अडचणी-पथ एक असूं शकेल कीं नाहीं -पंथ आणि साध्य-
घर्मसंशोधनाचे मिन्न मार्ग-मिन्न मागोतील विरोध-मतामतांचा गल-
बला-हष्टिभेदाचे दृष्परिणाम-त्राह्मणांवरील जबाबदारी-स्वरे ब्राह्मप्य-
प्रस्तुत ग्रंथाची रूपरेषा-ग्रंथांतील विषय-वैचित्य-नवयुगघर्म-महामंडल,
भ्रकरण पाहिळ॑ पृष्ठे २३-३०
भूमिकाः--- १० ०वोपूवीची बंगालची स्थिति-आये संस्कृतींतील
भेसळ व पौराणिक कल्पनांची पुनरावृत्ति- आर्यसंस्कृतीची स्फटिका-
शी तुलना -बंगाल्यातील परधमंसंस्कृतिसंस्ग॑ ब बंगाली लोकांचे
वे शेष्ट्य-१०० वषापूवी भारतवर्षांची ब विशेषतः बंगालची शोचनीय
परिस्थिति-धर्मवेड-देशाची विपन्नस्थाति ब स्त्रियांची अनुकंपनीय
अवस्था - इंग्रजी राज्यसत्तेचा मोहू-बाचकास इषारा-राममोहनांचे
महात्म्य-राममोहनांच्या कायाची रूपरेषा,
प्रकरण दुसरें पठ ३१-३९
राजा राममोहनः--संस्था ब संस्थापक-राममोहनांची जन्मकथा
ब भाजोबांचे भविष्य-राममोहनांचें बालपण ब शिक्षण-तार्किक
९१-4९
बिचारपद्धति-राममॉइनांची कृष्णभक्ति,-लम-घरचे वैरी -राममोहनांचें
पितृप्रेम-राममोहनांचें तिंबेटांत गमन व तेथील स्त्रियांचे उपकार-
काशीनिवास -शिरस्तेदार राममोहन यांच्या घरची धमचर्चा-इंग्रजी
भाषेचा अम्यास-राममोहनांचे स्वातंत्य़ प्रेम ब पाश्चात्यांबद्दल सहानु-
भूति-त्यांच्या चरित्राचे उद्दिष्ट-त्यांचे धर्माविषयी विचार-तुहफतुल
मुबाहिद्दिन-कुराणबाचनाचा परिणाम, धर्मावरील अश्रद्धा - धर्म-
प्रणेत्यांवरील अंधविश्वास ब त्याचे दुष्परिणाम-धर्मप्रवर्तकांचे चार वर्ग,
प्रकरण तिसरें पूर्ठे ४०-४५
नवीन तिचारांचें मृतस्वरूपः-- कलकत्ता येथे आगमन--आत्मीय
सभेची स्थापना-आत्मीय सभेच्या बैठकीचा कायंक्रम-राममोहृनांचें
ग्रंथलेखन-मूतेपूजाविरोध -लोकांचे अज्ञान ब तन्नाशार्थ राममोइनांचे
प्रयत्न-मूर्तिपूजेविरुद्ध राममोहन लेख लिहितात-डेव्हिड हेअरची-
सूचना ब हिंदु कालेजची स्थापना -डेरोशिओचें कालेजांत आग-
मन, त्याच्या नास्तिक विचाराचे विद्याथ्यीवरील अनिष्ट परिणाम.
प्रकरण चवथे पृष्ठं ४६-५५
मुर्तिपूजाविरोधः --राममोहनांचा छळ-त्यांचे मद्रासी शास्त्र्यां-
बरोबर वादविवाद-राममोहनाचा एका शास्त्र्याबरोबर मूर्तपूजेसंबंधी
काल्पनिक संवाद-त्राह्मघर्माचे किशेष्ट लक्षण,
प्रकरण पांचवे पृष्ठे ५६-६०
राममोहन आणि ख्रिस्ती घमेः - हिंदूंना बाटविण्याचे प्रयत्न-
हिंदुस्थानात खिस्ती मिशनरी-राममोहन व खिस्तीघम -राममोहृनांचे
हिंदूंच्या खिस्तीकरणास अनुमोदन-पाद्यांच्या शाळांना राममोइन
आश्रय देतात-राममोहृन आणि खिस्ती मिशनरी-खिस्तीघमावर
राममोहन नित्रंध लिहितात,
प्रकरण सहवाब पर्ठे ११-६४
ख्रिस्ती एकेश्वरी पंथः---एकेश्वरी पंथ ब त्राह्मसमाज-पाश्चात्य
देशांतील धार्मिक सुघारणा-खिस्ती एकेश्वरी पंथाची स्थापना-स्वतंत्र
घर्म-मंदिराची स्थापना-पएंकेथरी पंथाची विशिष्ट मतें- एकेश्वरी पंथ
ब त्याच्या स्थापनेंचे परिणाम,
१-९
'अंकरण सांत पृ ६५-७३
राममोहन भाणि एकेश्वरी समाजः--इ.सन१८२ १्यासमारा-
वी राममोइनांची मनः स्थिति-त्रयीवबादाचा निषध- एकेश्वरी समाजाची
कलकत्त्यास स्थापना-रिस्तानुयायी राममोइन-राममोहनांची वाद-
विवादपद्धति- एकेश्वरी मंदिरांत कां जातां -त्रिकोणाच्या दृष्टान्तांतीळ
चूक-राममोहन कोणच्या घर्ममताचे अभिमानी होते !-( टीप )
महारवाड्यांतील एक काल्पनिक संवाद-खिस्तीकरणाबद्दल राम-
मोहनांचे मत -राममोहन हिंदुधमाच्या वतीने खिस्ती त्रयीवाद्यांबरोबर
भांडतात-एकेश्वरी विरुद्ध त्रयीवादी ब मूर्तपूजक- एकेश्वरी समाज
वालत नाहींसा होतो,
ग्रकरण आठवे पृर्छे ७४-८५
खडनमंडनः--ब्राह्ममभास्थापनेपयंतच्या राममोहनांच्या आयुष्या-
“वा आढावा-राममोहनांचे डिग्बीसाहेबांस पत्र -हिंदूंच्या उपासनेचा
उपहास-खिस्तानुशासनाचा गोरव-पाद्रथांच्या संगतीची जरुरी-
खिस्ती धर्मशिक्षणाची हिंदवासीयांस जरुरी-पाद्री ब राममोहन
यांच्या बादाचें संक्षिप्त बिवेचन-बेदान्ताचा पुरस्कार, पुराणांचा
घुरस्कार-त्रयीबादांतील विसंगतपणा-धमंगुरूच्या परंपरेचा पगडा-
हिंदुधमनिंदकांचा निषेध-खिस्तीधमांचा फोलपणा-येश्ू खिस्तार्चे
परमात्म्यास न शोभण्यासारखे चरित्र-खिस्तीकरणाचा निषेध-
राममोइनांचे विचारसंक्रमण,
प्रकरण नववें पर्ठे ८६-९०
ब्राह्मसभाः--त्राह्मसमाजाची स्थापना-राममोहनांबद्दल हिंदूंची
सहानुभूति, त्यांची निरहकारवात्ते ब साधेपणा, सुंदर पोषाकाची
आवड- ब्राह्सभेचा कार्यक्रम-ब्राझसभेचें ट्स्टडीड-राममोहनांचें
अंतिमध्येय मातुप्रेम-वेदीची उपासना-भक्तीचा खरा मार्ग
प्रकरण दृहावं पृर्ठे ९१-१०१९
_ सावत्रिकधर्मः--राममोइनांच्या घर्मनि्ेचें शब्दचित्र-राममोइमां
बे परमध्येये ब त्यांनीं ठरविलेली सावेत्रिक घर्माची कांडी मूलतस
(संबादरूपार्ने)-सावंश्रक घर्मभ व हिंदु घर्ना '
र
प्रकरण भकरावें पूर्छठे १०२-१०.९,
अवांतर कार्यक्षेत्र: --राममोहनांच्या कार्यक्षेत्राची व्यापकता,-
न्या, रानड्यांचे उद्गार-राममोइनांचं स्त्री दाक्षिण्य-सती-बंदीविषयीं राम-
मोहनांचे प्रयत्न-सतीचा तेजस्वी जबाब-इंग्रजीची अपूर्बता ब पहिला
आंग्लभाषाभिज्ञ-लोकरिक्षणाचे प्रयत्न-राममोहनांची लोकोत्तर
वाडायसेवा-बंगाली गद्याच्या आदयप्रवर्तकाचें कार्यस्वरूप-राममोहना-
चे हिंदुत्व-पकेश्वरी पंथाचा वीट,
प्रकरण बारावं पृष्ठं ११०-११५
विलायतेची सफर व अखरः---राममोहनांचे उरलेले कार्य-
विलायतस जाण्याची आवदयकता ब गमन-राममोहनांची पाश्चात्य
समाजावरील विलक्षण छाप-विलायतेतीलस्वागत - एकेश्री समाजाने
मुद्दाम सभा भरविली-इं'ग्लश स्त्रियांचे प्रम-मिस् सोफिया कलिट
यांची ब्राह्मसमाजाबद्दल आस्था-मिस कापेटर ब डव्हिड हेअर
यांची कन्या यांचा राममोहनाब्रददल आदर-इ. सन १८३३ मध्यें
राममोहनांचें देहावसान,
प्रकरण तराव पठे ११६-१३४
निष्कषः --राममोहनांचा मुत्सद्दीपणा ब धर्मरचिंतनाचा हव्यास-
राममोहनांची प्राथनेबर मिस्त-राममोहन व श्रीरामकृष्ण-राममोहइनां-
चे विविध कार्य-जातिभेदाबिषयीं राममोहूनांचे विचार - हिंदुधमी-
बरील निष्ठा-परदेशगमन, कार्नांज व्हेल येथील समार्धावरील
शिलालेख, पाश्चात्यांचा आदर-इंग्लंडांतील अभूतपूर्व सत्कोर-हिंदु-
घर्मीयाची अनास्था-राममोहनांचा इंप्रजांबद्दल आर्दर-राममोइन-
युग-राममोहनांविषर्यी निरनिराळ्या लोकांचे विचार-राममोहनांची,
बसुधेबकुटुंबकवृत्ति-त्राह्धरमांचें पुरस्कृत तत्त्व, राममोहनांची उदात्त
कल्पना-राममोहइनांचे मिन्नघमीय आप्त-राममोहइनांचा दिनक्रम-
राममोहनांबद्दल लोकांचे आक्षेप-राममोहनांबद्दल लोकांची परस्पर-
बिरुद्ध मतें-हिंदुस्थानची वर्तमानकालीन परिस्थिति-राममोइनांची
“शांति!-राममोहनांना कितपत यशा आले-राममोइन लोकाम्रणी या
थदवीला कितपत पात्र होत्रे- राममोइनांच्या अपयशाची., मीमांसा -
ह-४
राममोहनांच्या चुका-घर्मगुरूंबरीळ टीकेचा निषेघ-लेखका'चा अ-
नघिकार-राममोहनांबद्दल रामकृष्णादे थोरांचे विचार- अनुयायांचा
विरोध-विद्यमान अनुयायांच्या बिचारांतील विरोध-धमंशीलळ आणि
तर्क-जर-तर-राममोहनांच्या चरित्राचे अप्रत्यक्ष फायदे-लेखकाचा
समारोप,
प्रकरण चवदावं पृष्ठं १२५-१३९
नंतरची स्थितिः-- खिस्ती व ब्राह्म लेखकांची दोषास्पद दृष्टि-
न्राहसमाजाचे बडे आघारस्तंभ-राममोदृनांचे निधनानंतर आधारभूत
लोकांची पांगापांग-पड़त्या काळांतील संगोपक-ठाकूरघराण्याचा
हतिहास--बहिष्कृत ठाकूर घराण्याची भरभराट--बाबू द्वारकानाथ व
त्यांचे पुत्रपौत्र-बाबू द्वारकानाथ ब राजा राममोइन--पंडित रामचंद्र
विद्यावागीश.
भाग १--परिशिष्ट भ पृष्ठे १४०-१४९१
राजा राममोइनांचा पद्यात्मक संदेश-शेवटचा भयंकर दिवस
लक्षांत आण आणि साबध हो-हे मना आत्मानुसंघान कर-पर-
मेश्वराचें महत्त्व-सर्वव्यापि इश्वर.
भाग १-परिशिष्ट ब पठे १४२-१४३
कांहीं महत्त्वाच्या गोष्टींची कालानुक्रमणिका.
भाग १-परिषिष्टर क पृष्ठं १४४
या भागाच्या आघार-मग्रंथांची यादी.
%-५
घान
२२
५१
पहिल्या भागांतील कांहीं ठळक अशुद्ध
ओळ
अझ्युद्ध
२८ राधिकेचा
१ १ स्पशास्पिद
१५१६ तं वरती दिलंच आहे.
१७
द्
४५
.३:4
-1).1
ब जातां एकेश्वरी प्राथना-
मंदिरांतच जातो
रचाना
करठाोण जाणण्यास
प्रथम व्यास्याने
3
वरील... .. .. ते.
मथळा स्त्रीप्राबिण्य
१९
शट
हुबळी
मोठा प्यारा होऊन राहिला
होता.
श्र
शुद्ध
राधिकेला.
स्पृश््या स्पृशय,
ते “ परमेश्वर पिता मानव
हे भ्राते ॥ येश खिस्त ने
ते सर्वाचेही'' अशा अर्थाने
आहे.
न॒ जातां एकेश्वरी प्रार्थना-
मंदिरांतच जातो,!'
र्चना
जाणण्यास कठीण,
प्रथम व्याख्याने )
राजाराम मोहन यांच्या
बद्दल न्या. रानडे
स्त्री दाक्षिण्य,
हुगळी,
मोठे प्यारे होऊन राहिले
होते.
अनुक्रमाणिका भाग दुसरा--पृर्ठ १४४-३५२
भ्रकरण पहिले पृष्ठे १४७-१५५
देवेंद्रनाथः-- आजीबाई व नातू-देवेद्रनाथांचें बालपण--त्यांचा
मूर्तिपूजेरील हृढविश्वास-अंतःकरण अस्वस्थ करून सोडणारा
विचार-दिव्य़ साक्षात्कार आणि आजीचे देहावसान यांचा देवेंद्रांच्या
मनावर परिणाम-बेराग्याचा उदय-जगाच्या जनित्याच्या ज्ञानाबिषयी
तळमळ--पंडित इयामचरण यांस देवेद्रनाथ आश्रय देतात- महाभारताचे
वाचन, मूर्तिपूजेब्रद्दळ तिटकारा, वेदांचा संदेश--राममोहनांच्या स्माति
जाग्रत होतात-राममोहनांच्या गादीचा वारस-तत्त्ववो घिनी सभेची
स्थापना, प्रयोजन, भरभराट व कार्यक्रम-ब्राह्मसमाजाची तत्कालीन
परिस्थिति-देवेद्रनाथ-एक असामान्य व्यक्ति,
प्रकरण दुसरें पृष्ठे १५६-१६३
पुनघेटनाः---धघार्मिक बाबींतील देवेद्रनाथाचे धोरण-ब्रह्मोपासनेची
नवीन पद्धत-देवेद्रनाथाची शिस्त, प्रतिज्ञालेखाची पद्धत, पहिल्या
एकवीस तरुगाचे दोक्षाग्रहण, विद्यावागीशांचे निघन-दीक्षेची पद्धति
ब मत्र-गायत्रीमंत्रावर निष्ठा-दुगापूजा- देवेद्रनाथाची ब्राह्मनिष्ठा-
तत्त्ववोधिनी पत्रिका - संपादकमंडळ-त्राह्मधर्मप्रचार--राजनारायण बोस
यांची प्रेमलक्षणामक्त-तोन महत्त्वाच्या सुघारणा-ब्राह्ममत-मतातर--
देवेंद्रनाथ व केशवचद्र याचीं व्याख्याने-ब्राह्ससस्थेचे पुनरुजीवन,
श्रकरण तिसरे पृष्ठे १६४-१७४
सत्त्वपरीक्षा: -- डफ प्रभूतींच्या उद्योगांचे अनिष्ट परिणाम-एक
परिणामकारक गोष्ट-धमातराची लाट थोपवून धघरली-वेदाची
अपोरुषेयता-देवेद्रनाथ हुशार विद्यार्थि बेदाभ्यासासाठी काशीस
पाठावितात -आज्ञापालनाची कसोटी -देवेंद्रनाथाचा विश्वजितयज्ञ-
लोकांनी तोंडांत बोटे घातली -सत्त्वपरीक्षेची आणखी एक बेळ-बर्षे-
श्राद्ध-विचारक्रांत परिस्थिति- देवेद्रनाथाचें दिव्य स्वझ-इ.श्वरसान्निघ्या-
बर भरंबसा-बवेदांच्या प्रमादातीतत्त्वाबद्दल संगय-समाजांत नावि-
न्याची भर-देवेद्राच्या पुढील बिकट प्रश्न-उपानिषदें व बेदांतशास्त्र
ह
अ्रकरण दहावं पृष्ठ २१६-२४५
महषषांची कारकीदः-ज्राह्मसमाजांतील मतभेदांचे मुख्य मुद्दे-
देवेंद्रनाथ ब केशवचंद्र यांचे परस्परांवरील अकूत्रिम प्रेम-'महार्षे! नांवा-
ची सार्थकता-महषींची सत्त्वपरीक्षा-महषींची योग्यता-देवद्रनाथ
एक मुनि--इंश्वरेच्छेशी साहचर्य, प्रेम आणि ओदार्य-साधकावस्थेतील
आत्मचरित्र, केशवचद्रांवरील अलॉकिक प्रेम-देवद्रांचा हिदुधर्मावरील
अत्यंत विश्वास-आदि-त्राह्मसममाज आणि वोदिक व खिस्तीधम-मि ०
फर्कुहार यांची देवेद्रांवर टीका--लिओनाडसाहेबांचे ब्राह्मसममाजा-
बददल सहानुभूतिपूण विचार--खिस्ती मतामतातीळ विरोध-देवेद्र-
नाथांची असामान्य योग्यता, खानदानींचा दष व जनकाची उपमा-
श्रीम!ज् खानदानीची लोकसंग्रहास प्रतिकूलता--इंश्वरांची लीला-
देवेंद्रनाथ व केशवचंद्र सेन-त्यानीं परस्परांबद्दल व्तबिलेली भविष्य
प्रकरण अकरावे पष्ठ २४६-२५३
आदि-त्राह्मसमाजः--राजनारायण बोसांचे विचार, आदि-त्राह्म
ब इतर पथी ब्राह्म यांमधील मतभेदाच्या मुख्य बाबी --आदि-त्राह्म-
समाज--आदि-ब्राह्मममाजाचे कार्यकारी मंडळ-सत्येद्रनाथ ठाकूर ब
“घ्मवासना!--त्राह्मसमाजाचावंशवृक्ष -आदि-समाजाचा इतिहास-
सत्येंद्रनाथ आणि द्विजेंद्रनाथ-ब्राह्मममाजांत ऐक्य घडविण्याचा
प्रयत्न-त्राह्मसमाज ब रवीद्रनाथ,
प्रकरण बारावे पृ्टे २५४-२६९.
रवींद्रनाथ-द्शनः ---रवौद्रनाथांचा जन्म- शिक्षणाचा कंटाळा-
ररवीद्रांचे गायनमाधुय, देवद्रांचे त्यांच्यावर प्रेम-दिव्यदर्शन-रबौंद्रांचा
बुद्धिप्रवाह-गगाकाठीं बास व निसगीशीं विचारबिनिमय--रवींद्र-
नाथांचें वाढ्यय--रबींद्राची बाढती महत्त्वाकांक्षा ब त्यांचा धर्म-रबींद्र-
नाथांची पुराणांची बिचिकित्सा--पुराणे हीं क्षात्रतेज ब ब्रह्मतेज यां-
मधील झगड्यांचा इतिहास होत-ब्राह्मण ब क्षत्रिय-दवेताद्वैताचा उदय
ब भक्तिमागाचा पुरस्कार--भारतीय युद्धाने दा्शत गोष्ट-रामायणाचे
सार-त्राह्मणनिंदेचा फोलपणा-परशुराम ही एक तेजोमूर्ते आहे-<
रि
द्ध
श्रीरामचंद्र व आयांची दक्षिणेंत बसाहत-सीतास्यंवराचें रइस्य-
द्रौपदीस्वयबरांतील शूढरहस्य-सीता व द्रॉपदी या दोन जबरदस्त
शाक्ते झाहेत-ब्राह्मण व क्षत्रिय यांचीं कार्यक्षेत्रे-व्यास म्हणजे कोण-
महाभारत-्रह्मा-विष्णु-महेश॒ या त्रयीची उपपात्त-आर्य व अनार्य-
भारतबषीची नाति--रोंद्रांचे भारतभूबरील प्रेम-अन्नत्रह्माचा घडा
पूर्वेपाश्विमेमधील सेतुबंघन--रवीद्रांच्या विचिकित्सेचे बरे वाइंट परिणाम,
प्रकरण तरावें पृष्ठे २७०-२८२
नवयुगः-- राममोहन यांची दष्टि-स्बींद्रनाथांची दृष्टि-आजची
जगाची स्थिति-- माणुसकीचा अभाव-राष्ट्रपुर्ष व विकृत स्वामि-
मा|न--साम्रज्यवाद व साम्राज्यवादी राष्ट्रीय, भावना- हिंदुस्थानच्या
दुदरोची मीमांसा--सामाजिक सुघारणेची आवर्यकता-रबीद्रनाथांचे
राजकारण-रवींद्रनाथाची शिक्षणाची दिशा- आजच्या शिक्षणपद्धती-
विषयी तिटकारा-पाश्वात्य शिक्षणपद्धतीचे अनिष्ट परिणाम, हिद-
बासी याची दिशाभूल- आधुनिक शिक्षणाची भुलभुलाइ-प्राचीन
शिक्षणपद्धतीची आवड्यकता-सस्कृतीचा अभिमान -बणेब्यबस्था-
अबलोन्नतिसत्रे धी विचार-एऐक्याचे पूर्णत्व प्रेमॉरूप होण्यात आहे.
भ्रकरण चौदावे पृष्ठे २८३-२९१
संत-काविः---संत-कवि, ररबींद्रनाथ-रवीद्रनाथ व कालिदास निस-
गांचे भोक्ते-रवींद्रनाथांची भाषा --नोबलप्राइझ--गीताज्ञलि--एकांत-
प्राति,-रवींद्रनाथांचे कावतेविषयी विचार, लोकसंग्रहबुद्धीची उणीव--
र्वीद्राचे काव्य ब गीताजालि-रवबीट्रांच्या काव्यांतील करुणरस- देवाचे
नाते व कवींचे हृद्वत--रवीद्रनाथ-एक श्रीमंत कवि.
प्रकरण पंधराजें पृर्ठं २९२-३०६
रवींद्रांच किरणः--रबांद्रांच्या अंतरीची साक्ष-सनातनधमांवरील
निष्ठा-रवीद्रांची घर्मदष्टि-स्वत्वाच्या बिकासांतच व्यापकत्वाची गुरु-
किल्ली आहे-निसगंशिष्य रवींद्रनाथ-रवींद्रनाथांचे बिश्वाविषरयी
विचार-विश्वरूप परमात्मदर्रांन-रवींद्रांच्या विचारांचे दुर्बोघर्व-प्रवृत्ती-
ची नावड-विश्व ही कर्मभूमि आहे--अहंकाराची मीमांसा-प्राचीन
क
कहषि ब रवीद्रनाथ-कबींची थोरवी--रबीद्रांचे अद्वैत-अमुतत्त्वप्रासीचे
उपाय-दैताद्वेत-निष्कामकर्म इंच मुक्तिप्रद आहे-कममीमांसा चतुर्बिघ
आश्रमांचें रइस्य-मृत्युमीमांसा-जन्मपरंपरा-व्यक्तिविकास-ज्ञानकर्म-
समुज्वय.
'प्रकरण सोळावं पृष्ठं ३०७-३१६
साधनाः--पाश्रात्यांची भेदनीति-विश्वप्रेम व आत्मोपम्यबुद्धि-
संसार प्रबाहरूप आहे-प्रगतीकडे लक्ष-व्यापकदृष्टि-व्यक्तिमाव-
जीवाचा खरा धर्म-प्रेम-जीवा-ने कर्मबीर व्हाबे-जीवितसाफल्य
समारोप,
“प्रकरण सतरावे प्ठं २१७-३२९
शान्तिनिकेतन व विश्वभारातेः--पूर्वपश्रिमेची सहकारिता-पूर्व
पश्चिम आणि रवीद्रनाथ-शांतिनिकेतन-महर्षीचे स्मारक-मह्षीच्या
कल्पनेची जोपासना--एकाताचा कंटाळा-विय़ालय उघडण्याची
इच्छा--पाहिले शिक्षक-विद्यालयांची स्थापना व भरभराट-विद्याल्यां-
तील दिनक्रम-शिक्षणपद्ध ति-शिक्षकवर्ग-सभोवारच्या बाताबरणाचा
परिणाम-शान्तिनिकेतनाची विश्वभारतींत परिणति--रवींद्रांची महत्त्वा-
कांक्षा व विश्वभारतीचें बरीजारोपण--विश्वभारतीचा हेतु- विश्वभारतीची
महत्त्वाकाक्षा-विश्वमारतीचे कायंक्षेत्र-विश्वमारतीचा अभ्यासक्रम--
हिंदूंचा अधःपात-श्िक्षण व सुसंस्काति यांची संगति अभेद्य आहे--
बिश्वभारतीचे नियम-संस्कति संमेलन-समारोप,
“प्रकरण अठरावे प्ठे २२०-३४९
समारोप:---टीकेची प्रस्तावना-त्राह्मसमाज व मराठेशाही-ब्राह्म-
समाजांतील संभाजीची कारकीर्द-देवेद्रांचे सहकारी मित्र ब केशव-
चंद्र यांच्या कार्यांची हइृजेरी-देवेद्र आणि केशबचंद्र-देतेंद्र व डा०
भांडारकर-देवेंद्रांच्या चारेत्रांतील विसंगति-दोषदरशन-रबीद्रांविषयी
दोन मोठ्या व्यक्तींचे उद्गार-आधुनिकांच धाम-रबीद्राची बिद्दत्ता
च॒लोकिक-गीतांजलीची अभूतपूर्व प्रसिद्धि, आधुनिकांचा उदो
उदो, रबीद्रांच्या काब्य-संपत्तीचा धूर-रबींद्रांचे आचारविचार, देश-
३-६
बांधवांशी असहकारिता-वाड्ययांतील स्वैर वृत्ति-शान्तिनिकेतनार्चे
भावनाप्राधान्य-महात्माजी ब रवींद्र, रबीद्राचें मतवैचित्र्य-'तत्त्वञान'
रवींद्रांचें अनाचरणीय चारित्र्य-पुराणांबद्दल कवींची हास्यास्पद
चिकित्सक वृत्ते-परशुरामांबद्दल मिन्न भिन्न कल्पना-रवींद्रांच्या
कविकल्पनेनें भाविकांचा बुद्धिभेद-रवौंद्रांचे उपनिषदांबद्दल विचार--
रवींद्रांचे गुरुषद--त्यांचा स्वामिमान-शुभार्चेतन,
भाग २-परिशि2-अ
दुसऱ्या भागाची कालानुक्रमणिका.
भाग २-परिरशिष्ट-ब
दुसर्या भागाच्या आधार-ग्रंथांची यादी.
पान
१२७
१८७
१७९
१८४
र्र्ट
२०१
२१०
२१२१
२१७
२१९
२२०
२२८
२२२
२३८
पृष्ठे २५०-३५१
पृष्ठं ३१५र.
दुसऱ्या मागांतील कांहीं ठळक अशुद्ध
आळ
रड
र
अश्युद्ध
आनंदरूपामृतं
त्यानी
जो प्रसिद्ध झाला
खिस्ताच “समन्स ऑफ
अताथ
इ, सन १८५७
तामसी
आपत्काली
अध्ययनाच्या
त्यांचा फा
गेलीं होती.
ताक
धर्मजविन
पुरोपूर
२९--७
शुद्ध
आनंदरूपममृतं
त्याना
जे प्रसद्ध झाले
खिस्ताच्या 'समेन्स ऑन
अतिथ
इ. सन १८५७ मध्ये
तापसी
संपत्काली
अध्यापनाच्या
त्यांचा फार
गेले होते,
तारक
घमेजीवन
घुरापूर
पान
२९२८
र्रेट
२२३८
२२३९
रईर
२८३
२९ श्रे
२८'%७
२८९
२८४
२८६
२९०
३०५८
२३००
२०५५
२०९
२३१०
-है९₹१
३१२
२१२
२१५
२१९
२२८६
२्र्ड
३३
३३९८
२२३९
अझुद्ध
'दुश्ाबास्य मिदे सवम
अवश्य
स्नेहास
हे दुर्मिळ पदवी
ब्राह्म सुष्टींत
ब्राह्मसमाजाच्या
तरी ते असे
अगोदरच त्याचे जे भ्राते
प्रकरणी
अमूते न निराकार
नाही रब्दाथावरून
भजन चिंतन ब
अद्वैतीय
आकरादि
जातो
सवात्रत
त्या जन्माचं
मृत्योमांनृतं
रांगच्या
दिद्रदर्शन
भयाद स्यामि तपति
बोल पूर् एक
ध्यये
संस्कृत विद्याशिक्षण
मात्र त्यांना एका
कविने
आपणास न कां
९९३
“हूशावास्यामेदुंसर्वेम्
अदाक्य
स्नेह्यास
ही दुर्मिळ पदवी प्राप्त
बाह्य सृष्टींत
ब्राह्म समाजाचे
तरी असें
अगोदरचे त्याचे भ्राते
खंडांत
अमूत व निराकार
नुस'या राब्दाथाबरून
भजन वब चिंतन
अद्वेती
आकारादि
जाणतो
सेवात्रत
त्याच्या जन्माचे
मृत्योमांमृतं
गंगेच्या
दिद्वशन
भयादप्याभिस्तपति
बोलपूर नांवाचे एक
घ्येय
संत्कृत विद्याशिक्षक
मात्र एका
कबनें
आपणासही न का
त न्वद
अतुक्रमणिका भाग तिसरा -पृर्े ३५३-५२७
प्रकरण पाहिले पर्ठे १५५-३६९
भारतवर्षाय त्राह्मसमाज:--- भारतवर्षीय त्राह्समाजाची स्थापना,
केशबचंद्रादे तरुणांचा उत्साह, कार्याचा प्रस्ताव-मेरी कापेटर यांचे
आगमन व स्वागत-आचारा विचारांत खिस्ती लोकांचं अनुकरण-
खिस्ती भावनांचा उदय, तरुण ब्राह्मांचा अपूर्व उत्साह-तरुणांचे
अस्वास्थ्य-अहंकाराचा नाश व भगबत्मार्थनेस सुरबात-केशवचंद्रांचे
बेष्णबी भजनाचे वेड--केशवचंद्र देवेद्रांकडे जातात--२४ नोव्हेबरचा
उत्सव--भारतीय ब्राह्ममंदिराच्या पायास सुरबात-वेष्णवसंकीर्तन-
मिरवणुकीची अपूबंता--'संजीवनीनिष्ठा/ या व्याख्यानाचा साराश--
केशबचंद्रांचा दोरा-केशवचंद्रांचे व्यक्तिमाहात्म्य-प्रतापचंद्रांचे उपदेश
ब भाविकांची विनंतीपत्रे-व्यक्तिमाहात्म्याचा कळस-लोकांचा असंतोष
व केशबचंद्राचा खुलासा-सद् गुरुमीमांसा-केशवभक्ति-केरवचंद्राच्या
अनुयायातील फूट--भावी धर्मपंथ-त्राह्ममंदिर व ब्राह्मप्रचारक,
प्रकरण दुसरे पृष्ठे ३७०-३८५
दुसरी फूटः-- केशवचंद्रांच्या आचारविचारांतीळ विसंगाति-वि-
लायतच्या सफरेची कल्पना व गमन-विलायतेतील स्वागत-पाहु-
ण्यांचा समाचार-केशवचंद्राची निराशा, पाश्चात्यांचा संदेश--मारत-
सुधारक मंडळांची स्थापना वब इतर सामाजिक सुधारणा--देवंद्राचे
आगमन, समेट!चा प्रयत्न-केशवचद्रांची कानउघाडणी ब्राह्मांच्या
लयनाचा कायद!--तिसरा मॅरेज अॅक्ट--भारताश्रम-नर्वीन नवीन संस्था-
केशवचंद्र व त्यांचे अनुयायी यांमधील मतभेद -फूट सुरू झाली--
कटु अनुभवाचा परिणाम ब साधनकाननांत निवास--केशवचंद्राच
घर्मबेड व प्रतिष्ठितपण[-केशवचंद्रांच्या राहणींतील विलक्षण फरक--
केशवचद्राचे अनुयायी-कुचब्िहारचें लम्न व त्यासंबंधी केशवचंद्राचा
खुल[सा-लझाची वाटाघाट, अनुयायातील फूट ब स्राधारण-जाह्म-
समाजाच) स्थापना,
श्र
प्रकरण तिसरें पृष्ठं १८६-३९८
नवविघानाचें स्थुल स्वरूपः--केशवचंद्रांचा हृद्रोग-भगवान्
श्रीरामकृष्णांचा समागम व दृष्टिकोनांतील बदल-दुर्गापूजेच्या उत्सबां-
तील केशवचंद्रांचे व्याख्यान-मूर्तिपूजेचे तत्त्ज्ञान-केशवचंद्र शिष्य
भंडळींत जम बसवितात-समाजाच्या गाड्यास गति आणण्यासाठी
केशबचंद्राचे प्रयत्न-नबविधानाची प्रचंड लाट--केशबचंद्रांची
भावना-नवविधानाची आवऱ्यकता ब स्थापना-ध्वजारोपणप्रसंगींच्या
केशवचंद्रांच्या भाषणाचा सारांश-नवविधानांतील दोन गुणविशेष-
संतसमागम-कुचबिहार प्रकरणाचा केशवचंद्राच्या मते ब्राह्मसमाजा-
बर पारिणाम-नवबिधानातील विविध कायक्रम-असतोष परिहाराचे
प्रयत्न-नवविधानांच्या दुसऱ्या बार्षिक उत्सवातील थाटाचा समारंभ-
पावित्र्यसंरक्षक अकद्या नवविधान घमोतील विशेष-ब्राह्मर माजाच्या
शाखांतील मतभेद--नवविघानोत्पत्तीची त्रिविध कारणें-हिंदु व
खिस्ती या दोघांसही खूष ठेवण्याचे केशवचंद्रांचे प्रयत्न-नबबिधानां-
तील खिस्तासंब्रधी अभिनिवेर-राष्ट्रोय स्वरूप देण्याचा प्रयत्न.
भ्रकरण चवथे पृष्ठे १९९-४१०
नवविधाननिष्ठाः---केशवबचंद्रांनी पुकारलेला इंरसंदेश--'मी
आहे'-आमचें धर्मानुशासन-ब्राह्मममाजाची हीन स्थिति-ब्राह्मदरान-
केशवबचंद्रांची व्याख्याने, खाइस्ट हा कोण आहे!-- हिंदुस्थानचा जेता
खाइस्ट-खिस्त महात्म्य-देवत्रयीवादाचा पुरस्कार-खाइस्ट हा
आपला बांधव आहे--माझा खिस्त-खिस्त हा साधनाचा दशक
आहे-'इश्वरी साक्षात्कार' या व्याख्यानाचा सारांश-केशवचंद्रांच्या
बोलण्याचा शाब्दिक ब लाक्षणिक अर्थ-सहानुभूतीची प्रक्रिया,
प्रकरण पांचवे पृष्ठं ४११-४१८
प्राथेना ब प्रेरणा: --प्रार्थनेचें स्वरूप ब महत्त्व-ईरप्रसादाशिबाय
प्रार्थनेची पूर्तता होत नाहीं -सर्व देवमयत्बभाव-ईरशाप्रेरणेचा अनुभव
मिळविणे कठीण नाही -इंशप्रेरणेचा प्रभाव-केशवचंद्रांचं आत्मानेरीक्षण
देव्न्द
प्राथना ब प्रेरणा-संतांचें दोषाविष्करण-केशवबचंद्रांच्या प्रार्थनांतील
औदासीन्य--त्यांच्या प्राथनेचं महत्त्व-समारोप,
प्रकरण सहावे पर्ठं ४१९-४२७
देव-मक्त-सं वाद: --केशवचंद्रांची एक प्रार्थना -त्यांच्या प्रार्थनेतील
अर्थांची दुर्बोधता-इश्वर बोलतो कसा-ईइंडासंबादास फक्त विवेक-
निष्ठेची जरूर आहे-आघिभौोतिक शास्त्रांच्या प्रक्रियंत इश्वर्च आहे-
इंशसंबादासाठी मध्यस्थाची आवश्यकता नाहीं-देवमुखाने प्रतिस्प-
ध्योची कानउघाडणी-एकाच वक्त्याच्या दिविध बाणी-संत ब
ब्राह्-वहषि-संतांचे व ब्राह्मांचे अनुभव सारखेच !
प्रकरण सातवे पर्ठे ४२८-४४०७
श्रीरामकृष्ण परमहंस: -- श्रीरामकृष्ण व राजा राममोइन-श्रीराम-
कृष्णाच्या सहवासाचा परिणाम-श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांच्या
अवतारांची कथा-श्रीरामकृष्णांच्या मातापितरांना झालेल साक्षात्कार-
श्रीरामकृष्णांचें अतक्ये सामर्थ्य -श्रीरामकृष्णांच अनुभवपूर्ण विस्मय«
कारक चरित्र-स्वयंसिद्ांनीही तपश्चर्या केली पाहिजे-श्रीरामकृष्ण
व देवेद्रनाथ-श्रीरामकृष्ण व केशवचंद्र-श्रीरामकृष्ण ब प्रतापचंद्र-
श्रीरामकृष्णांबद्दल ब्राह्म पुढाऱ्यांच्या परस्परविरोधि कल्पना--केरव-
चंद्रांची श्रीरामकृष्णांवरील अत्यंत भक्ति-श्रीरामकृष्णांच्या सह-
बासाचा परिणाम-नवविधानाचे वेद्िष्ट्य-मतभेंदाचे रहस्य-केशव-
चंद्रांचा अहंकार-केशवचद्रांची आत्मप्रोढी--हेही नाहीं आणि तेही
नाहीं--समारोप,
प्रकरण आठवं पष्ठें १४१-४५३
नवविधानाचे कांहीं विधिः --उत्सब ब विधि यांची आवदइ्य.
कता-(१) फकेरी दीक्षा-(२) पावित्र भोजन--(३) विरागी ग्रह्स्थ-
(४) भगिनीसमाज--(५) विद्यार्थि बर्ग-(६) अन्न्युपासना-(७)
पावनावेधि-तीथीाविधि-केशबचंद्रांचे व्यक्तिमाहात्म्य-केशबचंद्रांच्या
घरी -ईश आणि इंराषुत्र, मोक्षाची कल्पना-घरमप्रसाराचे चिताकर्षक
२--पे
प्रयत्न-केशवचंद्रांच्या घर्मपत्नीचा वेबाहिक संन्यास-ततें--केरव-
चंद्रांचा आत्मविश्वास, नवविधानाचा जाहिरनामा-नवसाहिता--केशव-
चंद्वांचा योग-सांप्रदायेकांस सूचना-आयुप्याचा आढावा-केशब-
चंद्रांची ओदासीन्यपूर्ण प्रार्थना-केरवचंद्रांचे कचे अनुयायी--त्यांची
निराशा-केशवचंद्रांचा विलक्षण उत्साह-नवबदेबालयास सुरवात.
प्रकरण नववे पष्ठं ४५४-४६९१
आ्रीरामकुष्णांची शेवटची भेट व अखरः---देवेद्रनाथ, श्रीराम-
कृष्ण ब कलकत्त्याचे लाडे बिशप या तीन व्यक्तींशी केशवचंद्रांचा
संबंध-श्रीरामकृष्ण व केशवचंद्र यांची रोबटली भेट; रामकृष्णांचे
भावसमाधिस्थितीतील उद्गार-देह आणि आत्मा--इशशाक्ते व्यक्ती-
व्यक्ती््त कमीजास्त प्रमाणाने व्यक्त झालेली असते-ब्रह्म व आद़्-
शाक्ते साक्षात्कारानंतर इंदद्शोन सवंत्र होते-परब्र्म आणि माया-
आई व मूल अथवा जगद्धात्री ब मनुष्य--समाधिविसजेन, इंश्वरास
भक्तिवांचून दुसऱ्या कशाची किंमत नाही-केशवचंद्रांच्या आजारा-
चें रइस्य-केशवचद्रांसाठी श्रीरामकृष्णांचा नवस व शेवटचा उपदेश-
देवंद्रनाथ व केशवचंद्र यांची शेवटची भेट-नवदेवालयाचा अनावरण
समारंभ--केशवचंद्राची शेबटची प्राथंना-केरवचंद्राची हृदयद्रावक
अखेर,
शप्रकरण दहावे पृष्ठे ४६२-४७५०
जीवनरह्स्यः--- दग्ध मनोभूमीबरील इाप्रेमाचा अंकुर, इराप्रेरणा-
इंश्वराची अंतःप्रेरणा-गुलामगिरीचा तिटकारा अथवा मततस्वातंत्र्य-
सदसद्विवेक बुद्धीवरील बिश्वास-कठोर बेराग्याची प्रेमपूर्ण भक्तीत
परिण ति-भाक्ति ब योग-ईश्वरावर निस्सीम निष्टा-केशवचंद्रांची चंचळ
मनोवृत्ति-केशब्संद्रांची निष्ठा ब शासन पद्धति-बालोन्मत्त पिशाच.
बृत्ति-केशवचंद्र आणखी अगले असते तर-केशवचंद्रांचे अपूर्व यश--
गेर्समजाचे प्रसंग-आयुष्याचे ध्येय-केराबम्वंद्रांची योग्यता,
१--४
प्रकरण अकरावे पृ्ठे ४७१-४८२
प्रतापचंद्र मुजुमदार: -- केशवचंद्रांचे नवविधान-खिस्ती मिशन
आणि त्राह्मममाज-महत्त्वाकांक्षी पुरुषाच्या लीला-प्रतापचद्रांचे मित्न-
प्रेम-प्रतापचंद्रांच्या आयुष्याची रूपरेषा-प्रतापचंद्र ब केशवचंद्र-
बडिलांचा अकाली वियोग-प्रतापचंद्रांची पितुर्भाक्त-त्यांची मातु-
भक्ति-वबिधवांबद्दल सहानुभूति -हिंदु-विवाहसंस्काराचे माहात्म्य-
प्रतापचंद्रांचा बालविवाहाचा अनुभवब--प्रतापचंद्रांची निराग्रह वृत्ति-
ब्राझसमाजांत प्रवेश-पूर्ववयाची आठढवण-मोळ्याघर्ममावनेचा
प्रताप-परदेशची कीर्ति-खिस्तनिष्ठा-प्रतापचंद्रांचे इंश्ररविषयक
बिचार-प्रतापचंद्रांचे लेखन आणि वक््तृत्व-प्रतापचंद्र व प्राथना-
समाज-भारतब्षींय समाजांतील बखेडे, तडजोडीचे प्रयत्न-केराब-
चंद्रांच्या कार्याबद्दल कळकळ, प्रतापचंद्र व श्रीरामकृष्ण.
प्रकरण बारावं पर्घ ४८३-४९१
केदवचद्रांचे मुख्य भनुयायीः-- केशवचंद्रांची वंग तरुणांवर छाप
ब निरनिराळ्या संस्थांचा उदय--केशवचंद्रांचे अनुयायी-केरावचंद्रां-
बरील आक्षेप, इश्वराची नियति-केशवचंद्रांचे दुसरे उजवे हात,
अघोरनाथ गुस--अमृतलाल बोस-महेद्रनाथ बोस-उमानाथ गुप-
उपाध्याय गोर गोविंद-कांतिचंद्र मित्र-त्रेलोक्यनाथ सन्याळ-प्रसन्न-
कुमार सेन--गिरीशचंद्र सेन-दीनानाथ मुजुमदार--डाक्या'े वंगचंद्र-
रामचंद्र सिंह-क्ष्रि केदारनाथ--प्यारीमोहृन चौघरी व इतर नांबा-
जण्यासारखे पुरुष-धघर्मप्रेषितांची निस्पृह वृत्ति-केशवचंद्र व त्यांचे
अनुयायी-केशवबचंद्रांचा अनुयायांस उपदेश.
प्रकरण तेरावे पृष्ठे ४९२-५०२
नवसहिता---केशवचंद्रांची भविष्यवाणी-नवसंहितेची जरुरी
ब तिची रूपरेषाः- १ आवाहन-- २ ग्रह-- २ ग्हस्थ- ४ नित्याची
उपासना-- ५ नित्याचे भोजन- ६ कामघंदा- ७ करमणूक-- ८
३-९
अभ्यास आणि बाचन- ९ दानघर्म- १० आपविषय ब ॒संबंधी-
११ बंधुभगिनी- १२ पतिषत्नी- १३ चाकरनोकर-- १४ संस्कार--
१५ जातकर्म-१६ नामकरण-१७ दीक्षा-१८ विवाइ--१९ अंत्येष्ट
२० श्राडठसंस्कार- २१ व्रते- २२ रिपुसंहार-- २२ शिशुशिक्षण--
२४ आत्मिकवि वाहत्रत- २५ ब्रह्मचर्य- २६ वैघव्य- २७
साघधक-- २८ विरक्त ग्रहस्थाश्रम- २९ घर्मप्रचारक-नवविधानाची
घर्ममतें- नवसंहितेचा साहेबी थाट, इंश्वराची अर्चित्य लीला,
प्रकरण 'चौदावे पृष्ठे ५०३-५२४
सिंहावलोकन: -- ग्रंथविस्ताराच| खुलासा--केशवबचंद्रांबद्दल कांहीं
प्रसिद्ध व्यक्तींचे अभिप्राय त्राह्मांचे धार्मिक विचारः (१) इश्वर
सृष्टांचे आदिकारण नाही--(२) निसर्ग व उपजतबुद्धि म्हणजेच धर्म-
शास्त्र-(३२) अवतार म्हणजे मनुष्यांतील विशोष व्यक्तदेवांरा-(४)
ब्राह्मघमे हा सवे धमातील रहस्य रूप आहे--(५) पापक्षालन पश्चात्तापानें
होते-भावनेच्या अतिशयाचे समर्थन-नवविधानाच्या अपयशाची
गुरुकिल़ली--रिवनाथशारूयांचा केशवचंद्रांच्या गुणदोषविवेचनाचा
आढावा-नवविधानाचे तीन विधायक गुण--धंक्रमणकाल'चा बंगाल--
ब्राझ्घर्मावरील निरनिराळे अभिप्राय--पश्चात्ताप-समजुतीचा घोटाळा,
वेष्णवाचार आणि केशवबचंद्र-केशवचंद्रांचा योग-पूनजन्म आणि
मुक्ति-नवधमातील समन्बय-केशवचंद्रांचा आश्यावाद--भाशियाचा
युरोपला संदेश-केशवचंद्रांची स्वयंबहिष्कृति-नवविघानीयांचें वेरशिष्टय
ब एथकत्व-आर्योत्सवांची हकालपट्टी ब खिस्ती उत्सवांस सुरबात--
बिदेशियांनीं शिकविलेले शहाणपण-हिंद राष्ट्रीय खिस्ती च्चे-ब्राझांस
काय उचित आहे £!--नबविधानाचे खिस्ती वळण, विदेशी संस्कारां-
ची होळी-नवविघानाचीं छकले व अपूर्ण राहिलेले कार्य-नवविघाना-
च्या कार्यक्रमाची रूपरेषा-नवविधानी लोक ब राजकारण-एकेश्वरी-
२--र
सरिता ब सामुदायिक उपासनांचे महत्त्व-कांही प्रभोत्तर॑-अप-
क्षाची मीमांसा.
भाग ३-परिषष्ट भ पृष्ठ ५२५-५२
तिसऱ्या भागाची कालानुक्रमणिका,
भाग ३-परिशिष्ट ब पृष्ठ ५२७
आधघार-ग्रंथांची यादी.
षान
३७०
२७१५
३७%७
-4 १9५9
३७७
२८२
२३९१
३९२१
२९२३
२९२३
३९९
४१२३
२१७
४२७
8-3.4
इड४रे
डप्ट
८्श्रे
८५१३
५१२३
५८१५
८१८
५२४
तिसऱ्या मागांतील कांहीं ठळक अभुड्ध
ओळ
अशुद्ध
विनोदपत्रांत
बिबादास
मजूर
“भा कोणताच
असच
वाटल]
स्ववत्प्रधान
अदा ह्या अविद्यभान
आदेठा
ह्याच
सवे देवत्रयत्वभावा
प्रभरचना
पृष्ठांक ४२७
पहा अननुभव
कांही स
मिळावयाचा
आहे पुढील ,,
फरजी
अश्शाावादी
तसेच
चाललं
महाराष्ट्रीय
समजांपेक्षां
३्--€
शुद्ध
विनोदी पत्रांत.
विवाहास
मंजूर
“मी कोणताच
असेच
बाटली
स्वत्वप्रधान
अश्या आअविद्यमान
आदरी
ह्याचे
सर्वे देवमयत्वबभावा
शब्दरचना
४१७
पहा अनुभव
काहीस
मिळबाबयाचा.
नाहींत यापुढें घालावे.
बुरजी
आशावादी
«-.[ गाळावे ]
चाळले
हिंदराष्ट्रीय.
समाजापेक्षा
अनुक्रमाणिका-भाग चवथा-पृष्ठे ५९३१-८८०८
प्रकरण पहिले पृष्ठं ५३१-५४१
आद्यसस्थापकः---नवावेधान समाज ब साघारण-त्राझसमाज-
साधारण-ब्राह्म ब खिस्त-नवलाची गोष्ट-साधारण-ब्राह्मममाज आणि
त्याचे सस्थापक-आनंदमोहन बोस ब त्यांच्या मातु:श्री-आनंद-
मोहून यांची प्रेमवृत्ति-परोपक्रारी स्वभमाव-आनंदमोहनांची असामान्य
योग्यता-ओआनदमोहइन ब शिवनाथशास्त्री-बंगालचे न्या० रानडे-पं.
शिवनाथशास्त्री ब त्यांचे मातापितर--शिवनाथशास्त्री व इंश्ररचद्र-शिब-
नाथ वब केशवचंद्र-रिवनाथाचा अभाविकपणा-दिवबनाथ व श्रीराम-
कृष्ण-त्यांचे ललितवाढ्य़य--शिवबनाथांचा राष्ट्रामिमान-आनंदमोहना-
ची देशभक्ति-शिवचंद्र ब उमेशचंद्र.
भ्रकरण दुसरं पठे ५४२-५४९
कार्यविस्तार: ---केशवचंद्रांती आधेकारलालसा--साधारण ब्राह्म-
समाजरचना --सभासदत्वाच्या अटी--साधारण-ब्राह्मांचा कार्य-
विस्तार--साधनाश्रम व मागसलेल्या जातींची शाळा-इतर काहीं
उपसंस्था-तीन संस्थांचे एकीकरण--शिक्षणाचे विविध प्रकार-साघा-
रणसमाजाची वृत्तपत्रे व सामाजिक कार्ये-साधारण-समाजाच्या
जोडसंस्था-खासी मिशन--हिमाल्यांतील रानटी लोक व खिस्ती मिशा-
नरी-बाबू नीलमणी चक्रवती यांचे रानटीलोकांना सुधारण्याचे प्रय«न-
साधारण-त्राझ्यांचें सामाजिक कार्य-साधारण-ब्राह्माचा विशोष-उपा-
सना ब सामाजिक सुधारणा याविषयी आवड-अनुभवबजन्य जाग़ति-
विचाराचा समतोलपण[--साघारण-त्राह्मांचें वाढ्यय,
प्रकरण तिसरें पृष्ठं ५५०-५५९
तत्त्वज्ञानः*-_-(अद्वैत)-विषयोपन्यास--साघारण ब्राझाच्या बाढ्य-
याचा विशेष; अर्थात् त्यांचा बुद्धिवाद-साधारण-ब्राह्म कल्पना-
बादी आहेत-( टीप) इंगेल व त्याचे कांहीं सिद्धान्ि-( टीप २ )
निंबाक व त्याची मतें-।'एकमेवीद्वतीयम्'चे बेदान्ताप्रमाणे स्पष्टीकरण
ब विद्यारण्यांचा खुलासा-साघारण-ब्राह्मांचा इंथरबाद ब तीन नित्य
सत्ये-त्राह्ममताचं खंडन-ब्राह्मांचं उत्तर-सत् आणि चित्, अति
४
पौरुष ब्रह्म-वेदान्तमत, ब्राह्म-विचारांस महत्त्व देण्याचें कारण-
ब्रह्माचा विश्वसंकल्प-मनाच्या जाणिवेबाहेर पदाथोस आस्तित्वच
नाही -अनुभवाचा पाया,
प्रकरण चवथें पुर्घे ५६०-५७३
तत्त्वज्ञानः --( दैताद्वैत )-्राह्मांचे ज्ञान-तीन दगडांबरील संसार-
अहंप्रत्ययाचे निरपवादित्ब-विषय-विषयी-माव ब आत्मानात्म
बाद--सारे विश्व मनोमय आहे-वबड्याचे तेल वांग्यावर-दवेताद्वैताचे
प्रयोग, पदार्थाची व्याप्ति-पदाथीचे विविध गुण, दृष्टिभ्रम-पदार्थांचे
बाह्यरूप स्वयंसिद्ध मानले तर-दृष्टीचे महत्त्व-इंद्रियज्ञान ब अनुमान-
भिन्न पदार्थातील अंतर--अंतर म्हणजे काय?-स्पशेभ्रम--शबव्द, रस
आणि गंघ हे गुणही मनोमयच आहेत-निसगेबाद्यांची शंका,
ब्राझ्ांचे उत्तर-ब्राह्ससिद्धान्त आणि बेदान्तप्रक्रिया-त्राह्कल्पना-
वाद्याचा युक्तिवाद-कल्पनावाद्यांचा सिद्धान्त-ब्राह्मांचा द्राविडी
प्राणायाम-त्राह्माची स्थूलमानाने विचारसरणी,
प्रकरण पांचवें पृष्रे ५७४-५८४
तत्त्वज्ञान: --- (त्रिगुणांचे प्रकार) ब्रह्मांचें स्वरूपलक्षण-सत् ,चित्
व आनंद या गुणत्रयांचे रहस्य-संकल्ष हे सत्य व नित्य आहेत-पर-
मात्म्याची ज्ञानवत्ता-ब्रह्माची ज्ञानवत्ता ही ज्ञाताज्ञेय रूप आहे--
ज्ञानवत्ता अनाद्यनन्त आहे--ज्ञानवत्तेचे अनाद्यनंतत्व कसे सिद्ध
होतं !-क्षाणक विज्ञान-अखंड जाणीव-विश्वात्म्याची ज्ञानवत्ता-
बेदान्ती कोठे चुकतात-ईशाचा आनंदगुण-अज्ञानजन्य भ्रम-दु:ख-
मीमासा-अपूणता हा सृष्टपदाथाचा धर्म आहे--तत्त्वसार,
प्रकरण सहावे पृष्ठे ५८५-५१९२
प्रामाण्यबाद!---सामान्यविचार-विषयप्रवेश- विद्रानांमधील मत-
बोचत्र्य-प्रामाण्याच्या गोधळाचीं कारणे-तिन्ही पंथांतीलप्रामाण्यबादाचा
सारांश--ब्राह्मांचें धमशास्त्र-सदुरूची आवश्यकता-तार्किक विचार हेच
प्रमाण - तात्पर्य-विवेकवाणी आणि आर्स्तवाक्य.
प्रकरण सातबें पृष्ठ ५९३-६११९
प्रामाण्य-वि'वारः:--<(उपनिषदें) त्राह्मांचे त्रेरिष्टय-खिस्तप्रेम ब
४--९
चेदोषपनिषदांवरील अनस्था-खिस्तीकरण टळण्याचें कारण-हिंदुत्वाचा
द्वेष-साघारण--ब्राह्मांचें स्वतंत्र बिऱ्हाड-बेदार्थयत्न-मृत्तिका हेच सत्य
आहे-अन्नमय मन, उदकमय प्राण व तेजोमय वबाणी-कल्पानावादा-
ची रूपरेषा-ध्येयप्रणालि-नारदसनत्कुमार-संवाद--सनत्कुमारप्रागित
उपासना व ब्राह्मसिद्धान्त-भूमन्-हें सर्व भूमन् आहे-आत्मदर्शन-
आचार्यांचे मत-याज्ञबल्क्य गार्गिसंवाद-पंडितांचा मुख्य आधार-
इंद्रप्रतदन संवाद--ग्रंथकर्त्यांची सूचना--लयवाद--ब्रह्मलोकप्रा सि-ध्येय-
कल्पना-लयवादाची कल्पना 'चूक आहे-बेदान्तमतदर्शन--बृह दारण्य-
कांतील अवतरणांचा उल्लेख कां केला उपनिषदांतील उपासना दे विषय-
पंडितजी आणि उपनिषदे--पंडितजींची सनातनधमाबद्दल आस्था.
प्रकरण आठवे पृर्ठे ६१२-६२०
शास्त्रविचारः--ब्राह्मघमांचे रोपटे व पाश्चात्य शास्त्रांची खते-
पाश्चात्य इंश्ररवाद-विश्वरचना शास्त्र, व्यापक मन-गति अथवा शक्ति-
जीवनशास्त्र-बेदान्तमत-सत्तावाद- वेदान्तमत- नीतिशास्त्र-इश्वराचें
व्यक्तिकत्व-पंडितरजींचे प्रतिपादन-त्राह्मा स्थिति-भाक्तिपंथ,
भ्रकरण नववे पृष्ठ ६२१-६३२
वैष्णव घमेः ---साधारण ब्राह्म ब वेष्णबघर्म-वासुदेबे व॒कृष्ण
या काल्पनिक व्यक्ति आहेत-कृष्णकथेची उत्पत्ति-महाभारतांतील
कथा मनःकल्पित आहेत-वबेष्णवभक्ति-रासलील।- पंडितजीच समा-
लोचन--श्रीकृष्णनिंदा-श्रीराघाकृष्ण-सदाचार.
भ्रकरण दहावे र पृष्ठे ६ ३३-६४२
ब्नह्ममतददन:---दुसरी ब्रींदवाक्यें-ज्राह्षांची ओळख--मत-
पत्रिका-सामाजिक विचार-ब्रह्म सगुण कीं निगुण-इंश्वराचे गुण-
बर्णन-जीवमीमांसा-मरणोत्तर स्थिति-पूवंजन्मवाद-सतत उन्नति-
ह्या जन्मापुरताच विचार,
प्रकरण अकरावे प्रे ६४३-६५१
त्राह्ममतदशन:---जगासंबंधी विचार-क्रमोत्कर्षबाद-बेराग्याची
ठिणगी-सृष्टयुत्पत्तिक घन-ह्ृदयस्थ इरि-ग्रहस्थाश्रमाचा अपूर्ब गोरब-
देवळं ब मठ-धमगुरु-धर्म ब प्रपंच-जीवन रइस्य-माधुयांचा तागर-
४-३
भाषेचा पाऊस-मोइक थापा-नैराश्यं परमं सुखं-पाप आणि पुण्य-
पापविमोचन-तत्त्वमसि.
प्रकरण बारावं पृष्ठे ६५२-६६०
नवयुग आणि घमेः--बडाचें झाड-डफडेराझेओ डेव्हिड-
सामाजिक सुधारणा-प्रागतिक विचार-धघर्माचा ऱ्हास-धमाचे क्षेत्र-
विचाराचीं दोन टोके-मध्यवत्यींचा खेळखंडोबा -धममाचे दुष्परिणाम-
घर्मविकास -सुधारणायुगाने काय शिकवबिले-घमंशीलाचे महत्त्व-
घर्म आणि शास्त्र - वाद.
प्रकरण तेरावे. पष्ठें ६१-६६९
घमे आणि सुधारणाः--ब्राह्मांचा आचारधर्म-मतस्वातंत्र्य-
क्रांते आणि सुधारणा-प्रतिमोषासना-स्वाभाविक होत जाणारी
सुधारणा-मूर्तिपूजेतील तडजोड--भाविकांचे वर्म-ब्राह्माची बिसंगाते-
चातुर्वण्ये-जातिनिप्रेथयास विचारतो कोण-श्रेष्ठकनिष्ठ भाव.
प्रकरण चौदावे -- पठे ६७०-६८०
सुधारगाः--अबलोन्नति-विधातक कामगिरी-ब्रह्मद्रेष-स्त्री-
स्वातंञ्य वणसंकर-हिदूंच्या ऱ्हासाची अपूर्व मीमांसा-पहिले चुंबन-
वशीकरण - मिश्रविवाहपद्धाति-स्त्रियांशी संबंध-स्त्रीविषयक पापी
कल्पन-स्वयवर-विषयवासना-स्त्री ऱिक्षण-कुलशीलविचक्षणा.
प्रकरण पंघरातअ प्र ६५८१ ६८६
सदाचारः--सामान्यविचार-सदाचाराचे गमक--नीति आणि
धर्म नेतिक जीवन-पुण्यपापाचे फल-श्रेयप्रेय वाद-एका ब्राह्म बेदान्त्याचे
बिचार-सुखोषपभोग-तडजोड आणि समन्वय--सर्वभूतहिते रतः.
प्रकरण सोळावे पृष्ठे ६८७-६९१
सदाचार: -- नित्यकर्म आणि प्रार्थना-प्रातःस्मरण-पूणीग उपास-
ना स्तोत्रे-कोटुंबिक प्रार्थना-स्नानकाळीं प्रार्थना भोजनकालचा
अनुग्रह-रोजच्या उद्योगाच्या आरंभीं सायंप्रार्थना-शोर्पी जाण्यापूर्वी
प्राथेना-नवीन काय जोडले १
प्रकरण सतरावे पृष्ठ ६९२-७०१
सदाचार! ---संस्कार-जातकर्म-नामकरण--अन्नप्रारदान-विद्यारंभ--
दीक्षाविधि-विवाह-वधूवरण--अंत्ये्ि-श्राद्व,
९-४
प्रकरण अठराव॑ पृष्ठ ७०२--७०१९
सदाचार: --ब्राह्मांचे कांही महत्त्वाचे विधि-धर्मप्रचारकाची
दीक्षा-अनुष्टानपद्धतींत गाळले काय !
प्रकरण एकोणिसावे पूढे ७०६-७०९
सदाचार: -- अनुडानविचार-नीति व संस्कार-हेमचंद्र सरकार
यांचे प्रार्थना पुस्तक--संस्काररहस्य--स्री-स्तातंत्र्याचा पेलू--दक्षणा-
दानासंबंधीं विचार,
प्रकरण विसावे पृप्े ७१०-७१६
ब्राह्मापासनांची प्रगातिः --स्तोत्रपाठ-महषींची ब्राह्मोपासना-
केशवचंद्र-सत्येद्रनाथ-ब्रेलोक्यनाथ-केशवचद्रांच्या योगायागाची परिण-
ति-समाधीचा अनुभब-भनभूतिप्रकार-पूर्बपरपरा,
प्रकरण एकाविसावे पृठे ७१७-७३७
ब्रह्मसाघन:-- साधनमंदिर-साधनांच क्षेत्र-अनास्था ब औदासीन्य-
धर्मश्रद्धा - सोपानपरपरा -उपासनांचे स्थूल स्वरूप-आराधना-प्रार्थना-
ध्यान-योग-त्राह्मसाधकांचा अनुक्रम-ज्ञान, भक्ति आणि कम--खिस्ती-
संस्कार-आत्मक्रीड -अराधना-अद्वेत्यांचा अभेदभाव-दशन हेसाधन
कीं साध्य-निरालंबस्थिति व्यातिरिक-अन्वयपद्ध ति सहजयोग-भेदकवृत्ति-
सुखाचइच्छा शिवरूप-इश्वराचे प्रेम-प्रार्थनेची आतंता-इश्वप्रेरणा,
प्रकरण बाविसावें पठे ७२१-७४२
इश्धरपरायणताः---केंवलात समन्वबय-सुखलालस- विरक्ति-
आर्सक्ति-भक्ति-घर्ममपरायणता-इंशसान्निध्याची विस्मृति-उपासना
आणि व्यबहार-दिनचया-स्त्रियांसंबंधीं पापबासना- इं राप्रेम आणि
मानव प्रेम-ब्राह्मी स्थिति-परहितदक्षता-साधकाचा योगक्षेम-संतसमा-
गम-धर्मनिष्ठांची उत्कटता-निष्ठा-प्रामाण्य-उपासनापद्धतींतील मत-
भेद-स्बकीय ग्रंथकार-वि धर्मी ग्रंथकार,सत्समागम-सांप्रदायिक निष्ठा-
सांप्रदायिक अभिमान--बोघयंतंतः परस्मर- ऐतिहासिक होकायंत्र.
प्रकरण तेविसावें पूर्ठे ७४३-७४७.
देवसमाज:--तुलना-शास्त्राचा व्युत्कम-विज्ञानमूलक धर्म-
गुरु भगवान्-गुरुभगवानांची प्रतिज्ञा-नास्तिक मत.
४--९
प्रकरण 'चोविसावें पर्घ ७४८-७५७
बिज्ञानमूलक धर्म: ---निसर्ग-देवघम-अघःपतन-विराग शाक्त
ब अनुरागशक्ति-सांप्रदायथिक प्रतिज्ञा-सोळा यश-ज्ञानप्रचार-
सामाजिकसेवा-धमाचा ऱ्हास-व्याक्तिमहात्म्य-व्यक्तिपूजा ब देब-
पूजा-ब्राह्मघर्म आणि देवधर्म -बिचारक्रातीची दिशा.
प्रकरण पंचावि ताव पृष्ठं ७५८-७८५
स मन्वयः--- विषयमहात्म्य-घर्मभेदाचे परिणाम- सार्वत्रिक घर्म-
भारलेले बातावरण-हिंदूंचा ऱ्हास-हिंद्धर्म समर्थ कशाने
होईल--धर्मरहस्य-सुवर्णमध्य-राजकारण आणि धर्मकारण-कर्मा-
नुष्ठान-प्रागतिकांचे प्रयत्न आणि इंरकृपा-प्रातविशिष्ट अमिमान
आतिथ्यशील बंगाली-मिश्रविवाहाचे अकबरी इलाज-बगाली व
महाराष्ट्रीय ब्राह्मांची तुलना-ब्राह्मांनीं नुकसान केल-क्रांतिकारक
ब्राह्मांचा अधिकार--खिस्ती-धमेप्रेम-खिस्ती घोरण-खिस्ती जाग़ाति-
त्राह्मणद्वेष-तारक खिस्तीघर्म-खिस्ती मत-हिंदु आणि खिस्ती-
अंधानुकरण-सत्त्हरण-ब्राह्मचारित्र्य-ब्राह्मांचे अबतरण-हा समन्वय
की गोधळ--आाकाशाला गबसणी,
प्रकरण साव्विसावें पष्ठें ७८६-८२३
ब्राह्ममत समीक्षाः -- आदित्राह्, साधारणब्राह्म व नबविधान ब्राह्म
यांचीं धमतत्त्वे-ब्राह्माच्या घर्म-कल्पनाचे वोचत्र्य -ग्रंथाची संगति आणि
सारसग्रह-प्रेम आणि सेवा-तत्त्वज्ञान- त्रिकालावाधित कीं प्रागतिक-
इशवरबाह्मभेद-ई.धराचे रूप- दवेताद्वैत-निराकारवायाची प्रतिमोपासना-
मायाबाद-जगदिदं ब्रझम-जीव ब्रह्मेक्य-ज्ञानोत्तर द्वेत-सहजयोग-
जन्मपरंपरा-गुरुवाद- विभूतिपूजा- उपासना- त्राक्षापासना- आरा-
घना-अवतारवाद-पुराणें-एकांतवास-प्रवृत्ति आणि निशसि-
हशदर्शन -शन्दच्छल- दब्दलाधव-सामाजिक सुघारणा--चातुवेर्ण्ये-
आमची मडळी - सांप्रदायिक अभिमान-जातिभेद--साधर्म्य-स्त्री-पुरुष
खेद--अबलोन्नाति-स्त्री स्वातंत्र्याचे युग-फलनिष्पत्ति-नभ्याजुन्या ब्राह्म
स्त्रिया - यशस्वी विवाह-प्रुरुषी शिक्षण आणि स्वातंञ्य-स्त्रियांचे गुण-
स्त्रियांचे कर्तव्य आणि कर्तुत्ब-दोन रमाबाई-स्रीचारित्र्याचें दुखरे
१-६
टोंक-जुनी रीत वब नवीन सुघारणा-घर्मारेक्षण-साहेबाच्या तोंडाकडे
पाहण्याची खोड-निराशाजनक स्थिति-सुप्रजा-ब्राझ स्त्री-पुरुषांची
गैरलायकी-व्यक्तिस्वातंतरयाचा अतिरेक-प्रेम आणि सेवा-पंथ कीं झुब
-"अदूर दृष्टि-मानभावीपणा-उत्सव माया-सुधारणांची आश्या-सूचना,
प्रकरण सत्ताविसावे पचे ८२४-८६१
सूचनाः-- साध्य आणि साधनभेद--हिंदूंत फूट-परंपरा-मूर्ति-
पुजारहस्य-तेजोपासना--अवतार चरित्रे-सत्समा[गम-सण व उत्सव-
ब्रतवैकल्ये-स्वाध्याय-अभ्यास-महाजन--गुरुवाद-- आराधना-- चित्रे-
एकंकार-जातिभेद-एकत्र कुटुंबे-स्त्री-स्वातंत्र्य-प्रपंचासाक्ति-धर्मनिष्ठा-
अधिकारवाद- प्रामाण्यविचार-पडितांची हाटि-सारसंग्रह-धमाचे
अवरोष-देवळे - सांप्रदायिक आश्रम किवा मठ-ब्राह्मणवर्ग-स्त्रिया-
ब्राह्मांचे विध्वंसक ध्येय-स्त्रियांचा अधःपात-स्त्रियाचे घर्मशील-
ब्राह्मणद्वेष-जातींचे गुणक्म कीं गुणक्मांची जात-श्रेडकानेष्ठभाव-
ब्राह्मणांचा छुलूम-ब्राह्मणांचे कर्तव्य-र्शाद्दि आणि संघटन-हिदूंची
निष्ठा-ब्राह्मांचे कर्तव्य-शुद्दीकरणाच्या अगोदरची संघटना-कुऱ्हाडी-
चे दांडे-सनातनीयांचीं दोन पापे-जातिदवेषाचे उपस्थित भांडण
-सबबे समावेश ब समता-मानवभाऊ तेच भोजनभाऊ-ब्राह्मणांचा
हेवा -ब्राह्मणधर्म-ब्राह्मणांचे कतव्य-स्त्रियांची प्रतारण1- शिक्षणाची
शेवाळ--अपतिता-ंदरकी बात राम जाने-सुशिक्षित प्रोढ स्त्रियांचे
कतंव्य-स्त्रियांचे स्वावलंबन -स्त्री शिक्षणाचा अष्टाहास -सामाजिक
स्ञिया-न स्त्री स्वातंत्य महोति-स्त्रियांचा विवेक-सती घम -स्त्रिथांचा
कळवळा - बहुमोल वस्तु- भिन्न संस्कृतीचा मोह- हिटूंची निष्ठा-
समारोप-दुसरी बाजू-कांही सूचना [५० ]-अलर-भरतवाक््य,
भाग ४ -परिषशेष्ट-अ प्रष्ठे ८७ ८--८७९
ब्राह्मगीते
भाग ४-पारोशेष्ट-ब पृष्ठ ४८०
आघार-ग्रंथांची यादी
पान
५२३२
५५५ १
रर
५५४
शर
८५५८
५६२
५७२
५७२
५७२३
५७२३
५७८
(र् ८५०
५्ट्श
५८८
५८९
५९१
३९ प
६०१
६०२३
६०५
६०९६
६०८
६२०८
«१२१
६१२१
«१६
चवथ्या मागांतीठ कांहीं ठळक अशुद्ध
ओळ अशुद्ध
& साधारण ब्राह्मणांनी,
२२ 1111896011 18
२४ ( जीव इंधर )
१८ ब्राह्माचे
शेवटली दिक्कालादे
१० ब्राह्मांचे
१० सदासताचा
द& त्यास
डॉ ब्राह्मपद्धतीन
६ टाळूनव
८ श्ानवृत्ततून
१० झअवबंडच
१९ मनोवेधक
२१ त्यांच्या बादाचा
१९ स्पष्ट
२८ त्या
१९ हा स्वभाव
१५८ ६ घटे).
२१ असेहे
२१ नेथाम्या
७ ततप्रथा
२३॥२४ यद्विजानीयात
५ कामान्यस्तमात्मानुमबिप्र
४ स्वेभुक्ते
७ कमंबंधानं
१९ अआप्राण
&& करण
४--८-
छ्ुद्ध
साधारण ब्राह्मांना
1111856011, 118
( जड जीव )
ब्रह्माचे
दिक्कालांचे
ब्रह्माचे
सतासताचा
यास
ब्राह्मपद्धताने
टाळला
ज्ञानवत्ततून
अखंडच
मनोवेद्य
त्यांच्या प्रामाण्यबादाचा
स्ट
ह्य़ा
हा देहस्वभाव
(घट)
[ गाळाने ]
नेत्यात्मा
तद्यथा
यद्विजानीयात्
कामान्यत्तमात्मानमनुविद्य
स्वैरभुक्ते
कमेबंधाने
अद्याप
करणे
थ्युद्ध
३
(«५
र्र
ठिकाणीं अंद्याच्या
तकं पद्धति
निमाण
एक..«.म्हणतात.
ज कित्येक
मुबेदोते
योनस्तद्रेब
बहूनाम
वॅजन्म
ब्रह्ाळेस्वक
परमसुस्व
मजुरराचे
प्रकरण तेराब
त्याच्या आणि
काण
तासरय
विषपलोलप
नका
जोडण्यांत
स्वातर्व्यशिक्षण
जन्तुरेक
8
पूर्यसंस्कार
यत्प्रयत्ना
परंपरापूजित
प्रकरण विसाव
श्य्द्ध
खझशाच्या ठिकाणी
तकेपद्धाते
सुवेदेति
योंनस्तद्वेद
बहुना
पूर्वजन्म
ब्राह्मळेख्वक
परमसुग्व
मजुरकराचे
प्रकरण तेरावे
[ गाळावे ]
कारण
“: तात्पर्य,
विषयलो लष
नको
जांडप्यात
स्वातंत्र्य, दिक्षण
जन्तुरेक एव
(5
जुने संस्कार
यत्प्रयन्व्य
परपरापूनित
प्रकरण एकविसावे
पान आळ
७२२ २९
७३१ ते हेडिंग
७३१३१ १९
७३१२१ २९२
७३१३५ १४
७२३५ २२
७३८६ ष्
७३७
७५२
७9 म -। २०
७४४ २०
७७*्टीप ११
७७्रटीप १४
१७७७ १३
७७७ २५
७८टरटीप ४
७९५ २८
७९९टीप ५
८२९ ७9
८३८ २५
८४३ेटींप ७
८४२ २०
८४५टीप २
८४८ १३
स्मश्युद्ध
अनुभूतप्रकाश
प्रकरण एकविसावे
मनोवृत्यानुसारिणीम्
पुरस्कारावर
आत्मीपम्यन
परहितदक्षेतेला
स्वच्छेने
ते | प्रकरण २१]२२॥]२३
1
1111301701 ळ्
88118
उपाधींच्या
व्रत केवल्यें
मुच्चावच्चे
म्हणावे हे
910प]त ७७
कास
आणि इतर अज्ञानमूलक
४-१०
शुड
अनुभवबप्रकाशा
प्रकरण त्राविसावं
मनोव्ृत्तानुसारिणीम्
पुरुषकारावर
आत्मोपम्येन
परहितदशक्षतेळा
आ्याणि अज्ञानमूलक
]२१9]9.
वग
१10
1111091791
99111[.5
उपा्धींचा
(3. १. (1110118 5, 0,
व्रत वेकल्ये
सुच्चाबचे
918617 1४10601989 10, 3.
म्हणावे हे म्हणणे
510५१1१ 5€
काय
चित्रांची अनुक्रमणिका
*ा->>_््>(02-यय>0 सन
अ. न. चित्राचे नांव २
भाग ९ ला
१ राजा राममोहन राय ८ का वल ३१
२ राजा राममोहन याचा तिबेटचा प्रवास-राजा राममोहन यांचा
कलवत्याचा वडा क हती ळर २ र्
३ अमेरिकेतील एकेश्वरी पंथाचे अध्वयु विल्यम एलरी कानेंग
यांचा बोस्टन येथील पुतळा ... वावी -4
४ राजाप राजा राममोहन राय याची इंग्लंडांतील कानाव्हेल येथील
समाधे लच > त का ११५
५ महार्षे देवेद्रनाथाचे वडील राजा द्वारकानाथ ठाकूर ... १३५
भाग २ रा
८ मह्षि देवेंद्रनाथ ठाकूर .. 22 र १४७
७ राजनारायण बसू--आदि-ब्राह्मसममाज-मंदिराचा आंतील भाग--
पंडित अक्षयकुमार दत्त ... शर डर १८३
८ हिमालयातील धबधब्याचा महर्षास लोक्संग्रहाचा संदेश--मह!
देवेंद्रनाथ ठाकूर यांचा वाडा र व्य १९५
९ केशवचंद्रांचे बंधु, आईबाप बव आजे-म्हाषि देवेद्रनाथ ब केशव-
चंद्र यांच्या स्त्रिया र य त २०७
१० रवींद्रनाथ टागोर वी वा क्त २५१५
११ शांतिनिकेतन मंदिर व व च ३१९
भाग २ रा
१२ ब्रह्मानंद केशवचंद्र सेन... वा वावा ३५५
१३ पं० विजयकृष्ण गोस्वामी-1चि ० त्रेलोक्यनाथ संन्याळ--
साधु अधोरनाथ ... त वन्य वा ३६१
ग
अ. नं. चित्रांचे नांव
शड
१५
शद
२७
श्टॅ
१९
२०
रर
श्र
२३
२
भारतवषीय त्राह्मसमाज-मंदिर व वि
क
श्रीरामकृष्ण आणि केशवचंद्र सेन-तपावनातीला केशवचंद्र
त्याचे सांप्रदायबंधु
श्ररामकृष्ण परमहस
भाई प्रतापचंट्र मुजुमजदार ी ३.
ब्र० केशवचद्राच्या नवविधानाचे धमप्रेष्रित म
भाग ४ था
पं० शिवनाथशास्त्री ( ब्राह्म-इतिहासकार ) व
देवदास आनंदमोहन बोस ... व वा
पं० सीतानाथ तत्त्भूपण ... रा
साधारण-त्राह्मममाज मंदिर, कलकत्ता ... 1.
साधारण-त्राह्माचे प्रसुती .. क्ट व्र
पॉडत शिवनारायण अमझिहोतरी वी 1
शे ./0४.-6£- -/59../60. -/6४. -/60. -01. (00. 09. 480. ४७७../०४. “61. -/09. (8४...) . 09) -(0) -/7१. -/8*. “०:
करवीरपीठाचे ज गदगुरु %॥रांकराचायं
( डॉ" कुतेकोटि )
यांचा
आशीकांद
७८7 ध2॥ ९॥-९५०॥ ९०/ 7३८/
आ
>“
"९७५ ९५/ ९277170५८7 70९८/ ९०” २९८/ ९८/ "९०/ १८
ञ्या ग्रंथाबद्दल आता अभिप्राय देण्यात येत आहे तो
ग्रंथ अनेक दृष्टीनी अपूव आहे म्हणूनच त्याबद्दल
/त्रे पुष्कळ लिहावयास पाहिजे: परतु जितके जास्त '
ह लिहावयास पाहिजे तितका कमी वेळ अभिप्राय
मीक ४७९ देण्यासाठी मिळाल्यामुळे ग्रथाला अनुरूष
( ह ७2 “कॉ | अशी ही समालोचना नाही, हे प्रथमतः स्पष्टपणे :)
'< १ ३४--/ कबूल करूनच पुढे चालणे भाग आहे. >
२. हिंदुस्थान ही धमंभूमे म्हणून प्रासिद्ध आहे. परंतु आपल्या
पूर्बजांनीं धर्माबद्दल जितका आदर बाळगिला तितकाच अनादर अली-
कडे आपण बाळणूं लागलो आहोत, ह आपल्या अवनतीच्या कारणा- |
पेकी एक प्रघान-कारण आहे. सुदैवाने ही गोष्ट अलीकडे पुष्कळाच्या .
लक्षात यावयास लागली आहे; परंतु धम हा शब्द जितका ल्हान .
आणि सोपा दिसतो तितकाच त्याचा अर्थ मोठा ब गहन आहे.
परकीयांचे बिचारसरणींत ज्याप्रमाणे घम ब तत्त्वज्ञान ई। मिन्न आहेत,
त्याप्रमाणें आयंसंस्कृतींत हीं दोन्ही भिन्न नसून एकमेकांची पोषक .)
इतकेच नव्हे तर एकात्मक असल्यामुळे धर्म हा शब्द त्या अथी बापर- |)
ल्या जाणाऱ्या परभाषांतील शब्दापेक्षा अत्यंत मित्न ब अर्थगरभित 9
आहे, श्रीमगवत्पूज्यपादाचायोनीं गीताभाष्याच्या प्रारंभी म्हटल्या- !?
प्रमाणे बेदिकधमे हा प्रदत्त आणि निवृत्तिर्ष असा द्विविध र
धे
ई म
9
शै
?
>
?
>
?
?
9
?
।
|]
|
|
७१-...४०१४- ४७४. 751 809. -£60.- 100_.70..-/०१- -४७४*- २४. 709. ४४१. .४७१- ४०४५. 7809 ४8१. 7509. “४5१. -(ढ४--८७४--£2४9--48१.. -16४. 280१. -४०१. -27१-४28१.. ./०1.. _/४..
|
|
०४-४४. £०४--७४- /60..-0४१- -/8१--7701- “8४.-/ठ१- -06१. -४७१.--४०१- ४७४१. -“5१. 6४.
०१. -४॑ढै. -“699 ग -28*
ढग. ०-
०--४७*-.
७४१.- (७१. -1७४- -£0४. ./ 9१.
ह ./०*.-77५.../3-
"प्श्ा
>
आहे; आणि भगबद्रीतेने सयुक्तिकपणे सिद्ध करून दाखविल्याप्रमाणे
६: एकमप्यास्थितः सम्यगुभयो विन्दते फलम् || '”' इतकेंच नव्हे तर
“६ यु संन्यासमिति प्राहुयोगं तं बिश्चि ” ॥ अश्शी वस्तुस्थिति आहे.
३. अशा धर्माचे वास्तविक व व्यापक स्वरूप ज्या वेळी भारत-
बषांने ओळखिले नाहीं तेव्हांपासून त्याची अवनति सुरू झाली आणि
जेथे गमाविले तेथेच कमाविले पाहिजे या न्यायाने ते धमाचे स्वरूप
ओळखल्याबांचून आपल्या देशाची उन्नति होणार नाह,
४, पारोस्थति कितीही बदलली तरी ज्याप्रमाणे कसल्याही उच्च
किंवा नीच भूप्रष्ठाबर शरीराचा तोल सांभाळतां येतो, त्याप्रमाणे धर्म
साधतां येतो. शरीराच्या आकाति मित्न मित्न दिसतील; परंतु समतोल-
पणा ज्याप्रमाणे एकच असतो, तद्वतच घर्माचे बाह्यस्वरूप बदलले
तरी त्याचे आंतळें स्वरूप एकच असते म्हणूनच धर्म सनातन आहे.
५. धमाचे खरे स्वरूप लक्षांत न आल्यामुळे बदललेल्या परि-
स्थितीतही धर्माचे बहिरंगदेस्वील तसेच राहिले पाहिजे असा आग्रह
घरणारा एक पक्ष, आणि परिस्थित्यनुरूप धमाच्या बरहिरगांत फरक
करावा लागतो म्हणून बहिरगाबरोबर घ्माचे अंतरंगही बदलल पाहिजे
असा हट्ट धरणारा दुसरा पक्ष; असे दोन पक्ष झाल्याने मतमतां-
तरांचा गलबला होतो, असाच प्रकार हिंदुस्थानात विशेषतः पाश्चात्य
शिक्षणपद्धति सुरू झाल्यापासून जोराने घडू लागल्यामुळे हिंदुस्थानांत
नवीन शकडो पंथ ब रोकडा संप्रदाय अस्तित्वात येणे, हे स्वाभाविक
आहे. तेव्हां अशा वेळीं त्या सवाची ऐतिहासिक ब विवेचक दृष्टया
समालोचना केल्याबांचून आणि पूर्बंजांच्या सिद्ध न्तांशीं तुलना करून
पाहिल्याबांचून आधुनिक सुशिक्षित वगाचे बौद्धिक समाधान होणार नाहीं.
६. अशी वस्तुस्थिति असल्यामुळे हे काम कोणीतरी हातीं घ्यावयास
पाहिजे होते, प्रो० रामचंद्र दत्तात्रय रानडे यांनीं शिंदुतत्त्व्ञानाचा
बिस्तृत इतिहास तज्श विद्दजनांच्या साहाय्याने लिहून प्रसिद्ध करण्याचा
उपक्रम केला आहे, त्या इतिहासमालेच्या पुष्पांचा- एका दृष्टीने
€&-८४०१../०४. /5१. 189. /ठिभ- हो. “5४--/ड. 100. 00. -/8४*-.-(४४१. 6४-6४. -69--69...£69--/09--/३१.-/6१--06*-६ी
र:
-रर- 65१. -€५.. -४१५- ४०५.
9
9
)
>
9
?
>
)
>
9
?
)
>
9
>
>
)
;
9
न
2” जा %. 6४. 46१. 6१५. 4000४. -४50.- -४७४.-
त्यांचा उपयोग होत असला तरी--त्यांचे भाषांतर केल्यावाचून या
देशांत सावत्रिक उपयोग होण्यासारखा नाहीं, या दृष्टीने श्री» सदाशिव
कृष्ण फडके, बकील यांनीं हाती घेतले काम महाराष्ट्रास खरोखर
अत्यंत उपयुक्त असे होणार आहे,
७ श्री» फडके हे 'नवयुगधम? या नांवाचा हा जो ग्रंथ तयार करीत
आहेत त्याचे किती प्रत्तड व व्यापक स्वरूप आहे ह् ग्रंथातील प्रस्तावने-
वरून दिसून येईल. या पुस्तकाचे एकदर चार खड प्रसिद्ध होणार
असून प्रसिद्ध झालेल्या प्रथम खडात ब्राह्मसमाज ब देवसमाज यांचा
विवेचक इतिहास दिलेला आहे. द्वितीय खंडांत प्राथनासमाज व
थिआसफी या संस्थाचा असाच विवेचक इतिहास येऊन तृतीय खंडात
या देशांत झालेल्या सनातन वेदिक धमाभिमानी साधुसताचे विचार
संकालेत करण्यांत येण!र आहेत, आणि अखेरच्या चतुर्थ खंडात
घमासंबंधीं अनेक महत्त्वाच्या मुद्दयावर विवेचन करून काहीं विधायक
सूचनाही करण्याचा ग्रथकत्याचा मानस आहे.
याक नाल
""०५/ ७८ २८०० या डाण्म्य््य्ण््याय्श
८. त्याचप्रमाणे या एकंदर ग्रंथांत वरील विवेचक इतिहासा-
खेरीज गेल्या शंभर वर्षांत आपल्या देशांत झालेल्या प्रमुख धार्मिक
चळबळींचा इतिहास देऊन प्रामाण्यबाद, अधिकारवाद, दवेताद्वेतबाद,
मायावाद, ध्येयवाद, पुनर्जन्मवाद, पुरुपाथप्रारधबाद, साधनवाद,
वणांश्रमवाद, अबलोन्नतिवाद, धमेक्यवाद, इत्यादि अनेक महत्वाच्या
बिषयाचा ऊहापोह होणार आहे. याशिबाय आपल्या ग्रंथात ग्रंथकार
आधुनिक काळांतील घमंसंरक्षक, सुधारक ब प्रवर्तक यांचे ग्रंथरूपाने
संमेलन भराविणार असून त्या संमेलनासाठी सनातनी हिंदु, त्राह्म-
समाजी, प्रार्थनासमाजी, आर्यसमाजी, श्रीरामकृष्ण-विवकानदी,
थिआओसोफिव्ट, देवसमाजी इत्यादि प्रमुख अशा धर्मपंथांचे गत ब
विद्यमान प्रतिनिधि येणार आहेत. मग्रंथकाराच्या भाषेत सांगाबयाच
असल्यास बाचकास महाजनांचा हा मेळा केवळ अपू्ब आहे असे
खचित वाटेल.
ना पशा पाशा २१५ -2पाप्शाप्ाास्यासरा प्पट "५-२ १५७ प्ापप्था
-४७१../०४-../8१. .४०१-..४०१. -४50४.../ळीे.. -£60.- .£60.. 45१. -£09. -/0४- ./ढ१.. ४6४. -/00.../60*. -100१- ““6१.-../७१.- -४०४.-४०४. ४११. “50%. ४२४. -/७१.../०४१- /72*. ४७१. -४०१- -४£6*. 2 च ।
|
€& ५४/ ८८/ (०/ ५८/॥ ९९/ ९९॥ १९०॥१५०॥१"१९०॥ ९₹९॥ ए९॥ १९॥ ९९॥ १९॥ ९९/ ९९॥१॥"९०/ ए०९॥ १०/ ::
€../)_
-
७०१. ५०१. ०१. “३१. (१. “5१. 76१. 7१. (5१. (5१. १. (ठो. “ठो. >. “१. “हो... (०. य ची
“€6१.
७:
०४- -४०४-..--४०४*- ४४१. -४/0१...£7१. ४०५.
5४* -४०४- -४७०१.. “8१. -151.. -£69. -£5४-
1
०४- ४१-
०१. ४4७".
०१. -४£८४.. -4 7१. -£०5४- ०7५.
28१. -£6%. .४/50.. -“४£३४..
|:
जम
& ५१५7 ५४/ (27 ७2४ ४॥ ५९॥ ९०॥/7६०॥/”-६०/ ९१७/१७॥/९४/ ९५९7० २९९॥ ५०/१४/ ५४/॥१०/ "९८॥९०/९४/”
९, प्रथम-खंडाचे चार भाग असून चौथ्या भागाच्या २१ व्या
प्रकरणापर्येत ब्राह्मसमाजाची अत्यंत सविस्तर ब फारच मनोरंजक
अशी माहिती दिलेली असून पुढे देवसमाजाची त्रोटक माहिती
देऊन ब्राह्मघर्म ब देवधर्म यांची तुलना केली आहे. ब्राह्मसमाज
आणि सनातनधर्म यांत साम्यापेक्षां भेदच विशेष दिसून येईल.
ब्राहसमाजाच्या तत्त्वज्ञानाचे थोडक्यांत वर्णन करणे झाल्यास त्यांत
क्वैतवादाचा पुरस्कार केला असून मायाबादाचा विरोध केला आहे.
हेगेलच्या आयडियालिझमची त्या तत्त्वज्ञानावर छाया पडली असून
सापेक्षबाद, विषय-विषयीभावाचे नित्य द्वैत, क्रमोत्कषबाद, जीबाची
अनंत उन्नाते, इंधर आणि ब्रह्म एकच, परोक्षज्ञान हाच सहृजयोग,
जीव आणि इश्वर यांचें नित्यमिन्नत्व, प्रपंचाचा गौरव, वगेरे मुद्दे
ब्राह्मसमाजाच्या तत्त्वजानांत दिसून येतात. यांतील प्रत्येक मुद्दघाचा
सविस्तर परामष घेऊं लागल्यास त्याचा एक निराळाच ग्रंथ होईल.
१०, ब्राह्मममाजाचे ब्रह्मसाधनाचे मार्गही असेच बहुतेक एकांगी
आहेत. ते म्हणजे निराकाराची उपासना, प्रपंचासच परमार्थरूप
मानून चालणे, सामुदायिक ध्यानधारणा, प्रेम आणि लोकसेवा,
मृतिपूजाबिरोध, इश्वर हा सर्वांचा पिता आणि आपण सर्ब जीव है
एकमेकांचे बंधु, ही भावना, वैराग्याची अनास्था, प्राचीन संप्रदाय
व परंपरा यांची अमान्यता इत्यादि होत.
११, ब्राह्मांचे सामाजिक विचार हेही आपल्या परंपरागत विचारांशी
पुष्कळांशीं न जुळणारे आहेत. वरणाश्रमसंस्थेचा विरोध, न्राह्मणां-
विषयीं तिरस्कार, मिश्रविवाहइ, प्रीतिविवाह, पूर्ण छ्रीस्वातंत्र्य, स््री-
पुरुषांच्या शिक्षणाची एकरूपता, सहभोजने वगैरे उपाय अमलांत
आणल्याने समाजसुधारणा होईल असें ब्राहसमाजाचें मत आहे;
इतकेंच नव्हे, तर कट्टे ब्राझसमाजिस्ट आपणांस हिंदुह्ी म्हणवून धेण्यास
तयार नाहींत, इतका दूरीभाव ब्राह्म व सनातनी यामध्ये झालेला आहे.
मौज अशी कीं, प्रथमपासूनच ब्राझसमाजाचा पाश्चात्य तत्त्वशानाकडे
€-८०५. ३४.1१. /०१--10१.-179. 750. -/5१. /5१.-100- “२१-1१. ०१. ४४ -/5*- -“07४- 0. कि. 5१--179../7*.
6
टॅ |
«<£89..-29 १... ./5 १. 6 ७. 19.
७०१--४४१- “४476७ -/7४- ली 0 1 ४ “ढे. ./३क ४ डो. 426४.
-(7--४०*४.-४४४ -/09-.-/8४- “४70४-59
(1 001) 01
48१. .४£00.. ./59.../01.
" ७.०५../८१.-
ष्र
विशेष ओढा असून त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर अगोदर आपल्या
विचारांच्या दिशा ढरवून मग त्या दिहोला अनुकूल होईल असे
उपनिषदादि ग्रंथांचे अर्थ लाबिले जातात. म्हणजे पाश्चात्य तत्त्व-
श्ञानाला प्राधान्य देऊन ब्राह्समाजांत हिंदु तत्त्वज्ञानाला गौणस्थान
दिलें गेळे आहे; आणि अशा स्वरूपाचा ब्राह्मघर्म हाच सावंत्रिक धर्म
होऊं शकेल अशी महत्त्वाकांक्षा ते बाळगितात. आपल्य! तत्त्वज्ञानाचे
शिक्षणही पुष्कळसे ब्राह्मसमाजिस्ट आस्थापूवेक घेत नाहीत; एवढेच
नव्हे तर प्रस्थानत्रयींचा खोल अभ्यास न करतां हिंदुधमाबद्दल विशिष्ट
मतेदेखील बनविली जातात; मग तीं बरोबर असोत वबा चुकीचा असोत,
१२. ब्राह्मसमाजाबद्दल आणखी पुष्कळ विवेत्तन कारेतां येण्या-
सारखें आहे; परंतु ते कालाच्या अभावीं करता येणे शक्य नाहीं.
ज्याला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल त्याने 'नबयुगधर्म' हा
ग्रंथच समम्र लक्षपूवेक बाचला पाहिजे. तरी पण सामान्यतः कल्पना
येण्यासाठीं खालील मुद्द्थांचें येथे दिग्दशोन करणे इष्ट वाटते.
१३. ब्राह्मसमाजावर पाश्चात्य तत्त्वज्ञानाची छाप पडून कांही
बाबतींत खिस्ती मतंच ब्राह्मममाजाने उचलली याचें कारण इंग्रजांशी
प्रथम संबंध झाला तेव्हां ब तत्पूर्वी बंगाली टोकाची घार्मिक व सामाजिक
स्थिते अगदीं खालावली होती व इंग्रजांसारखे सुसंघटित, मुत्सद्दी
आणि स्वार्थी लोक शास्ते झाले त्यामुळे बंगाली लोकांचे डोळे दिपून
पाश्चाच्यांचे जेवढे असेल तेवढें ग्राह्य अशी साहजिक इंग्रजी शिकले-
ल्या लोकांची भावना झाळी, बंगाली लोकांची त्या वेळीं 'घमंदृष्ट्या
किती हीन दशा झाली होती याचें मार्मिक ब्णन प्रथम-प्रकरणांत
आढळून येईल, वंगीय लोकांतील धार्मिक आचारांचें निर्भेळ बैदिक
स्वरूप जाऊन त्यांत बोद्ध, इस्लामी ब हिंदी अश्शा धर्मांचा संकर
झाला होता, भाविक लोकांचे तोंडींही गंगास्नानाचे वेळी गगाष्टका-
ऐवजी दाराबगाझीचे दोहरे येऊं लागले; रामप्रसादाचे देवी-गीता-
बरोबर जानबालीखानाचे गजल सुरू झाले. जलाली फकीर हिंदूंचे गुरु
-७2॥०९९/ "९५५ ९०५ ९८५ ४८५ २९५7 ४/॥ ए९/7 रण ९९४ ९४ ९०५ १४५ 2) ९९५ ९ २९०॥ ए९॥ ९०॥ १९५/ ९०/९८/२१०५”
*७/ “९४५/ ६०.॥ ण्ष्क् "६४. १९९.॥”
क्ट
6 **४॥”
२. .॥१- 7. १. -ि--४. ८०४. -८०१--0०५--/०- ००-०७
डक ४४६... ७४ ह. ह. .(रिध. ४59. -(११.-०४- ०१. -““060४--८११- “०१५. -८१४--0७४- -“0०१- “७१ -£6१--65
की
द
-(--0७१- 419. -06४- -£00- -£09--69- 159752. -602--€0--062--८53--£603--060- £59- ८5१८60. ८७१ -(0७)--४60-
झाले, चहूंकडे सत्य-पीराच्या पूजा होऊं लागल्या वगैरे वर्णन बाचून
बाचकांच्या मनांत अनेक विचार उत्पन्न होतात (पष्ठ २५-२८). ब्राह्म
समाजाचे स्थापक राजा राममोहन राय हे पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या, खिस्ती
मताच्या व इंग्रजी चाली रीतींच्या प्रथम प्रथम तरी किती आहारी
गेले होते हे तर या ग्रथांत जागोजाग दिसून येईल (पहा-प्रष्ठ ४२-४३,
४४--४५,५७--५८,७४ ते ८५). राजा राममोहन राय यांनीं
स्थापिलेल्य़ा हिंदु कालेजात डेरोझीयो या नांबाचा प्रोफेसर आला असता
त्याच्या नादाने जी 'तत्त्वविचारमंडळ' नाबाची संस्था स्थापिली गेली
होती, त्या संस्थेतील सभासदानी मत व विचारस्वातंत्र्याच्या गोंडस
नांवाखाली जे अनेक धार्मेक अत्याचार केले -विदोषतः खिस्ती झालेल्या
एका बानजी नांवाच्या इसमाच्या नेतृत्वाखाली कांही हिंदु म्हणविणाऱ्या
विद्याथ्यांनी स्वतः यथेच्छ गोमास खाऊन हातांत गोमांसाचे तुकडे
घेऊन भर रस्त्यांत धार्मिक हिंदूंचे घरांत ते तुकडे फेकून देण्याचा जो
प्रकार वर्णन केलेला आहे, तोही वाचण्यासारखा आहे. मू्तिपूजा-
खंडना'चे चौथे प्रकरणही बाचण्यासारखे आहे. त्यावरून राममोहन
राय याचे मूतपूजेबरील विचार कळून येतात (पृष्ठ ४९-५५).
ब्राह्मसमाजाचे अत्यंत बिख्यात सभासद महार्षे देवंद्रनाथ यांनी
ब्राह्मघर्ममताचे १२ सिद्धान्त दिले आहेत ( पान १८२), त्याच-
प्रमाणे श्री» राजनारायण बोस यांनी ब्राह्मघर्म म्हणजे काय या विषया-
बर व्याख्यान दिल आहे ( पृष्ठ १८६). त्यावरून ब्राह्मसमाजाची
पुष्कळच कल्पना वाचकास येईल. लहानपणीं अत्यंत व्यसनी असतांही
आपल्या हढ प्रयत्नाने व्यसनांतून मुक्त होऊन पुढे थोर पदवीस चढलेल्या
राजनारायण बोसांचा वृत्तान्त खरोखर वाचनीय आहे. सुघारणेच्या
नांबाखालीं एकादी हुलूड उठली असतां समजस लोकदेखील विक्षित-
पणाची कृत्ये करूं लागतात; ब त्या योगाने जुन्या मतांच्या धर्मनिष्ठ
लोकांच्या भावना कितीही दुखावल्या गेल्या तरी त्याची ते पर्वा करीत
नाहींत, हं श्री ० केशवचंद्र सेनांच्या 'ब्राह्मधमानुष्ठान' या पुस्तकाच्या
-टापप--पापार्-पापपापपापपप पस - लनन कनल
*१६०॥४५४॥" ९४४7 १४९५॥१”१४६९८/" ११/२९/१९०६ ७/१ ३७" 0१९/१०॥ 0१/ ३2/000/0 ३१९/॥7 ३७॥" ६७॥ ६०". 2॥77१-0/” (हि
१
७.८५. ०१.5). /6)_ “669. 7. 41.1. 16.60 (60. (त. 7की.४२>- रो. ../7- 79. 7१..77१.-
बाचनानें आपलीं जानबीं तोडून टाकण्याचे जे खळ निघाले होतं ब उ
राखालदास हलघर या नांवाच्या एका इसमाने आपले जानवें तोडलेले
पहातांच त्याच्या बापाने दुःखभरांत आत्महत्या करून घेतली याबद्दल-
चे वर्णन वाचून कळून येईल (पृष्ठ २०६). पं० ईश्वरचंद्र विद्या- |?
सागर यांच्यासारखा अत्यंत विद्रान्, प्रेमळ, उदार, चारित्यवान् व ?
कोमल अंतःकरणाचा गृहस्थही एकाद्या मताचे वेड डोक्यांत शिरल्या- )
बर काळजाला घरे पाडणारे शब्द कसे बोलूं शकतो याचे उत्तम ऐ
उदाहरण प्रष्ठ २१७-२१८ मध्ये “बाळे तूं दीर्घायु होबोस, तुला 9
चांगला पाति मिळो; पण तुला वैधव्य येऊन तुझा पुनविवाह करण्याची ))
संघि मला मिळो? असा एका मुलीस त्यानीं दिळेला आशीवाद (!) ')
हे होय ! शास्त्रीय मर्यादा सोडून केवळ बुद्धिबलावर्च सुधारणा करूं ?
लागले असतां त्याला कसलाही धरबंध राहात नाही वब एकापेक्षा यि
एक बाबदूक उत्पन्न होऊन त्या संस्थेत कशी फूट पडत जाते, हे महर्षि ऐ
देवेंद्रनाथ व श्री ० केशवचंद्र सेन यांच्या मतभेदाबरून दिसून येईल. 9
ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर बरींच वर्षेपाबेता,त्या समाजातील प्रमुखाचा ।9
खिस्ती मताकडेच कसा ओढा होता व आमच्या रामकृष्णादे विभूती- >
पेक्षां येशू खिस्त ब बायबल यांजबद्दल त्याच्या मनांत विशेष आदर ?
कसा बसत होता हे श्री ० केशवचंद्र सेन याच्या १८६६९ मधील येशू ?
खिस्त, आशिया ब युरोप' या व्याख्यानावरून स्पष्ट दिसून येईल |
(पष्ठर२९). हे सर्व लिहिण्याचा रोख राजा राममोहन राय, श्री ० केशवब- 9
9)
ठे
;
>
ै
७
य्ल्च्या
चंद्र सेन वगैरे पुरुष केवळ सामान्य बुद्धीचे ब परप्रत्ययनेय होते असा
दाखविण्याचा नसून अत्यंत थोर, विवारी, स्वार्थत्यागी व कतेबगार |
माणसांचीही पाश्चात्य तत्त्वज्ञानाने कशी दिशाभूल होते ईं दाख-
विण्याचा आहे, येवढी गोष्ट सोडून दिली, तर उपारोेनेर्दिष्ट पुरुषांचे
शील, चारित्र्य, विद्वत्ता, स्वार्थत्याग, घेर्य, निस्पृह्पणा वगैरे सदगुण
खरोखर वाखाणण्यासारखे असून सवोनीं या सद्गुणांत त्यांचे अनुकरण
करावे असे आहेत. त्यांची कांही मतं जरी चमत्कारिक अशीं बाटली
| “४ढ. ४5१. €ड६. ४०४१. ४४-४१. -४४४- ८४०४-४४. -४०४ -६०४--४0१- 46१. -४89- -£09--169--680- -6१. 254 “व. ८0४. -£809./0४६.-£0१. -£09--£20- -“शई.../०१* -/20.- -430. 401... -£2१.-४ ३६.
स्न--ाट---2---८०-००००---॥या कका फली0 न? २१0१0११? 0? ॑१ी0 ?१ीणाणणीणणीण0ती) १) 0)” 0१” शी १ॉणाणा णि ार्णिणाश 0 शॉणार्शिणार्णिणिणा ए्ण्णॅण"एिशणशाणाणाणणा
२४/ ९०॥५०/ १५॥ ९०९. ९०/॥ 7९९7 7९८५ 7९९77 "९९५ ९८५ 7९९77 ९९७/ ०/10९07100/70827010/ 7१09/7₹९/7३९/
टॅ
*$ ८०४. (०१. /८१. १. (5४.75. 80.50. -.-१- वग. “७ ढ. ०४ -/० -/०४५-०--०१-./०१५-.-०-ची
तरी ते अत्यंत प्रामाणिक ब आपल्या राष्ट्राचा उद्घार व्हावा अशी
तळमळ लागलेले थोर पुरुष होते यांत शंका नाहीं ब ही गोष्ट निरंतर
डोळ्यापुढे ठेवूनच बाचकांनीं हा ग्रंथ बाचावा. कळविण्यास सतोष
बाटतो कीं, श्री" फडके यांनीं इच दृष्टि ठेवून ब्राहसमाजाचा इतिहास
लिहिला आहे. असो. यांतील आणखी अर्शींच निवडक स्थळे देतां
येतील; परंतु कालाभावामुळे तसे करणे अशक्य आहे. पुढ या ग्रंथांत
कबिसम्र[ट रवींद्रनाथ टागोर याची, त्यांच्या शांतिनिकेतनाची ब
गीताजञालि बगेरे काव्यांची फारच सुंदर माहिती दिली आहे. त्यानंतर
चवथ्या भागात ब्राह्मांचे तत्त्वज्ञान, प्रामाण्यबाद, प्रामाण्यविचार,
शास्त्रविचार, ब्राह्म-मतदर्शन, सुधारणा, ईश्वरपरायणता वगेरे प्रकरणें
असून याच भागांत देवसमाजाची त्रोटक माहिती दिलेली आहे;
ब त्याची ब्राह्मसमाजाशीं तुलना केळी आहे. पुढे समन्बय, ब्राह्ममत-
समीक्षा, वगेरे प्रकरणे फारच सुंदर असून शेवटच्या प्रकरणांत या
एकंदर खडाचा उपसंहार केला आहे ब पुढे भ्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या
“आतां विश्वात्मके देवे' बगैरे प्रासादिक काव्यमय भाषंत हा अंथ
संपूर्ण केला असून परिरिष्शांमध्ये भाषांतरासह काहा सुंदर ब्राह्मगीते
दिली आहेत,
०१. -४५१५..-३/७१.-.-४७* .४४8१...£67१.. ८89.
९४”"१६*/ "६2/” १०/” “₹०/”
"९०/॥"१०॥ ९९॥९९॥ ९०॥ ९०॥ ९९०॥ ३१०/९०॥ १५०/॥"१०॥ १९०॥ ९०/१७/१५१7 -५९०-९५/॥ ४/ २2ा
---८०१--०१- 4. “ठो -€759 -18४- गे. -१.-४१.--४०१- -/ो- -टि9- “6४.
१४, येणप्रमाणं या ग्रंथाचे थोडक्यांत स्वरूप आहे, ग्रंथांतील
विवेचनावरून श्री० फडके यांची जिज्ञासा केवढी आहे ब त्यांना
ग्रंथांतील माहिती मिळविण्यास ब ती साधक-बाधक विवेचनासह
जनतेपुढे मांडण्यास किती परिश्रम पडले असतील याची हा ग्रंथ )
बाचल्याबाचून यथार्थ कल्पना येणार नाहीं, धर्मविवेचनासारखा >
रूक्ष विषय आणि त्याची ऐतिहासिक दृष्टया मांडणी करणे हें अत्यंत 9
कठीण काम आहे; परंतु ते काम ग्रंथकार श्री० फडके यांनीं फारच । 9)
यशस्वी रीतीनें पार पाडले आहे यांत शंका नाहीं. शिवाय ग्रंथांतील 9
भाषा अतिदाय सुंदर ब चित्ताकर्षक असून ग्रंथकाराचें वर्ण्य विषयाशी 9
अगर्दी तादात्म्य झालं असल्यानें सर्बच ग्रंथ मनोरंजक झालेला 10 | ऐ
शे
१४/॥ २९४/ १७॥ ७॥०५४/१॥॥/ ५८८/॥ ४४/ "५2॥ ५४/॥-५१॥ ५०./६४/ ९०॥ ५१॥"-६४/ ४६४॥ ०." ६४॥ ६६/” ६९॥/”
गो. कि. रि र. (२५
4 -
१-4
€१.८३१...८४१. ८01. “0४. ./01. _/7१
९
(गिर “गे. (रग. पकी. आग लग. डंग आग “ग (ह.त. ग-/र--“०*-/-- ची
कांडी स्थळे तर अत्यंत हृदयंगम झालेलीं आहेत ब त्यांवरून ग्रंथ-
काराचें भाषाप्रभुत्व, वणन करण्याची चित्ताकषेक शेली व चिाके-
त्सक बुद्धि हे सदगुण विशेष रीतीने दिसून येतात. हा ग्रंथ खरोखर
सवे महाराष्ट्रीयांनीं एकवार तरी अवशय बाचण्यासारखा आहे.
सारांश, हा ग्रंथ लिहून श्री» फडके यांनीं महाराष्ट्र-वाड्ययांत फार
मोढी भर घातलेली आहे. या पुढील खंड असेच चित्ताकर्षक, उपयुक्त
वब जनतेच्या विचाराला इष्ट अशी चालना देणारे निघतील अशी
हा प्रथम खंड वाचून आशा वाटते. महाराष्ट्रीय जनता अश्या इष्ट
कार्याला प्रोत्साहन देऊन ग्रंथकाराच्या परिश्रमाचे चीज करील व
त्याला आपल्या ग्रंथाचे पुढील खंड लवकर प्रकाशित करण्यास उत्ते-
जन देईल अशी उमेद आहे.
०४. -/०४../०१../०१)- ची)
७ 8 ट्ट
७१. £2१ 76१ 101.
१५, श्रीभगवत्पूज्यपादाचार्य श्रीचरणांच्या पुण्यस्मरणार्थ ग्रंथ
अपण करितांना श्री» स. कृ. फडके यानीं “ हा ग्रंथ ज्या दृष्टीने
लिहिला आहे. त्या अद्रेत वेदान्तशास्त्राचे प्रणेते ' असे जे विशेषण
दिलें आहे त्यावरून आणि प्रस्तावनेच्या शेवटी “ श्रीशंकराचार्य पुण्य-
तिथि ' असा जो उललेख बुद्धिपुरःसर केला आहे त्यावरून ग्रंथ-
कष्यांची श्रीचरणाविषयीं किती भावना आहे ती सइज व्यक्त होते.
-९४॥7१५॥ ६४५ 7१०/" १९/॥ ६०॥ ६९०/॥ ६१०/॥" ९३४ 70०॥९९/॥ ३७/ ३७॥ ३१ ०॥ ३८/0३%,॥/ ए७य ऐ८॥ बहूत (2 एत
कि ४४. -४४७४--४०५. ५४- -०४ ०४. /२१*- ४०४ -“७४१- -४०१- -४०४- 5). -“०> -/२१--/७१- -/7४- ४०९१. -29--/6). -/0१- -४४१. -०४- -४6 ४.
भक्ताभिमानी अशा त्या श्रीचरणांनीं ग्रंथकत्यांबर पूणे कृषा करून 9
त्यांचेकडून अशीच लोकोंपयुक्त सेवा उत्तरोत्तर अधिकाधिक प्रमाणाने )
घ्पाबी अशी प्रार्थना आहे. )
वास्तव्य : नगर, 22... 9
गड | श्रीविद्याशंकर भारतीस्वामी 9
आश्विन शुद्ध ९५राके ९८४९ )
र
७" ०्ापपन्प्जय्य््स्म््म््म्प््खापळावळ 1६ प४॥ ८८/”"प८८/४ क.
वरीलप्रमाणं श्रकडन आणि ग्रंथाच्या अखेरीस दिल्याप्रमाणें
संतसज्जनांकडन झालेल्या कृपेच्या अमोघ वर्षांवाने मी इतका गांग-
रून गेलां आहे कीं, ह्या किकरानं श्रीसदुरूंच्या पादरजांत कोठें
दडन बसावे तंही संचत नाहीं ! कारण श्रीसदगरुचरणांच्या आश्रया-
चेच हे सारें कर्तुत्व आहे. श्रीज्ञानेश्वरांनी रेञड्याकडूनही वेद बोलविले
तेव्हां श्रींच्या आशीर्वादाप्रमाणें श्रीभगवत्पज्यपादाचाये श्रीचरणांनीं
श्रीसमथथीर्चे लॅकरूं म्हणन ह्या पामरावर पणे कृपा केल्यास अशक्य
तें काय आहे! खरोखर महतांच्या ह्या उपकारांतून शब्दांनी
उतराई कसें व्हावें ह्या बिकट प्रश्नांतनच पढील खंडाच्या उपोदघाताचा
प्रवाह प्रगट होऊं पहात आहे ! श्रीसदगरु काय घडवतील ते खरं !
हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यापूर्वी ह्याच्यासंबंधीं विशेषकरून अब्राहम
अशा महाराष्ट्रीय विद्वानांचे काय मत पडतं व त्यांच्याकडन काय
सचना येतात तं अजमावन पाहण्याकरितां कित्येक विद्वानांकडे कांहीं
प्राते पाठविल्या. त्यांतून ज्यांच्याकडून आशीवोद व अभिप्राय आले
ते सवे ग्रंथाच्या अखेरीस दिले आहेत. त्या अभिप्रायांत अनकल-
प्रतिकूल अशी वगळ केली नाहीं. हेतु हा कों, ह्या ग्रंथवणेनांत मीं
ज्याचा अभिमान धरला आहे तो पंथ उपांदघाताच्या आरंभीच्या
सिद्धान्तवाक््याप्रमाण॑ आजच्या महाराष्ट्रीय महाजनांना कितपत
मान्य आहे ह्याचाही या ग्रेथांतच दाखला राहावा. अशा रीतीनं
केलेल्या योजनेंत कित्येक विद्ठानांकडे बांधलेल्या प्रति संपल्यामुळे ग्रंथ
पाठवितां आला नाहीं; आणि कित्येकांकडे पाठविळा असूनही तो
वाचून पाहण्यास त्यांना परेसा वेळ न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून
अभिप्राय आले नाहींत. तरी वरीलप्रमाणे ज्या थोर पुरुषांनी आशीवाद
पाठविण्याची कृपा केली व ज्या थोर विद्वानांनी ग्रेथ वाचून आस्था-
पूवक अभिप्राय पाठविण्याची तसदी त्रेतली आणि प्रोत्साहन दिलें
त्यांचा मी फार फार आभारी आहें. द्रितीयखंड प्रसिद्ध करण्याचा
सुयोग येइल तेव्हां त्यांनीं केलेल्या सुचनांचा मी अवश्य विचार
करीन. -ग्रेथकार
॥ श्रीसमर्थ ॥
उपोद्धात
-१->»<<
तर्का ५ प्रातिष्ठः श्रुतये (वेमिन्षा; ।
नेका चुषियेस्य मतं प्रमाणम् ॥
धघरमेस्य तत्व निहितं गुहार्यां ।
महाजनो येन गतः स पन्थाः ॥ २ ॥
1 दु आरभी ग्रथ लिहिण्याचा प्रसग कोठचा, त्याचे
प्रयोजन काय, त्याचे विदाप स्वरूप ते कोणत ब त्यात
अपूवंता ती कोणती, इत्यादि गोष्टींच दिग्दरान
करण्याची रीत आहे. त्या रीतीस अनुसरून आज
देशस्थिति कोणत्या प्रकारची आहे, लोकांची मने
कोणत्या विपयांनीं व्यातत आहेत, चाळ काळाचे
] वैशिष्टय काय आहे, एका बाजूस जीवना्थ कलह
| ब दुसरे बाजस मतामताचा गलबला सुरू असतां
जिज्ञासूस युगधर्म जाणण्यास साधन कोणते, प्रामाण्य काय, धमसबधी आज
लोकांच्या भावना कशा प्रकारच्या आहेत, आजकालचे ह्या देशांतील धमात्मे
पुरुष ब धर्मसंस्था ह्यांच्या शिकवणींत कितषत सर्गात दिसते, निरनिराळ्या
पथांतील भेद ब एकमेकाविषयीं असहकारित्व कस वाढत आहे, ह्या सर्व
गोधळांतून पुढील मार्ग कसा काढावा, तो काढण्याची जबाबदारी हिंदुसमाजांत
प्राधान्येकरून कोणावर येते ब ती त्यांनी कशी पार पाडावी, अक्या कित्येक
चिंतनीय प्रश्नांचे ह्या उपोद्धातांत केवळ दिग्दर्शन करून त्याचेच बिस्तुत
विवेचन पुढें भागशः करावयाचें आहे,
र आजचा मनु. [ भाग १ ढा.
अगर्दी थोडक्यांत म्हणावयाचे तर “ नवयुगधम ” हे ह्या ग्रंथाचे नांव
आहे. यावरून हिदुस्थानांतील आधुनिक धार्मिक चळवळींचा इतिहास हा
ह्यांतील विषय आहे हे उघड होय. व्यक्तीच्या किवा राष्ट्राच्या प्रपंचांत
गढलेल्य़ा माणसांना ही माहिती मिळविण्यापुरते स्वास्थ्य नाहीं, हेच ह्या ग्रंथाचे
प्रयोजन आहे आणि अशा प्रकारची माहिती एके ठिकाणी दिलेली निदान
मराठींत तरी दुसरी कोठे नाहीं, हीच ह्याची अपूर्वेता होय. तरी ह्याच गोष्टी
वाचकाचे मनांत स्पष्टपणे याव्या ह्यासाठी ह्यांचे थोडे अधिक विवेचन
केलेले बरे. |
सकद्ृरानी असे दिसते की, आजचा मनु राजकारणाचा आहे. यास्तव
आपल्या देशातील सर्व समजस स्त्री-पुरुषानीं आपल्या बुद्धीचा व्यय दसऱ्या
कोणत्याही व्यवधानांत न करितां परकीयांच्या हाती गेलेला स्वराज्याचा किल्ला
परत हस्तगत करून घेण्यासाठी सवानी आपले बुद्धिसर्वस्व खर्च करावे.
एकदां स्वराज्य मिळाल कीं, धार्मिक-विचारांचे घरगुती प्रश्न साबकारा सोड-
बितां येतील, जापयत राजशासन परधमीयांच्या हाती आहे तोपयंत धर्म-
शासनाची सारी काथ्याकुट व्यथ होय. त्यांची अमलबजावणी कोण करणार?
स्वराज्याबांचून स्वाराज्यासाद्व कशी व्हाबी १ भुकेल्या माणसापुढे वेदान्तचचा
काय कामाची ! पारतंत्र्याच्या देन्यांत खितपत पडलेल्या अभाग्यांनीं स्वानंद-
साम्राज्याची आशा बाळगण हास्यास्पद नाही. काय ? मनःकल्पित भवबंध
मनाच्या स्वास्थ्यानंतर केव्हांतरी सुटेळ, पण आज साऱ्यांचे मन:स्वास्थ्य बिघड-
विणारी ही पारतंव्याची बेडी अगोदर तुटली पाहिजेना, जवळ जबळ
अशाच विचारसरणीने नाना दजाची व बिचारांची माणसे राजकारणाच्या
सआखाड्यांत आज नसलीं, तरी पाच बषोपूर्वी सन १९२०|२१ साली, उतर-
छेलीं दिसली. तेव्हां लक्ष्मीपुत्रांनी सुखलालसा सोडली, शारदोपासकांनीं
विद्याव्यासंग सोडला, आचायानी धमणीठे सोडली, संन्यस्तांनी निवृत्तीचा
त्याग केला, स्त्रियांनी पडदा सोडला, आणि बंदेमातरंच्या युद्धधोषांबरोबर
राजकीय रंगणांत एकच गदी झाली, पण ती गदी आज बरीच ओसरली
आहे, आणि सारा हिंदी समाज आपल्या भाबितव्यतेबद्दल पुन्हा दिड्मूढ
होऊन बसला अहे.
अशा स्थितींत धमाच्या निशाणाखालीं आपापली पथके संघटित करप्याचे
उपोद्धात.] आजचा मनु. 1
उद्योग कोठें कोठें सुरू झाले आहेत, तर कोठे धर्मावर वाग्बाण फंकण्यांत
सव्यसाची अजुनासही कांहीं लोक मागे टाकीत आहेत; राजकीय
चळवळींत “' होय, मी राजद्रोह केला ब पुढेही करीन ” असे छातीठोक
सांगणारे ज्यळजहाल जरी फार थोडे असले तरी त्यांच्या असंतोषाची छाया
बहुजनसमाजावर पसरलेली आहे ह जस नाकबूल करतां येत नाही, त्याप्रमाणे
घमपरंपरेची उघड निदा करणारे जरी तुरळक दिसून आले, तरी त्याची
विचारसरणी आजच्या बहुजनसमाजास सववस्वी अमान्य आहे, असे म्हणतां
येणार नाही. किबहुना असेही म्हणता येईल कीं, धर्माच्या उघड वेऱ्यापेक्षां
त्या प्रच्छन्न रात्रूंपासूनच धमराज्यास अधिक भय आहे. सरग्हद्दीवरील
संशयात्म्याच्यापेक्षा खंबीर नास्तिक बरे. दुःख ब देन्य याचे सातत्याने चागली
चागली बिचारी व कतुत्ववानू माणसेही कित्येक वेळा नास्तिक बनतात, असेही
आपण पाहतां. बणव्यांत सापडलेल्या टोळधाडीप्रमाण परवाच्या महायुद्धात
झालेली प्राणहानि पाहिळी, किवा त्या युद्धमथनातून निघालेल्या चादा
तत्त्वांचे उन्मत्त राष्ट्रांनी बिनदिकत केळेले स्वून मनात आले की, सर्व अत्याचार
उघड्या डोळ्यांनी पाहाणाऱ्या सवज्ञ ब सवशाक्तिमानू, दयाळू ब न्यायी,
अशा परमेश्वराचा कोणास असभव वाटल्यास त्यात नवळ काय? तसेच देशो-
देशीचे भूकंप, जलप्रलय, अभिप्रलय, भयंकर जीवनकलह, महर्गता आणि
चहूकडे माजलेले लढे ह्या संकटांमुळ जगिक अराजकत्वाच्या मताला ऊत
येऊन त्या त्या सप्रदायांतील माणस इंश्ररावरील निष्टा सोडतात व स्वताचे
हिमतीवर लोकसग्रहात्मक बुद्धीन एकाद्या महत्कायोस लागतात; तेव्हां
त्यांपैकीं कित्येकांस धर्म ही बाब अत्यत तिरस्करणीय वब घातुक
अशी बाटूं लागते, अखिल मानवजातीच्या प्रगतीस धमाने मोठाच धक्का
दिला असे ते मानतात. मानवजातीच्या बंधुभावांत ह्या धमानेच वितृष्ट
पाडले, ह्या धर्माचे पार्यींच विद्वानांचा अनेक वेळां छळ झाला आणि
मनुष्याच्या विचास्स्वातंत्रयाबर घाला पडला. धमानेच स्त्रीबगाच्या अर्ध्या जगास
दैन्य व अज्ञानांत डांबले. ह्या धर्माच्या नावावर लाखो मिकारी व बेरागी
परोपजीवि झाले, आणि कोट्यवधि अस्पृश्य साध्या माणुसकीसही मुकले,
जगांतील मूर्खपणाच्या आचारांस कारण हे धर्मवेड आहे. त्यांतही हिदुस्थानां-
तील बेदान्त्यांचा मायाबाद आणि वेष्णबांचा भक्तिमार्ग यांनीं तर लोकांस
शै आजचा मनु. [ भाग १ ला.
निष्क्रिय आणि नादान करून टाकळे आहे. सत्य, अहिंसादि अव्यबहार्य
अश्या घोभिक तत्त्वांची पारायण करून या जगांत आमचा निभाव
कसा लागाबा! येथे जशास तस इतकेच काय पण शोरास
सव्वादोर हाच एक न्याय उपयोगाचा आहे. जेथे बुद्धीच्या ब पराक्रमाच्या
जोरावर काहीं लोक दुसर्या लोकाचा पाडाव करीत आहेत असे आपण प्रत्यक्ष
पाहाता, तेथे नसत्या देवघमांचे माग न लागतां स्वप्रमत्नाने आपल्या आंगांत
अतिमानुप शक्ति सपादित करणे देच स्वर पारुप आहे. बलाबांचून कोणी
कोणाला दवत नाहीं. येथे घमाचरण काय 'करणार ! आम्ही रोज संध्याबंदन
केळे, जप केळे, तष केळे, पचयजञञ केळे किवा भजन केल, तर त्यायोगान
आम्ही स्वराज्यास पात्र झालो डास इग्रजाचे पालमट थोडेच म्हणणार आहे !
उलटपक्षी आम्ही आपले मित्न 'बमपथ सोडले, वणभेद मोडन टाकले, मिश्र-
विवाह जारीन सुरू कळे, खाद्यपेयाचे निवध झुगारून दिले, तर भारतबर्पाची
एकी दोण्यास कितीसा वेळ ळांगळ आणि तशी एकी झाल्यावर स्वराज्य
त किती दर ? किवहटूना या अगा एकीहून स्वराज्य वेगळ त काय १
परदेशातीळ ळोकाच्या अभ्युदयाकड पाहून अधीर झालेली मने या अशा
सुख्वापे्षक कगगवादानी भारून गळी आहेत. आणि खरोखर लोकांच्या
मनानी अधीर तरी का न व्हावे ? गेल्या हजार वषाच्या इग्लंडच्या ब
हॅलस्थानच्या दइंतिडागाकडे वरवर पाढिळ तर स्वातत्र्यसूयांने पश्चिमेस नित्य
उदित असाव, आणि पूर्वेकडील परप्रकाठित चद्रानेही कलाहीन होता होतां
अखेर अमावास्येच्या अ'घारांत आम्हास चाचपडत ठेवावे, असाच काहीसा
प्रकार आज दिसतो ! मग निराठाच्या भसूर अधारांत स्वातंत्र्यसूयाच्या उदया-
कडे लागळेळे डोळे -“बमस्य दसत्व निर्तित गुदायां'- अशा गूढ धमतत्वाकडे
कसे लागणार ! पाघरुणानी गुरफटलेला मनु'य जसा प्राणवायूसाठी तडफडू
लागतो, तस पारतत््यान झाकलेला हिदी समाज आज एका अभ्युदयासाठीं
तळमळत आहे !
परंतु या भारतवपातीळ क्रांतीचे चंद्र वर्मावचारांत आहे, राजकारणांत
नाहीं, असेही कित्येक विचारी पुस्पाच मत आहे. महाराष्ट्रांतील सतराव्या
शतकांतील स्वराज्याच्या चळवळीचे प्रवतक श्रीसमर्थ रामदास यांनीं सद्धा
चळवळीला भगवताचे अधिष्ठान पाहिज असंच सांगितले. आणि तत्पूर्वीही
उपोद्धात.] धमे जागृति. द
मभरतखंडांत अदभुत क्रांति घडवरन आणणाऱ्या आद्य शंकराचायारनीही
“जगतः स्थिति कारणं अभ्युद्यनि:श्रेयससाधनो घर्मः'. अर्सेच माचे लक्षण
बांधले, अर्वाचीन काळीही ब्राह्मसमाज, रामदृ"णामरान, शथिआओसफी
इत्यादि आधुनिक संस्थांनी धर्मावचारासच पिळले स्थान दिल आहे, आणि
आजच्या ब्रिकट प्रसगी वरील ससम्थानी दातसांवत्सरिक, अर्धरत-
सांबवत्सारक अदा समारभाच्या मित्रान आपापल्या कायाचा आढावा
काढण्याचा उपक्रम सुरू केला असन. त्या त्या सस्था आपले धोरण
निश्चित करीत आहेत. तसेच पृवपरपरेतीळ हिंदु-महा-सभा, सनातन-धर्मो-
जीवनी सभा, ब्राह्मण्यसरक्षक-सभा. वेढऱास्त्रोत्तेजक सभा इत्यादि संस्थाचेही
धममंबिचार जोरान सुरू आहेत, सद्या रातीन या भरतखडातील विचारसागरा-
वर एका बाजूस धर्मोदासिन्याचा स्वळगा पडलला ढिसत आहे, तर त्याच्या
अलीकडे धर्मजाग्रतीची एक प्रचड लाटही हळुहळ उभाग्त आहे, असें
दिसते. ही लाट आजपयत कचर्याप्रमाण तुच्छ लखलेल्या अस्परव्यास
पोटांत घेते कीं काय, ती जाती ब पाटजादी याच्यामधील मर्यादा वाळू-
बरील रेघांप्रमाण धुवन काढत की काय, ही च्दिंग्सलमानाचे ब ब्राहमण-
ब्राह्मणेतरांचे तट्याचे खडक झाकते की का) आणि ऊखेर हीच लाट हशिदी-
अंटलाटिक महासागरांची जोड करून *गभद, वदाभद, धर्मभेद, जित-जेते-
भेद इत्यादि भेदाची आकाशमभेदी उत्तग टिखरे आपल्यांत विरविते की काय,
ते अद्याप पहाणे आहे.
भविष्यवाद्यापुढे पूर्वपश्चिमेच्या कुंडल्या बराच काळ पडलेल्या आहेत,
कोणी त्यात प्रीतिखडाष्टक येत असे सागतात, तर कोणाच्या नजरत त्याचे
मधुमीलन दिसते. पोबांत्याची निरपेक्ष कतव्यबुद्धि तर पाश्चात्याची जन्म-
सिद्ध हक्काची मायणी, एकाची साधु वृत्ति तर दुसर्याचा पुरुपार्थ, एकाची
'सदसदाविवेकबुद्धि तर दुसर्याचा मताधिकार. एकाची राजशाही तर दुसऱयां-
ची लोकशाही, एकाची वणंव्यवस्था तर दसऱ्याचा बणंबिद्वेष, एकाची कष्टाची
भाकर तर दुसऱ्यांची यांत्रिक मायरा, एकाच्या दिव्य स्माते तर र सर््याचा
आशावाद, एकाची भावना तर दुसर्याचा उद्योग, एकाची देवपूजा त्र
दुसऱ्यांची राष्ट्रपूजा, अदा उभयताच्या व्रात्त अत्यंत भिन्न दिसतात.
वोबात्यांची आत्मदृष्टि, आत्मिक बट. आत्मसयमन ब आत्मानुभव ह्याचा
रै प्रवृत्ति कीं निवृत्ति. [ माग १ ला.
पाश्चात्यांच्या देहदृष्टि, धूर्तता, अविद्योत्कषे ब विषयात्मकता, ह्यांच्याशी सांधा
कसा जमावा १ शास्त्रीय कम ब लोकसंग्रह, सत्यान्वेषण ब व्यबहारकौराल्य,
आध्यात्मिक ज्ञान व पादवी शक्ति ह्यांचे साधक एकाच वगात कसे यावे १
इतकेच काय पण पोवात्य सिद्ध आणि पाश्चात्य धर्मवीर, तसेच पोबीत्य द्रष्टे
ब पाश्चात्य प्रेषित ह्यांचा आध्यात्मिक दजा एकच ठरेल काय? स्त्रियांसंबर्धी
बिचार करतांही आपल्याकडील आदिमायेपासून ग्रहिणीपयत अनादिसिद्ध
ह्रीसहकारित्व व दाक्तिमत्व ह युरोप-अमेरिकतील अबलोन्नातिवादाशी विसंगत.
आहे असेच म्हणावे लागणार नाहीं काय १
अद्या या भिन्न धर्मीयांचे मधुमीलनाचा प्रमातकाळ समीप आला आहे.
आणि या अद्भत संगमाचे हिंदुस्थान हेच प्रयागतीथ होय, असे कित्येक
आशाबादी म्हणत आहेत ! इतकच काय पण 'निद्रावश सोंदर्य चुंबनाने
जागे होऊन अधिकच खुलावे त्याप्रमाणे हिंददेवी या मधुमीलनाने जागी होऊन
आपल्या दिव्यसोंदर्याचा आधकच बिकास करणार आहे', असेही त्यांच्या
भविष्यकालीन दृष्टीस दिसत आहे! आजचा काल कितीही आपदग्रस्त असला
तरी जगाची चाल एकंदरीत अभ्युदयाकडेच आहे, अस ते मानतात, असे
सोन्याचे दिवस खरोस्वरच कधी उगवणार असतील तर कोणास नकोसे
आहेत ! परतु क्रमोत्कषवाद्यांची ही सुखाची आद्या खरी ठरते की निवृत्ति-
बाद्यांचे निरादोचे सुखच ध्येय ठरत, ही गोष्ट अद्याप वादग्रस्त आहे. आमची
निव्रत्ति ब त्यांची प्रत्नात याची बेरीज म्हणजे वास्तविक बजातब्राकीच आहे.
ब या बजाबाकीत शेबटी प्रत्रत्ति अगर निवृत्ति उरते हे ठरण दीघकालाधीन
आहे; किबद्युना त॑ जगाच्या अंतापर्यंतही कधीं निश्चित ठरेल की
नाही, याचीही दांकाच वाटते. आमची निर्व्रत्त ही आमच्या
सस्कृतीशी एकरूप नसून ती परिस्थितीन उत्पन्न केलेली एक तात्काल्कि
लहर आहे; आणि ती अदातः वेष्णवाचे मधुरभाबाने ब विदोषतः
हूग्रजाच्या ससगाने ब आर्य-त्राह्मसमाजाच्या प्रयत्नाने कमी होत असून लोक
अधिकाधिक उत्साही, सुग्वी व कार्यक्षम होत आहेत, असे एक
बवघवीत चित्र कित्वेके आशाबादी रंगवीत असतात व कित्येक
निदृत्तिवादी ते पुसूनही टाकतात. तथापि एवढे खरे कीं, आज तरी
प्रवृत्तीने निवृत्तीला गिळण्याचा घाट घातला आहे खास, गीता व दासबोध
उपोद्धात.] इंग्रजीचा संसर्ग. ७
ज्यांनीं सांगितला त्यांचा हेतु त्यांत काय असेल तो तेच जाणोत; परंतु
आज त्या ग्रंथांचा अथ पूर्णपणे प्रवृत्तिपर करण्याकडेच आधुनिक विद्वानांचा
कटाक्ष आहे, यांत शका नाहीं, आणि उपरिनिर्दिष्ट केलेल्या अर्वाचीन संस्था
प्रायः नवरिक्षितांच्या असल्यामुळे त्या सव प्रवृत्तप्रचान आहेत असे दिसतें.
तथापि आजपयंत म्हणजे निदान गेल्या दातकापयत जो हिटघमं निवृत्तिप्रधान
म्हणून गणला जात असे, ते या राममोहन-युगांत प्रत्रत्तिर कसा झाला व
तो प्रध्रत्तिपरच मानाबयाचा तर आधुनिकानी मानलेल्या कोणत्या प्रवरात्ति ऊफ
आचार धामक ठरतात व कोणते अधार्मेक ठरतात, या गाष्टींचा साबधान-
तया बिचार होण अगत्याचे आहे.
धर्म आचारानींच रचलेला असतो. आचारांस रूढीने स्थयं येते. चांगल्या
पायावर रचलेल्या इमारतीसही, दीर्घ कालानतर दुरुस्ती ही लागतेच. त्या-
प्रमाणे पूर्वसस्कृतीवर उभारलेल्या रुढीचे मधून मधून सशोधन होणे इष्टच
असत; परंतु आपल्या देशातील गेल्या एकोणिसाव्या दातकातील राज्यक्रांतीनंतर
स्वराज्याचे वैभवाची साक्ष देणारे किल्ले ब बाडे जमीनदोस्त केल्याने जे
नुकसान झाले नाहीं, ते आपल्या परंपरागत रूढींच्या खाली इग्रजोविद्येनें
पेरलेल्या सुरुंगाने घडवून आणले आहे. आणि नवलाची गोष्ट ही की,
या गोष्टींची जाणीब तत्कालीन इग्रज मुत्सश्यास जितकी त्यावेळीं
होती, तितकी अजूनही आम्हा सवास झालेली नाही. तात्पर्य, इंग्रज
मुत्सही, इग्रज प्राच्यविद्यासशोधक व इग्रज मिशनरी, याच्या तार्किक बुद्धीच्या
संसर्गाने जितके आमच हित झाळ असेल, त्यापेक्षां कितीतरी पटीन अहित
झाले आहे. याबद्दल भगिनी निवोदिता ब मिसेस बेझंटबाईे यांच्यासारख्या
बिदुषी इग्रज स्त्रिया व महात्मा गांधी यांच्यासारखे निःपक्षपाती बक्ते याच्या
उद्गारांवरून सहज खात्री पटते. बर््याबाइटाचा निबाडा देणारी ब त्याची
ओळख पटबिणारी अखेरची कसाटी म्हणजे आपलीच बुद्धि ह खर; पण ती
बुद्धि गुहेप्रमाण खोल व निर्विकार अश्यी असावी लागते. आज पाश्राच्याच्या
संसर्गामुळे पूर्वपरपरतून सुटलेली नवशिक्षिताची तकटी बुद्धि, एकाद्या शीलभ्रष्ट
स्त्रीप्रमाणें सदाचाररूप धमाशीं पराडमुख्ब कशी झाली, तात्पर्य, मथळ्याबरील
“होकांत म्हटल्याप्रमाणे तक अप्रतिष्टित कसा ठरला, ते गेल्या शंभर वषांचा
र युगधमे. [ माग १ शा.
आपला इतिहास आपणांस स्पष्ट सांगेळ; आणि या ग्रंथांतही ही गोष्ट
अप्रत्यक्ष रीतीने सिद्ध होईल.
आतां ध्राति व स्मृति अथवा स्मृतिकार यांच्यातील परस्परविरोध हा या
ग्रंथाचा विषय नसल्यामुळे त्यासबंधी मथळ्यावरील कछछोकास अनुसरून येथे
विदोष कांही लिहिण्याचे प्रयोजन नाही. राजा राममोहनराय ब स्वामी
दयानंद या दोंघानीही आपापले पथ वेदांवरच उभारले खरे: परतु याचा
अर्थ त्याची वैदिक वाड्यावर खरी निष्ठा होती, असा मुळीच नसून आपल्या
म्हणण्यास लोकांची अनुकुलता मिळविण्यासाठी त्यांनी ती एक शाक्कल
लढविली, अस अलीकडे माहितगार लेखक उघड म्हणू लागले आहेत.
शिवाय गेल्या दांभर वर्षातील सामाजिक सुधारणा व कायदा यांचा इतिहास
लक्षां, घेतला, तसेच पोडदा सस्कार व इतर सामाजिक आणि कोटुबिक
लहानमोठी धर्मकृत्य यात झपाट्याने होत चाललेला सकोच व विषयास पाहिला,
म्हणजे श्रुतिस्माति व धर्मशास्त्र याचे प्रामाण्य फारच कमी झाले आहे हे
उघड दिसत. वेदांच अमोघत्व नाशाबीत ठखून ब्राह्माची बुद्धि बेदविद्येच्या
सासुस्वासातून जेव्हा सुटली त्यावेळी ब्राह्माना मोठा आनद झाला ! जेथे
श्रृति-स्मृतीचा दाब नाहीसा झाला, तेथ पुराणोक्त धमाला अशिक्षित स्त्रिया
ब काढी सत्यसमाजांतून सुटळळे शूद्र याच्या शिवाय कोण विचारतो !
अश्याही स्थितीत वेदापेकी उपनिषऱ्वाग, स्मृतीपकां मनुस्मृति ब पुराणांतील
श्रीभगवद्गीता असल्परा कित्येक दिव्य प्रकरणाचे माहात्म्य कमी होईल असे
अजून तरी वाटत नाहीं. तथापि एवढे ख्वर की, बरणीश्रमधर्म हे देशकाला-
नुरूष कायद्याप्रमाण बदलावे लागतात अस एका पक्षाचे म्हणणे असून
प्रानय्षीयांचे असे म्हणणे आहे की, बेदप्रातिमादित कमाला किंबा तजन्य
अपूर्वालाच घमत्व आहे. ते अपूर्व केवळ शास्त्रांनाच ज्ञात असते. वणाश्रम-
घम हे ऐच्छिक नाहीत व ते देशकालानुसार बदलतां येणार नाहींत,
तासर्य, घमानुश्यासन हे त्रिकालाबाधित आहे. असे आहे तरी आपल्या
भारतवपात सनातनधर्म व युगधम हा भेद आजचा नवीन नाही; परंपरागत
आहेसा दिसतो. पण सनातनधर्म ब युगधम ह्यांच्या मर्यादा असाव्या
तितक्या स्पष्ट नाहींत... तसच सनातनधम व रुगधर्म यांचे प्रणेते कोण ?
उभयपक्षी कोणाचे बचन लोकांनी प्रमाण मानावे £? किंबा मथळ्या-
उपोद्धात.] महात्रन कोण? ९
बरील छोकांत म्हटल्याप्रमाणे महाजन कोणास समजावे ! हा प्रश्न फार
चिंतनीय आहे.
बरील रछोक महाभारतांतील प्रसिद्ध यक्षप्रश्न प्रकरणांतील आहे. तेथील
टीकाकारांनी महाजन याचा अर्थ बहुजन असा केला आहे. आणि
त्याचाच अनुबाद प्राथनासमाजी डॉो० भाडारकर यांनी केला आहे,
बहमत हे पाश्चात्याचे एकच नि्णीयक साधन आहे. अथवा शासन आहे.
आणि कोटही सामाजिक व्यवस्थत बहमतासारखा सोयीचा असा दुसरा मार्ग
सहसा सापडणार नाही हेही उघड आहे. नवीन पद्धतीन बिचार करणारे
एक विद्वान शास्त्री अस सचवितात की, पाचामुर्वी परमेश्रर अस आपण
म्हणतो, मग बहूजनाचे मुखी तोच आहे अस का न म्हणावे ? कायद्याला
जोपयत व्यक्तीच्या सूचनाच स्वरूप आहे. तापयतचच त्यात मतभंद ब विरांध
हे क्षम्य आहेत. नव्हे दष्टही आहेत; पण तो समष्टि पालंमेटने एकदा मजर
केला की त्याचे उल्धघन हा गुन्हा ठरतो. तो समष्टप्रणीत म्हणजच इश्वर-
प्रणीत झाला असता अमाघ ठरतो. हा युक्तिवाद सवासच मान्य होइल
असे नाही, तथापि हा कोटिक्रम सोडला तरी दहाजणासारखे
वागावे ही व्यवहारनीति खरी. राजा राममोहन, न्यायमृ्ति रानडे
अथवा लोकमान्य टिळक हे कमीआधिक प्रमाणाने सुधारकच
असता स्वतः बहुजनात मिसळून त्याच्यासारखे वागण्याचे धोरण त्यानीं
ठेविले होते. राममोहन याच्या गळ्यातील जानवे आणि त्याचा शाकाहार
( अर्थात् बगाली), माधवराबजीचे दुसर लम ब त्याची देवळातील प्रवचन,
आणि लोकमान्याचे सोबळे ब पढरीस रगदिलेवर नाचण ही उदाहरणे
अद्यांपेकीच आहेत. परतु इतक्याही विवेचनावरून मथळ्याबरील ककोकातोल
महाजन या शब्दाचा अर्थ बहजन कराबा हे कित्येकास पटणार नाही, नव्हे
ह्यापूवीही पटले नाही. जे धर्मतस्व अत्यंत भूढ त कळण्याकारेतां, शास्त्र-
प्रामाण्यही बाजूला ठेवून, अज्ञ असे जे बहजन त्याच्या मताप्रमाणे वागाव,
असं घम यक्षास कसं सागेल £ बहुमत हच [नणारक मानण ह आपल्या
संस्कृतीला मुळींच जमण्यासारख नाही. याला उत्कृष्ट उदाहरण म्हणजे
राष्ट्रीय सभा किंवा बहुतेक सर्ब टिकाणच्या म्युनिसिपाल्ट्या हे होय, या
सस्थांतून मतदारांच्या किवा प्रतिनिधीच्या बहुमताचा काय खेळखडोबा
१० महाजन कोण [ भाग १ छा.
असतो हें सर्व जाणतच आहेत. तेव्हां या देशांतील बहुजनसमाजास अथबा
अख्विल जगांतील बहुजनसमाजास ज्या गोष्टी मान्य होतात तोच शाश्वत घम,
तोंच एक खरा पंथ, हे ठरविणे व मानणें या दोन्ही गोष्टी आपणांस दूरापास्तच
आहेत. आणि त्यास बिनतोड प्रत्यतर पाहाणे असेल तर ज्या ब्राह्मप्ाथनासमाजांत
या मताचा प्रामुख्याने अनुबाद केला जातो,त्याच समाजांतील ग्रहस्थ, लोकापवादा-
ची म्हणजेच बहुजनांची मुळींच परबा न करतां, आपणांस योग्य वाटेल तसेच
निःशंक वागत असतात. तसच त्या समाजांसबधी बहुजनसमाजही विरोधी नसला
तरी अत्यत उदासीन असतो, हे निर्विवाद आहे. तेव्हा महाजन याचा सरळ
अर्थ थोर विचारी पुरुष अथवा शिष्ट असाच घेणे बर. प्राचीन कालाच्या देशा-
स्थित्यनुरूम स्मृति स्वणारे क्षि देशकालभेदाने आज कदाचित् सामान्य
जनास अचूक असे मार्गदर्दाक ठरणार नाहीत. परतु ते स्मृतिकारच काय
पण मिन्न भिन्न दिसणाऱ्या श्रति ब शास्त्रीय तक था सवाचा अवलंब करून
प्रचलित कालचे धर्मप्रवर्तक किवा धर्मतुधारक गुहेप्रमाणे स्वोळ अशा त्यांच्या
आत्मोपम्य बुद्धींत प्रतीत होणारा जो मार्ग दाखवितील तोच युगधर्म मानून
लोकांनी स्वीकारावा, अस म्हणण अधिक सयुक्तिक दिसते,
तथापि त्याही विचारसरणीत पुढे अडचण येते ती ही की, अद्या अधिकारी
महाजनांची जी आधुनिक बिद्वानानी वर्णने ब लक्षण सागितलीं आहेत,
त्यांत जमीन-अस्मानाचा भेद आहे. कोणी धमसुधारकाचे परंपरासुधारक
( उदा२-लो० टिळक), व्यृत्पत्तिसुधारक ( उदा ०-स्वामी दयानंद), सारग्राही
सुधारक ( उ. ब्राह्म ) व कायदेसधारक (उ० डा० गार व मेसस॑ बसू,
मलबारी, बोळे ह० ) ठासे घर्मसुधारकाचे चार वर्ग कोणी मानतात, पण
ह्या बाबतीत कोणाही सामान्य प्रतांच्या बुद्धिमानाचा सहज समावेश होत
असल्यामुळे त्यांच्यात कोणतही अलोकिक व श्रेय अस विभूतिमत्व मानलं
जाईल असे नाही. दुसरे एक विद्वान् राममोहनांच वर्णन करताना म्हणतात
की, राष्ट्रीय सस्कृतीची पुनबटना करण, राष्ट्रीय साधनांची पूतता करणे,
ऐक्यसंवर्धक संजीवन आणण, आणि राष्ट्राच्या नबीन गरजा ब मागण्या
पुऱ्या करण्याकडे लोकजाग्रतीचा उपयोग करण, ही राष्ट्रोद्वारकांची लक्षणें
राममोहन ह्यांचे ठिकाणीं होतीं, हं वर्णन मोठे मोहक आणि सुंदर
आहे खरे; पण ह्यावरून 'महाजनां'चीं कांहीं बिरिष्ट लक्षण पटण्यासारखी
उपोद्धात.] अधिक्रारिकांची लक्षणे. ११
बांधतां येतील असे बाटत नाहीं, ब्राह्मांचा येथवर विचार झाला; आतां गेल्या
रातकांतील बेदसंहितेवर सर्व भिस्त ठेवणारे दयानद खरे मार्गदर्शक म्हणून
ठरबावे, तर त्यांची बेदार्थ करण्याची यौगिक पद्धात कोणीच फारश्ती मान्य
केलेली नाहीं. बरें, त्यांनी आपल्या सत्याथप्रकशांत ज्या ब्राह्मणांची माग-
दर्शक म्हणून वेदांतील तेत्तरीय उपनिषद किवा मनुस्मृतीवर हवाला ठेवून
शिफारस केली, ते निष्टावंत ब्राह्मण दुर्मिळ झाले असून जे आहेत ते
उत्तरोत्तर अधिकच अवमानिले जात आहेत.
वरीलप्रमाणें ब्राह्म आणि आर्यसमाजसस्थापकांचे विचार झाले. आतां
गेल्या शतकांतील प्रासद्ध सत्पुरुष श्रीरामकृष्ण परमहंस ह्यांच्याविषयी
विचार करूं, ह्यांच्या उक्तींवर हिदुसमाजाची पूर्ण श्रद्धा आहे खरी;
पण त्यांच्या उक्ति धमंशास्त्र या दृष्टीने अपुऱ्याच आहेत. आणि शिवाय या
उक्ति सांगणारे व त्यांची स्वतांचे आचाराशीं संगाते लावणारे त्यांचे
अनुयायी फार वंद्य व बिद्रान् असले तरी त्यांच्यावर श्रीरामकृण्णांच्या सस्कारा-
बरोबर गोतमबुद्धादे इतर अनेक मतवाद्यांची ब चाळ राजकीय परिस्थितीची
हतकी छाया पसरली आहे काँ, त्याच्या मुखाने श्रीरामकृष्णष आज
बोलत आहेत, अस मानण्यास आज किती लोक तयार असतील,
हा प्रश्नच आहे. शिवाय त्यांनींचे आपल्या ग्रंथांतून युगधरमप्रबतक
अदा आधिकारिकांची जीं लक्षण दिली आहेत, तीही बरीच
दुर्मिळ आहेत, त्याच्या मताने मनुष्य कितीही बुद्धिमान् ब विद्वान असला तरी
त्यांनी ठरविळेलळे आचार युगधर्म ठरतील ऊस नाहीं. युगधर्मसंस्थापक
अवतारी पुरुषच असावयास पाहिजे. जो पुरुष जीवन्मुक्त आहे, ज्याला पूव
जन्माची स्माति आहे, जो स्पशमात्रेकरून अथवा इच्छ,माऊेकरून साध्कास
ज्ञान देऊं शकतो, ज्याला साधकाकडे पाहून त्याचे पूवसस्कार जाणता येतात,
ज्यास आपल्या अवतारकृत्याची पूणे जाणीव असते, असेच अधिकारी पुरुष
देशकालानुसार नवीन युगधम सभादूं शकतात.
थिआओसफिस्टाचे धमंप्रणेते मंत्रेयादि त्रहरॉप्रि हे तर आज वरील अवतारी
संतांपेक्षांही अधिक दुलंभ आहेत. बिशप लेडबिटर, जे. इृष्णरमाति इत्यादि
त्यांच्यांतील कित्येक पुरुष आज अहेत पदबीला पोचले आहेत, आणि
छवकरच त्यांपैकीं जे. कृष्णमूर्ति यांच्या शरीरांत तर श्रीजगद् गुरूंचा आवेशा-
कळ
१४ नवे जुने धमेप्रवतेक, [ माग १ ला.
बतार व्हावयाचा आहे असे ते म्हणतात. तथापि लोकांची या गोष्टीवर
जितकी श्रद्धा असाबी तितकी अद्याप बसली नाही. तात्पर्य, ब्राह्मपथाच्या
उपदेशाकापासून तो मेत्रेय त्हपीपर्यत, नवयुगधम सांगणाऱ्या आ/धघिकारिकाची
श्रेणी नवशिक्षितानी लाविली आहे. याशिबाय केवळ पूर्वपरपरेदील सनातन-
धर्मीय व बहुजनसमाजानी सट्गुरुरूष मानलेला अशा धमवेच्याचा आणखी
एक मोठा वर्ग आहे. तो अलीकडील साधुसत्ंचा होय. आणि आजच्या
राममोहनयुगांतही धमाच्या बाबतीत बहुजनसमाजाची साधुसतावर जी
श्रद्धा आहे, ती राममोहन अथबा रानडे, लळेडाब्रिटर अथवा लालाजी, महात्मा
श्रद्धानंद अथवा महात्मा गाघा याच्यावर नाही, उलरपक्षा साप्रदारूक गुरू-
च्या बडावर आजपयंत इतकी कडक टीका झाली आहे की, त्यांत सश्चे कोण
आणि लुच्चे कोण, याबद्दलही कित्येक जिज्ञासु सहजच सादक असतात, तस-
चच आधुनिक विद्वान जरी अर्लाकिक बुद्धीचे असले, तरी ते प्रायः त्रह्मानुभव-
शून्य असतात, असा ज्याप्रमाणे एका बाजन आक्षेप येतो, त्याचप्रमाणे बहु-
जन मानीत असलेले साधुसत अनुभवाच्या बाजूनी जरी पुढे असले, तरी
त्याची दृष्टि देशकाळानुसार असाबी तितकी व्यापक व व्यवहार्य नसते, असा
त्याच्यावरही नवशिाक्षिताचा आक्षेप असतो. अद्या स्थितीत परमार्थतः खरे
महाजन कोण, अध्यात्मदृष्टीने आपले स्वरे आमस्त कोण, हे बिचारपूबेक ठर्रवण
जरूर आहे.
श्रीनिश्वळदासजींचा विचारसागर कीं केराबचद्रांच ब्रह्मगीतोपनिपद् , लेड-
बिटर याची ब्रह्मावद्या किवा दयानंदाचा सत्यार्थप्रकादा, हसराजाचा सदा-
चचार किंबा लोकमान्यांचे गीदारहस्य, रवीद्रनाथाची दातनिकेतनमाला कीं
उपासनीमहाराजांची साईवाकक््सुधा, रानड्यांची धर्मपर व्याख्याने किवा कमली-
बोंबांचा अनुभूतिप्रकारा, देवेद्रनाथाचा ब्राह्मघर्म किवा श्रीजीबनमुक्तांचा
सिद्धबिनोद, पडित सीतानाथ तत्त्वभूपणाचे घर्मसाधन की नारायणमहाराजा-
चा ज्ञानसागर, कोणते ग्रथ प्रमाण मानावेव तेका ? या अत्यंत जिव्हाळ्या-
च्या बाबीचा वाचकास सागोपाग विचार करतां यावा म्हणून फक्त गेल्या रा-
सवाद बपात आपल्या देशात जे अनेक घमसरक्षक ब घमंप्रवदक झाले,
त्यापेकी कित्येक टळक पुरुषाचे चारित्र्य ब शिकवण ह्याचे बिवेचन या ग्रथांत
करण्याचे योजिले आहे. ह्या आधुनिक धार्मिक चळवळीचा इतिहास देताना ज्या
हद्धात.] आधुनिक संत. अ.
तीचे चरित्र महाराष्ट्रीय वाचकांस हढर्पीरचित आहे, किंबा ज्यांचे चरिंत्रषस ग्रंथ
"राष्ट्रांत अनेक प्रसिद्ध झाले आहेत, त्यांच्या चरित्राची माहिती न देता, फक्त
1 पुरुषांच्या चरित्रांची मराठी वाचकांस विशेष माहिती असण्याचा -सभव
हीं, अद्यांच्याच चरित्राचा भाग मुख्य विषयास जरूर व पोषक तित्तकाच
यात येईल. याप्रमाणे पहिल्या काहीं भागात आधुनिक धार्मिक चळवळीचा
क्षत्त इतिहास ब अखेरच्या भागात सनातन'धमामिमानी अद्या अलीकडील
ही सत्पुरुषाची माहिती देऊन अखेर सबाच्या विचाराचा तुलनात्मक
न विस्तारपूर्वक विचार होईल; हाच या ग्रथाचा विशेष आहे.
या देद्यातील ब्ठुजनसमाज ज्यास सत्पुरुपमालिकेत आजम4त गणीत आला
हे, असे अलोकिक साधुपुरुप गेल्या रोदीडळे बपात या देशात अनेक होऊन
ठे आणि आज कित्येक विद्यमानही आहेत. आमचे खरे मार्गदर्शक
तारक तेच आहेत, अशी हिदुसमाजातील बहुतेकाची आज भावना आहे,
ठा थोर पुरुपापेकी काहीची चरित्र ब वाड्यय प्रसद्ध म्हणजे छापल्ेल
हे: पग्तु त्याचा वाचकवर्ग आणि थिञसफी, ब्राहाथम इत्याद आधुानक
मंसस्थाच्या वाड्याचा वाचकवर्ग हे प्रायः मिन्न अहित आणि जरी कदाच्ति
चकवगात असा निश्चित भेद काढता न आला, दरी हे ग्वचित आहे को,
1 आधुनिक धघमसस्थाच्या बाड्ययात या सत्पुरुपाचा अगर त्याच्या धमसरक्षक
र्यांचा नामनिदेशाही केलेला आढळत नाही. क्रचित् मोघम उल्लग्व आढाच
: तो निदाव्यजकच असतो. त्राह्माची जी मुख्पत्रे अस्पन्योद्धारासवधी
त्मा गांधींचा गोरव करीत असता त्याच्या तौत्र व्रृत्तिमेद व मतभेदाकडे
ठक्ष करू दाकतात, त्यास श्री उपासनीमहाराज व श्रीसिद्ठारूढमहाराज या
ग्रमान सत्पुरुषपाचाही या बाबतीत उल्लेग्ब करावा अस का वाटत नाही १
मेच ज्या इडियन मेसेजरसारख्या त्राह्माच्या वृत्तपत्रात पाश्चात्य धमवेच्यांचे
वार्प्रावर उतारे नेट्मी येत असतात, त्यातून स्वदेशातील विद्यमान
"पुरुषाच्या ग्रंथातील उतारे किंबा तोडचे तात्त्विक बोल ह्याचा अनुवाद
रबार कां यत नाहीं ?
एका खिस्ती लेग्वकाने 'हिदुस्थानातील अवाचीन धार्मिक चळवळी" या नांवा-
1 एक ग्रथ लिहिला आहे. त्यांत त्यांनी ह्या देशांतील अलीकडील 'घमजाग्टीचे
गे श्रेय इंग्रजी सरकार, त्यांचे प्रोटेस्टंट मिशनरी आणि प्राच्य-विद्यासशोधक
१४ घर्मसुधारकांची माऊजंदकी. [ भाग १ छा.
सश्ा साहेअंसच दिले आहे. त्यांत येथील निरनिराळ्या धार्मिक पुढाऱ्यांपेकीं
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष इंग्रजी जाणणारांशीं ज्यांचा संबंध आहे ब ज्यांचे वाढ्य़य
इंग्रजींत उपलब्ध आहे अशाच पुरुषांचा कसाबसा तरी उल्लेख आहे. पण
इतर जुन्या परपेरेतील सत्पुरुषांचा नामनिर्दशही नाही. हीच पद्धाति येथील
आधुनिक धर्मसंस्थानीही उचललेली दिसते. स्वामी विवेकानद म्हणतात तेच
खरे कीं, विसाव्या शतकांतील हिदूच्या कित्येक पंथानी आपल्या इंग्रज धन्यांस
काय मानवेल हीच सत्याची कसोटी ठरविलेली दिसते !
घधमासारख्या पविञर क्षेत्रात अशी ही भाऊब्रदकी असाबी याचे नवलच
बाटते. या भाऊबदकीचा संबंध केवळ इग्रजी शिक्षणाकडेच पोचतो असही '
म्हणबत नाहीं. एकादा पीएंच्. डी, असो किवा एकादा महामहोपाध्याय
असो, संत म्हणून गणलेल्या पुरुणासब्रधी त्याचा सापत्नभाव सहजसिद्धच
असतो. आतां आपल्या संस्कृत पंडितापक्षा आपले इग्रजी पडित व साधुसंत
यांच्यांतील भेद अधिक ठळक रीतीने नजरेस येतो ह उघड आहे. पहा कीं,
एकाची चिकित्सक बुद्धि दुसर्याचे वेराग्य, एकाच पाडित्य दुसर्याचा
स्वानुभव, एकाचे लोकसग्रहाचे गाभीर्य दुसऱ्याची बत्सलता, एकाचा
समन्वय दुसर्याचा व्यतिरेक, एकाची महत्त्वाकाक्षा दुसऱ्याचा सतोष, एकाचे
व्याप दुसऱ्याची याति, एक राजसी दुसरा सात्विक, दोघेही थोरच खरे, पण
दोघांच्या गुणधमाची अशी ही बांटणी झाल्यामुळे दोघांचेही सहकारित्ब
कचितच नजरेस येत, त या ग्रंथाचे द्वार वाचकांचे प्रत्ययास आणून देण्याचे
आम्हीं योजले आहे,
बर जी आम्ही तुलना केली आहे ती केवळ स्थूल दृष्टीने केलेली आहे, हे
सुज्ञ वाचकांस सागावयास पाहिजे असे नाही. कारण आधुनिक धमंप्रबतक
सारेच ब्रह्मानुभवरहित आहेत असे कोणीं सांगावे ? तसंच अलीकडील साधु-
संतांत ब्रह्मानष्ठ असून श्रोत्रिय असे जाडे विद्वानही असल्याचे लोकप्रसिद्धच
आहे. विरोष चिकित्सक मनुष्यापुढे जी अडचण येते ती अशी की, लोक-
हितासाठीं अत्यंत दक्ष व जाडे विद्वान् अशा थोर पुरुषांसही आत्मानुभवा-
ची जोड नाही अशी लोकांची समजूत असते, तेव्हां त्यांनीं विचारपूर्वक
ठरविलेले पंथ व सिद्धान्त लोकांनीं कितपत मानावे; तसेंच ज्यांच्या त्रह्म-
निष्ठेबद्दल लोकांत ख्याति आहे अशा थोर विभूति दिसण्यांत विक्षिस वृत्ती-
उपोद्धात.] पंथ आगि साध्य. १९
च्या किंबा अत्यंत मितभाषी असतात, तेव्हा त्यांच्या तोडून क्काचित् बाहेर
पडणाऱ्या सहजोद्रारांवरून रकेखोर बनलेल्या मनांनी आपला मार्ग कसा
चोखाळावा १. तेव्हा या दोन्ही पथाचे पुरुष लोकिक दृष्टीन 'महाजन' या
संज्ञेस पात्र असले तरी त्याच्या पथाचे अनुकरण निःद.कपणे करणे कठीण
जाते. यास्तव आधुनिक विद्दानाच्या विचारसरणीचे महत्त्व अजमावण्याकरितां
त्यांची रहाणी व ब्रह्मनिष्ठाच मनोगत जाणण्याकारतां त्याची अमाघ वाणी
यांचा बारकाईने विचार करणे जरूर आहे: हे जाणूनच त्यासंबंधी सविस्तर
माहिती आम्ही प्रस्तुत ग्रंथात दिली आहे.
आतां मथळ्याबवरील 'छोकातील रोबटला दाब्द जो पथ त्याचाही थोडासा
विचार करूं. या एकवचनी दाब्दाप्रमाण एकच एक असा पथ निश्चित
ठरलेला आहे काय किवा तसा तो यापुढें तरी ठरणे सभबनीय आहे काय १
तसे नसेल तर आज जे अनत पथ अस्तित्वांत आहेत किबा पुढे राहतील
त्या सवात भूढ रूपाने अनुस्यूत असणारा असा एकच पथ दाखवितां यईल
काय, हा मोठा चितनीय प्रश्न आहे.
मागोबद्दळ विचार करतांना जावयाचे कोठे हा प्रश्न सकृददर्शनीच
पुढे येतो. सर्व घमपथ एकाच ठिकाणी जाऊन मिळतात अस म्हणतात,
असे ते एकच अतिम निधान अज्ञात असल्यामुळ, अबुद्धिप्रःसर सर्व जीव
जरी तिकडेच जात असले, तरी बुद्धिप्रःसर प्रत्येकाने मानलेले अलीकडील
साध्य भिन्न असू दाकेल, नव्हे असतेच अस म्हणावे लागेल, व्यक्ति तितक्या
प्रकति ह्याचप्रमाण व्यक्ति तितक्या प्रत्रात्त असही म्हटल पाहिजे. मतभेदा-
बद्दल रणे माजतात, त्यावेळी ह्या स्वाभाविक साध्यभेदाचा जितका
बिचार व्हावा तितका होत नाहीं. आतां हे प्रत्येक व्यक्तीचे जे
साध्य ते त्यास प्राप्त करून देणारे त्याचे सद्गुरू असतात,
असे सनातनी हिदुधम सांगतो. आधुनिक पद्धर्ताचा धमविचार एकाच
जन्माने मर्यादित असतो. परतु बास्तविक ती चूक आहे. जीवाचे साध्य
त्यास एकाच जन्मीं मिळत असे नाही. यास्तब ह्या कामी मार्गदशक
त्रिकालजञ सदुरुच लागतात असे हिदुधम सांगतो. आतां ह्याप्रमाणे घमांचा जो
'बिचारात्मक भाग त्या भागांतील मार्गदर्शक महाजन म्हणजे सट्रुरु, व त्यांनीं
दाखविलेला मार्ग, हे व्यक्तिपरत्वे भिन असं राकतील, अश्या रीतीने कदाचित्
शश मित्र मार्ग, [ माग १ ला.
साध्याच्या अनेक श्रेणींतून प्रत्येक साधक अंतिम साध्याकडे जातही असेल;
परंतु येथे विचाराची अशी एक बाजू आहे कीं, उपरिनिर्दिष्ट छोकांत जो
धममार्ग अभिप्रेत आहे तो मुख्यतः क्रियात्मक असावा, कारण त्यात महाजन
ज्या मार्गांचा उपदेश करतात, असे न म्हणतां महाजन ज्या मार्गाने जातात,
त्या मागाने जावे, असे म्हटळे आहे. येथे महाजन म्हणजे अलोकिक सत्पुरुष
मानल्यास त्याच्याप्रमाण आपण वतन करावे असा अर्थ निघेळ, तो अर्थ
श्िष्टसमत नाही. कारण सद्ररूंचा उपदेश अनुकरणीय असला तरी त्याचे वतन
ब क्रिया अज्ञजञनास अनुकरणीय्र असतातच अस नाहीं. यामुळे क्रियात्मक
धमाचे निणायक आपल्या प्रातातील बहुमत म्हणजे सदाचार, रराढ असे
मानणेही एका अर्थी सयुक्तिक ठरेल, आता ह बहुमत आपल्या कुल, गांव,
प्रात, देश, अशा मर्यादतील पहाव, की सवे जगातील बहुमत अजमाबावे
हाही एक विचार आहे. हिदुस्थानदेशा केवळ हिदूचाच असता तर हिंदूना
बहुमतानी समत असा जो पथ तोंच प्ररास्त ठरळा असता. परतु आजच्या
कालमानाप्रमाणे दळणवळणाचे आतरराष्ट्रीय सबंध लक्षात घेता, सवे प्रथ्वी हाच
एक देद असे विचाररबिनिमयापुरते तरी मानण्याची वेळ आली आहे तेव्हा,
बहुमत कोणाचे पहावयाचे, हा प्रश्न सहजच उभा राहतो. आणि ह्याच दृष्टीने
ह्या जगातील झगड्यात जगावबाच असेल तर हिदूनी आपली परपरा सोडून
सवसंग्राहक व्हाव अस सुधारक मोठ्या कळकळीन सागतात, तर उलट
कालगतीने हिद नामगोय झाळलळे पत्करले, पण त्यानी आपल्या धमात इतर
गोष्टीची भेसळ करून वदिकधमनिष्ठा साठड़ नये असे सनातनीही निग्रहाने
बजाबतात. ह्या दोन बाजच्या दोन टोकात घमपथावद्दळ अनंत मतभेद
होऊन राहिले आहित. |
पहा की, आज हिदुस्थानात धमाचे ज सशोधन चालल आहे ते सकृहरांनीं
इतक्या मिन्न व परम्पर्रावरोधी मागान चाळल आहे की, सार्या जगातील सर्वे
धमाच समेलन राहो, पण या हिदी ( हिदू न ) धमाची तरी एकवाक्यता होऊन
त्यांतून साऱ्या महाजनाचा एकच पथ निश्चित होईल हे दूरापास्तच दिसते.
निराकार परमेश्वराची प्राथना हे त्राह्माच साधन आहे, शूढविद्यांच सशोधन
हा थिआसफिस्टांचा हव्यास आहे, वेदाथयत्न हा आर्यसमाजिस्टांचा बाणा
आहे, संन्यासपूर्वक लोकसेवा हे रामकृष्ण-मिशनचं ब्रीदवाक्य आहे, श्रीदेब-
उपोद्धात.] 'दृष्टि भेद १७
गुरूपासना हे देवसमाजारचे तरत आहे, आहेंसा हा महात्माजींचा खुणेचा राब्द
आहे, लोकसंग्रह हा लोकमान्यांचा दडक आहे आणि त्याग ही सनातनीयाची
गुरुकिल़ी आहे
ह्याच मुद्याचा अधिक विस्तार करावयाचा तर धमाधमातील भद-विदाष
कायम ठेवून त्याचे संशोधन करण्याचे काम थिआओसफिस्टांनीं जोराने सुरू
केळे आहे. पण आब्याची साळ ब बाठा टाकून एकच आावबरस कराबा
त्याप्रमाण सर्व धमाचे विशेष ब बाह्योपचार हे टाकून एक सार्वत्रिक धर्म-
कषाय बनवावा अदी ब्राह्माची आकाक्षा आहे. अनतपूजच्या चवदा प्रकारा-
प्रमाणे ब्राह्माची सारसग्राहकपद्धात फारच फलावली आहे, तर एकधान्याचे
त्रत करणाऱ्या त्रतीप्रमाण केबळ वैदिक सहितेवर आयांची भिस्त आहे
आर्येसमाजी व त्राह्मसममाजी मिळन दोघानी पुराणाचा शिमगा कळा आहे,
तर बेझंटबाद वेदापेक्षाही पुराणातून ग्रूढ रहस्य अधिक शोधीत आहत. आणि
श्रीरामकृष्ण बिवेकानद-जीवनचरित्रात तर श्रीरघुबीर व श्रीहनुमान आणि श्री
राधा व श्रीकृष्ण या बिभूतीचे त्याना साक्षात् दर्शन झाल्याच प्रासद्ध आहे,
बरील भेद:दृष्टीने आणस्वी थोडे बारकाईन पाहिल्यास अस दिसत की
भगिनी निवोदेता यास हिदधमात चढाइची प्रवृत्ति दिसत आहे, तर त्याचेच
दुसरे साप्रदायबंधु (नवृत्ति, निव्रत्ति, निवृत्ति, ह त्रिकालाबाधत एकच ध्येय
म्हणून घोषणा करीत आहेत. वेदिकाचा याशिक धम बोंदानी बुडविला,
पुढे बौद्धधर्म आचायानी नामहोप केला. आचायाचा अद्वेतमायावाद नव्या
विद्वानानीं झिटकारला; त्यानतर आता पुन्हा मीमासचा अभ्यास सरू होऊन
बुजलेल्या यज्ञकुडांचा पुनरुद्धार होतो की काय, असाही स॒मार दिसत
आहे, श्रीकृष्णकथा ज्यांस निद्य बाटत आहेत, त्यानी गीता मस्तकीं
घारण केली आहे; आणि रामायणांत ऐतिहासिक सत्य न मानणारे
रामनामाचा अखंड जप करण्यास सागत आहेत. भवभीति हे मनोदोबल्य आहे
असे ग्रही विद्वान् सागत आहेत, तर प्रपचाचचा मोह न सुटलेल्या आरामखुर्ची
वाल्यांची ही धूर्तता आहे असे विरागी आणि सन्यासी बजावीत आहेत
तप्तेंच देवपूजा दि शास्त्रीय कमे लोकसंग्रहात्मक लाकिक कमात. एकीकडे नामरे
होत असतां, अथबा कोठे धमंबेड म्हणून तुच्छ मानली जात असता. तिकडे
लेड-विटर व बेझंटबाई यांच्या बिद्यमान भ्रीकृष्णमू्त “ अपवित्र: पवित्रो बा ”
७4 मतामतांचा गलबला [भाग १ ढा
करून पुरुषसूक्तादि बोदिक मंत्रांनी हिंदूंच्या ज्योतिमदिरांत सोंबळ्याने पूजा
करीत आहेत ब गायत्रीमंत्रपठणाचे दिव्य अनुभव घेत आहेत. गुरुसप्रदायाचा
नायनाट करण्याचे ककण कोणी हाती बांधळ आहे, तर कोठे जगदगुरूच्या
आगमनाची मोठ्या आस्थेन तयारी चालली आहे, कोठे अहिसेचे निरपवा]देत्ब
उपदोरोाळले जात आहे, तर उलट क्षात्रधमांला जे मानीत नाहीत ते केवळ
आरेंस बाद हिदूच नव्हत असही कोणी ठासून म्हणत आहेत. कोठे परकीया-
च्य, घरात आपल्या मुळी घन सलोस्वा ज.डण्यांचा एन “ अकबरी
घर्म पुकारीत आहेत ! तर कोठे बाटलेल्यासच काय पण परधमींयासही हिदू
करून घ्या, असे मोठमोठे धर्माधिकारी सागत आहेत ! विदुषी बेझंटबाई
आपणांस हिदु म्हणविण्यात भूपण मानीत आहेत. परतु ब्राह्मादिकास तच
हिदुल्ब तिरस्करणीय झाल आहे ! “हे जग झालचि नाही' हे तत्त्व न मानणारे
आधुनिक सशोधक, त्याच जगाच्या इ(तहासातील राम-कृष्णाद अवतार मात्र
“झालेचि नाहीत,” अस निश्चयाने प्रतिपादीत आहेत ! आणि त्याच वेळी
श्रीरामकृष्णांची व श्रीदत्ताचीं नवीन नवीन मदिर बांधण्याचा खटाटोप
ब्रह्मनिष्ट सत्पुरुषही करीत आहेत.
आणखी, नपुसक व संन्यासी दोघांसही स्त्री बज्य व्हावी त्याप्रमाणे
प्रपचात हिरमुसळेले व प्रवृत्तीत जोरावलेले कनिष्ट व श्रेष्ठ अकत॑ ब कर्त
.दोन्हीही वर्ग भक्तीस पारग्व झाले आहेत ! आरयत्राह्माचा मृ्तिपूजाबिरोध
आणि चिकित्सकाचे पुराणसंशोधन यांनी सगुणभक्तीचा उच्छेद होण्याचा
रग आहे, भोतिककास्त्र, व्यवहार व धर्म याचा समन्वय करण्याच्या प्रयत्नात
घमनिष्ठची हानी होत आहे. सार्वत्रिक धमाच्या ध्येयांत दवाबरील माया
इतकी पातळ झाली आहे की, त्यांत सांप्रदायिकांची एकाग्रता सिद्ध होणे
सअशक्यप्रायच आहे. त धमवेड परबडले; पण हे धर्मादाय नको असही कदाचित्
प्रत्ययास येण्याचा सभब आहे. सुलभ वेदांत घातकी झाला आहे, स्थितप्रज्ञांनींही
कम केले पाहिज, ह्या लोकमान्यांच्या सिद्धान्तावर पामर जीवांनीह' रण माजबिलीं
आहेत. सिद्धांस विषय बाधत नाहीत, तेव्हां, संसार काय नडतो! अस म्हणून
साधकही विषयांस बिलगले आहेत. राग आणि द्वेष ह्यांनी बिषम झालेली
मने 'तस्मात् युद्धस्व' ह्या भगबदुक्तीच्या जोराबर झगडूं पाहात आहेत,
महात्माजींच्या शब्दप्रामाण्याचे निमित्ताने दुबलानेही अआहिसेची ढाल धरली
उपोद्धात.] ब्राह्मणांची जबाबदारी १९
आहे. वणांश्रमधमांच्या बादांत तर गण, जाति, स्वमाव ब एककार
असा चौरंगी सामना सुरू आहे. आणि एकीकडे तो बाद सुरू असतांच
प्रत्येक जात वब पोटजात आपापला समाज संघटित ब अभेद्य करण्याच्या
खटपटीत आहे. तसेच बाहेरून सघट्टन तर आंतून वर्णसकर होण्याचा सुमार
आहे. असो, हे वणन कोठवर करावें. अशा या पारस्थितीत हिंदुधर्माचे भवितव्य
काय आहे, तों कोणत्या पंथास लागेल हृ अजमावणे फार कोठेण आहे.
केवळ तारतम्यानेच विचार करावयाचा तर आज सार्याच त्रेवार्णिकांचा
अधःपात झालेला दिसत असला, तरी त्यांतही क्षत्रिय व वेव्य जे आज
विद्यमान असतील ते विद्यमान ब्राह्मणांपक्षां वेदवियेशी आधिक पारग्े झाले
आहेत. मग त्याची कारण कांहीं असोत, अथात् अश्या परिस्थितीत श्रेष्टत्वाच्या
नात्याने कोणीं न मानले, तरी जबाबदारीच्या नात्याने, मार्गदर्शक म्हणून,
आजच्या जातिब्राह्मणांनीच पुढे व्हावयाला पाहिजे, ह्यात इतराची अपात्रता
दर्शविण्याचा हेतु नसून आजच्या जातिब्राह्मणाच स्वार्थानरपेक्षकतव्य कोणते तच
दाखविण्याचा हेतु आहे. शिवाय असे की, चादुवण्यांचा जोपयत या देशांत
अत्यत लोप झाला नाहीं, तोपयत हिदुधमांच्या दृष्टीने मागदशक ब्राह्मणांनी
व्हाबे, ही भाषा ब कल्पना अपरिहार्यच आहे. याबद्दल कोणी वेपम्य मानणे
व्यथ॑ आहे. जातीजातींचे मागदराक वेगळे असोत, परतु एकदर हिदुसमाजा-
चा विचार करता धार्मक बाबींत ही जबाबदारी प्रथम द्रिजांबर, व त्यातही
आजच्या परिस्थितीत विशेषकरून जातिबत्राह्मणावर येते; मग, ते जर आपल्या
खऱ्या ब्राह्मण्यास न जागले, आणि केवळ ब्राह्मण जातीच्या पोकळ अभिमाना-
ने ब्राह्मणेतरांस तुच्छ लेखू लागले, तर मग शूट्रच काय, धर्मव्याधा-
प्रमाणे अतिशूद्रही, आपले मार्गदर्शक मानणे ब्राह्मणास कालगतीमुळ
अपरिहाये होईल, हे निराळे सांगावयास नकोच! आज जाति-
ब्राह्मणांची स्थिति अत्यंत चिंताजनक आहे ही गोष्ट खरी; पण
आपत्ति हे सकट नसून सुसांधि आहे. ज्या सकटाकडे आपली नजर
भिडली त्या सकटाची मग भीते ती काय! ' अनेक विरोध प्रथम
भीतिदायक वाटतील, पण भेदाभेदांची एकदा संगाते कळल्यावर
मग सारें एकच आहे. विरोधकांचे तोफखान्याचे माऱ्याखाली आजच्या
जातित्राझमणांस ब्राहण्यसंरक्षण ब उपजीवन हे दोन बिकट प्रश्न सोडवावयाचे
२० स पन्थाः । [भाग १? ला
आहेत खरे, पण स्वराज्याचे भोग कांहीकाळ ब्राह्मणांनी भोगले असले, तरी
अल्पसंतोप व विद्याव्यासग हे त्यांचे शील अद्यापिही सुटले नाहीं, असे
वाटते, लोकरिक्षणाचे व धरमसंरक्षणाचे काम मुख्यत्वेकरून आजपयत
त्यांनी केळेच आहे, आणि निदान यापुढे तरी धर्मरक्षण व ब्राह्मणांचे उप-
जीवन या दोन गोष्टी अन्योन्याश्रित राहण्याचा, अळीकडे टीकास्पद झालेला,
अनिष्ट योग बहूधा टळेळ, अशा स्थितीत कांही देशाभिमानी पुढारी असे
म्हणतात की, ज्यांना अभ्युदयाचा मोद सहज आंबरता येतो, त्यांनी आज
नजरेपुढ नसलेल्या निःश्रेयसाची मुमुक्षाही आवगवी, निरपेक्ष लोकसेवा होच
संन्यासाची परमावाधे मानावी, मोक्षाच्याही बासनेंवरील विजय, यादच त्यांनी
खरे श्रेय भोगाव, गभाच्या उत्क्रान्तीसर मनुष्यास मच्छकच्छादे अवतार
घेऊनच बटरूपात जन्मास यावे लागते, पण त्यानतर राम आणि कृष्ण या
दोन मदन कमसी क्षंत्रियाच्या भूसकाचे काम केल्यावाचून बुद्धावस्थेत
कोणासच जाता येणे कठीण आहे. ब्राह्मण्य ही एक द्विजांची देवी शाक्ति
आहे व ती देशकाळानुस[र निरनिराळे रूप धारण करिते. इश्वर करील तर
यापुढ उदित होणाऱ्या ब्राह्मण्यातील, नराचे नारायणस्वरूप, आत्म्याचे स्वातञ््य,
जीवाच पारुप, चित्ताची अहिसा, बुद्धीच शुद्धत्व, मनाचा दिलदारपणा आणि
इंश्वराच्या पाडकत्वाचा अहंकार, याच भिन्न गुणादश्ात, या पुण्यभूमीत सामा-
बलेल्या भिन्न भिन्न धमच प्रतिवब्रिब जगास कदाचचितू पाहण्यासही सांपडेल,
आण असा हा सुयोग आल्यास 'स पन्थाः), म्हणून वर म्हटल तो हाच पथ
असेही लाक सहजच मानू लागतोल.
ही धमंजाग्रात होण्यासाठीच ह्या ग्रथाची एक अल्पशी प्रवरत्ति आहे.
खुढील मार्ग सावडण्यास आज आपण आहो कोठे, याचे ज्ञान असावयास
पाहिजे ब त्याचच दिग्दर्शन पुढीळ भागात द्यावयाचे आहे. गेल्या शंभर
वर्षांत आपल्या देशात चाललेल्या प्रमुग्व धार्मिक चळवळीचा संक्षिप्त इतिहास
या ग्रंथाच्या आरभीच्या कांही भागात देऊन, प्रुढील भागांत प्रामाण्यवाद,
अिकारब द, द्रेताद्रैतवाद, मायावाद, ध्येयवाद, पुनजन्मवाद, पुरुषार्थ-
प्रारधवाद, साधनवाद, वणांश्रमवाद, अबलोन्नातवाद आणि धर्मेक्यवाद
इत्यादि अनेक वादग्रस्त विषयांवरील गेल्या शतकातील नव्याजुन्या पडतीने
विचार करणाऱ्या “महाजनां'च्या विचारांचे सार तुलनात्मक पडतीनें
उपोद्धात.] नवयुगधमे-मरहामंडळ २१
मांडण्यांत येईल. हं काम मोठ्याच अधिकाराचे ब जोखमाचे आहे हे खरें.
तथापि होतां होइतो निराधार कांहीच लिहावयाचे नाहीं, असा प्रयत्न ठेवल्या-
ने हे जोखम बरच हलके होईल, आणि लेखकाच्या अनधिकाराकडे पाहून
बाचकांसही बुचकळ्यात पडण्याचे कारण उरणार नाही.
हिंदुस्थान ही धमर्भूमि आहे. येथे धमचचकरिता आजपयंत अनेक सभा
झाल्या असतील; परतु आधुनिक कालातील धमसरक्षक, सुधारक व प्रवतंक
ह्यांचे या ग्रंथरूपाने होणार सम्मेटन वाचकास अपूव वाटेल असा भग्वसा
आहे. या सम्मेलनासाठी सनातनी हिदू, ब्राह्मसमाजी, प्राथनासमाजी,
आयंसमाजी, श्रीरामकृष्णविवकानदी, थिआस;फस्ट, देवसमाजी इत्यादि
प्रमुख अद्या संब पथाचे प्रर्तिनिथि यावयाचे आहेत. उदाहरणाथ, या ग्रथा-
गारांत राजापि गाममोहन, महाप्रि दवद्रनाथ, कविवय खवीद्रनाथ, ब्रह्मानद
केशवचंद्र, पॉडित शिबनाथशास्त्री, पडित सीतानाथ तत्वभूपण इत्यादि त्राह्म
आपापल्या सहकारी मित्रासह व अनुयायासह येणार आहेत. येथ गुरुवय
मोडक, ड० भाडारकर, न्यायमृति रानडे, सर नारायणराव, रा० ब० गोपाळ-
राब हरि, दोठ भोळानाथ साराभाई, सर बकटरत्न, दीनवधु विठ्ठल गमजी
शिदे इत्यादि प्राथनासमाजीही दिसून येतील. तसच स्वामी दयानद, स्वामी
श्रद्धानद, पंडित गुरुदत्त, श्रीयत लजपतराय, पाडत नरंदेवतीथ इत्यादि
अनेक आर्यसमाजीचीही भेट होइल. त्याचप्रमाण श्रीमती बरेझटवाइ,
बिदष ळेडविटर, हिंदु-मिदानरी-बेंद्र, भावी जग टगुरु श्रीकृ'णमृते, 'घम-
जाग्रतिकार भागवत, पडित जिनराजदास इर्त्यांद शथिआर्साफस्टाशीही
विचारविनिमय होइल. श्रीरामकृष्णपरमह्स आणि त्याचे विवेकानदप्रमरव
प्रचंड अनुयायी यांचेही दरोन घडेल, शिवाय उत्तरेकडील महापडित
निश्चवळदासजी, धमात्मे कबळीबावा यांच्या वेदान्ताचा लाभ होईल. रामबाद-
शहा यांची ओजस्वी वाणी उत्साह आणील, तसच श्रीबासुदेवानदसरस्वती
भ्रीसिद्ारूस्वामी, श्रीहसराजस्वामी, श्रीजीवनमुक्तस्वामी, श्रीशकराचार्य
€ कु्तकोटी ) इत्यादि नारायणस्वरूप झालेल्या स्वामीचा अल्प स्वल्प ्पारचय
होईल. तसेच श्रीमोनीबुवा, श्रीबिष्णुबोबा, श्रीसखारामबोवा, श्रीसाईबाबा ह्या
सत्पुरुषांच्या भेटी होतील, आणखी श्रीऊपासनीमहाराज, श्रीनारायणमहाराज,
श्रीगुलाबराबमहाराज, इत्यादि महापुरुषांशी विचारविनिमय होईल. लोकमान्य
२२९ अखर [ माग १ छा.
भेटतील. महात्माजींचीही गांठ पडेल. असे कोण कोण म्हणून सांगावे,
महाजनांचा हा मेळा केवळ अपू्वे आहे असे खचित वाटेल, जसजसे एकेक
प्रतिनिधि दाखल होतील तसतसा जरुरीप्रमाणे कमीअधिक विस्तारपूर्वक
त्यांतील प्रमुखांचा वाचकांशीं परिचय केला जाईल. आलेल्या सर्व प्रतिनिर्धी-
*ची ओळख करून दिल्यावर कांहीं प्रास्ताविक विवेचन होऊन नंतर विःचार-
बिनिमयाकरितां कोणते विषय घ्याबयाचे त्याचा निश्चय होऊन उपरिनिर्दिष्ट
प्रतिनिधींचा अत्यत मनोरजक व उदबोधक असा विचारविनिमय होईल.
प्रतिनिधीच्या फार मोठ्या सस्थेमुळ प्रत्येकाचे विचार फार थोडक्यात व मुद्दे-
सूदच माडले जातील. अश्या या नवयुगधर्म-महामंडळाचे काल्पनिक अधि-
वेशनांत, लेखकान आपल्या आवडीप्रमाणे सवाधिष्ठाते श्रीसट्गुरु यासच
सभापति मानणे हेच त्यांच्या दृष्टीने योग्य होईल.
बरीलप्रमाण विचारविनिमय झाल्यानतर चर्चेकरितां उपस्थित केलेल्या
मुद्दयांवर कांही ठराव सूचनारूपाने बहुजनांच्या समतीकरितां पुढे माडण्यांत
येतील. आणि अखेर “ अहो, इंश्रर काय करील त खर!” ह्या अध्यक्षां-
च्या, निरहर्कात व तन्मयतादशक अत्यत अर्थपूर्ण अशा बाक्याने ह्या रूपका
त्मक सभेचा ग्रथ समाप्त होईल,
ह्याप्रमाण या ग्रथाचे स्वरूप, प्रयोजन ब सबःध हे तीन अनुब'ध सांगितले,
आता या ग्रथाची फळश्रात काय ती लेखकान आणग्बी वेगळी न सागतां
वाचकानीच ठरवावी ते बर,
प्रकरण पहिलं
भूमिका
कलिचोने योग मे तो राहला । अधम चालीला बहुसाल)
शेव आणि शाक्त आगमादि जाण ; आचरती जन बहधा ते
शब्दे घ्रह्यज्ञान बोलती सुंदर । होती शीष्णोदरपरायण ॥
आंगीं नाहीं पहातां वैराग्याचा टदा | वरी वरी वष मिराषताती।
कमोचा तो टाप जनीं करऊन । यथप्टाचरण करिताती ॥
"हरिहर.
बरील उक्तीत हरिहरानी ज कलिकाळलाचे वणन केळे आहे, ते राभर वर्षा-
पूर्वीच्या बगाळ प्राताला बरोबर लागू होत. ज्या बंगाल प्राती पुढ श्रीराम-
कृष्ण-विवेकानदासारग्वे संन्यासी, राममाहन. आनदमोहनासारस्वे मुत्सही,
केदाबचट्र, प्रतापचद्रासारख्ध वक्त: इंश्रस्चद्र व सवात्रदासारख्ब सुधारक बोस
व राय याच्यासारख्ये शास्त्रज, आअर्रावद व देवेद्रासारखे योगी; रवीद्रनाथ ब
मायकेलदत्तासारग्वे काव' नागमहादय व द्रिजद्र्नाथासारख्ये साधु. सरद्रनाथ
व चित्तरजनदासासारग्वे राजकारणी; बकिमचद्र ब जदुनाथासारखे
लेखक, टगाणि बोस व ठाकूर याच्यासारण्ये चित्रकार, अदी खनक नररत्न
निर्माण झाली, त्या बगाल प्राताची स्थिति ळाभर वषाप्रबी चागली नव्ह्ती.
आयांच्या प्राचीन सस्क्रतीचे स्फटिकरिाळेवर, इंश्वराच्या अचित्यानयती-
मुळे, परधरमींयांच्या निद्याणांची छाया पडली, ह्याळे आमची मुळची
शुद्ध सस्क्ृति नष्टच झाली की काय, असा भ्रांतिकत चमत्कार आज कत्येक
वर्षे होऊन राहिला आहे. आणि स्वघमाची आस्था बाळगणाऱ्या कित्येक
देशाभिमानी पुरुषास हा स्फटिकास जडलेला नसता रग कशाने धुऊन
काढाबा, असा मोठा प्रश्न पडला आहे. ह्या पाश्चात्य संस्कृतीच्या रंगात तीन
गुणांची भेसळ कशी झाली आहे ह समजण्यास प्रेसिडेन्ट बिल्सन याचा सरळ-
पणा, कायसरची दंडुकेशाही ब कझन, लॉईड जाज याचा कावेबाजपणा,
ह्या भिन्न गुणांना युक्त अशा त्यांच्या उद्रारांकडे पहावे, - ह्या तीन विचार-
२४ संस्कृतिसंसर्ग [माग १ ला
सरणी वरुण, अग्नि व इद्र ह्या तीन वोदिक देवतांच्या सत्तेप्रमाणे अगदीं
मिन्न आहेत. बरुणाची निर्विकारता व अभ्नीची प्रखरता यापेक्षा इद्राची
धूर्तताच अधिक कार्यक्षम ठरल्यावद्दल पुराणेतिहास साक्ष दत आहेत
आपल्या सत्तेच्या शाश्रतीसाठी इद्रान प्रजत नास्तिक मताचा फलाव केला,
तेजस्थी तपरूयाचा दतपोभग केला, प्रल्हादासारख्या सरळ स्वभावी महा-
पुरुषाचे शीळ हरण केळ, बलिष्ठाशी कपट केल, प्रातिस्पध्यात झगडे लावले
व बुद्धिमतासही मोह पाडला. ह्या प्रकारे इंद्रसत्तन पूवी कसकशी कारवाई
केली, ह वाचकांच्या लक्षात असेलच. ह्याच जुन्यापुराण्या हातहासाची अथवा
पोॉराणिक कल्पनाची पुनरात्र(त्त गेल्या एकोणिसाव्या इतकात घड्डन आलेली
आपणांस पहाबयास मिळते.
राजा राममोहन म्हणतात की, आमचा सस्क्ांत एका काळी फाजील
सघारून राहिल्यामुळे आम्हांस परधमीयाचा असा हा जाच आज कित्येक
रातके सोसावा लागला आहे. पुढे येणारी क्राति प्रतिकारानी हटवून
लावावी, हे आमच जस काही शीलच नाही. हिदभूमीचा चूडामाणि
असा जो हिमाचल त्याच्या स्फटिकरूप प्रभेन बोद्वाचा पिवळा, महमदीयाचा
हिरवा व इग्रजाचा ताबडा अद्या अनेक र्गास पोटात घऊन पुन्हा तो
आत्मप्रभा अतदृष्टांन पाहता अभग ब अविकारी अद्रीच राहटी, ह तर
हिदचे दिव्य यठा आहे, यात दका नाही. तथापि कोणत्याही रगाचे किरण
येवोत, त्याचा प्रतिकार म्हणून करावयाचा नाही, हा जो स्फटिकाचा सात्विक
गुण, तों त्याच्या युद्ध स्वरूपाची हानी करतो ही गोष्ट कित्येकांच्या लोक्क-
दृष्टीस सहजच उद्देगजनक वाटते. उलटपक्षी स्फटिककुसुमाचे दृष्टान्तातोल
स्फटिकाची अलिप्तता आर्यंधमांत कधीच राहिलेली नाही. उलट ह्या ससग-
गुणानी आर्य-धर्म आजपयंत सपन्न होत आला आहे व याच प्रकारे तो पुढेही
सुधारत जाणे इष्ट आहे, अशीही कित्येकाची (वेचासरणी आहे.
पूर्वी भारत-वषातून बोद्धघम गेला खरा; परतु त्याची छाप निदान
बँगाल प्रांतावर जी पडली, दी पुढे तशीच राहिली. बगाली लोकांच्या
आचार बिचारात वैदिकधर्मापेक्षां बोद्धघधमीचाच अश अधिक राहिला. पुढे
बौध मांच्या सस्कारामुळे जातींचीं ब धमांची बंधने अत्यंत शिथिल होऊन
बया प्रांती मित्न व्यांचा ब वणांचा संकर कित्येक इतके सुरू राहिला.
शवकरण १ ल॑.] बंगाली लोकांत वाशिष्ट्य २५
योडूधमातूनच निघालेल्या कित्येक ताक पथांत प्रत्येक शाक्तास चिनी,
भुतानी, सयामी अशा आहिदु मुळीशी लयन लावण्यास रूढीची परवानगी
होती, इतकच नव्हे तर प्रत्येक शाक्ताची एक तरी दोक्ति (स्त्री) आहिदु
असाबी असा परिषाठ होता. राजा नंदकमार याचा शाक्त ( स्त्री.) पठाण
जातीची होदी. हा केवळ डापवाद नसून ।नयमच होता, आण डाशा प्रकार
पूर्वेकडील सर्व वगातील व वणादील र्क्त आमच्या अगाद खंळत आल
आहे, ह्या गाटी काही बगाली टेग्बक आजडी अभिमानपुरःसर सागत
असतात, वबगाल ही केवळ दशाध्दिक नव्हे तर सक्रिय एवयद धनाची झामि
असल्य़ामळ भिन्न सम्कृठीच्या ळोकारा सनघध आळा ळसता. त्याच्याशी
रोटीबेटीव्यवह्ार करून त्यास आपल्स करून घेण हृ बगाळी लोक आपले
ब्रीद समजत. पठाणाच्या स्वाऱ्या बगात्यात झाल्या; पण त्या दाऊ भावाने
झाल्या नसून बगाली लोकानी त्यास बोलोडन घेतल व त्याशी सायरीक
जमबून सलोखा करण्याचा उद्योग केला. पण त्यामळ साहाजिकच पूषवगाल-
च्या बऱ्याच भागात इस्टामीथम सुरू झाला ड्याण जथ प्रत्यक्ष धमातर
झाल नाही तेथही पठाणी रक्त खेळूं लागळे. पुढे हळुहळू याचा परिणाम
असा झाला की, भाविक लोकाच्या ताडाही गगास्नानाचे ६ळी वार्त्मक-
मुनीच गगाष्टक जाऊन ढाराब गाझी याचे दोहरे यऊ लागले. रामप्रसाद
याच्या देवीगीताच्या बरोबरीन जानबाटीखान याचे गज्जल सुरू झाले,
धामक आचारात बोंड, इस्लामी ब हिदी अद्या धमाचा सकर झाला.
जलाली फकोर हिंदूचे गुरु झाले, सुफी तात्रिक हजारा झाले. चोहोकडे
सत्यपीराची पूजा हिदुधामेष्ट ब्रायाही करू लागल्या, तात्पर्य, शाक्त ब
वेष्णय असाच काहीसा भेद हिदु-मुसलमानात राहिला, पूर्वी सन राजानी
बंगाली टोकास आर्य-सस्कार देण्याचा ब त्यास ब्राह्मण्याच्या अनुद्यासनात
ठेवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला होता; परतु बगाली लोकानी त न मानतां
आपले वेरिष्ट्य सोडल नाहीं. आजही बगाल्च्या ब्राह्मपथाचे कटे अभिमानी
आपणास हिंदु म्हणवून घेण्यास तयार नाहीत. आम्ही बगाली आहात,
आम्ही ब्राह्म आहोत, अशा प्रकारचा त्याचा अभिमान आहे. ह्याप्रमाणे
आये, हिदू, ब्राह्मण यांसबंधी बंगाली लोकांनी मानलेली परकीयता व परको-
र्यांना घरांत घेण्यांत त्यांनी दाखविलेली आतिथ्यशीलता या बगाल्यांतही
शट घमवेड [मग ? ला
आज सर्वमान्य असतील असें सांगवत नाहीं. आणि तशा त्या असल्या तरी
महाराष्ट्रीय वाचकांस त्या कितपत मान्य होदील याबद्दल शका'च वाटते.
ते कांही असो; अश्या आतिथ्यशील बंगाली लोकांची इंग्रजांशी प्रथम गांठ
पडली, त्या वेळीं म्हणजे सुमारे शभर बषापूवी बगालप्रांतांतील धार्मिक,
सामाजिक व राजकीय परिस्थिति शोचनीय झाली होती, ह्यांत शंका नाहीं.
सनातन हिदुधमांचे अत्यत उज्ज्वळ आणि उदात्त असे स्वरूप टप्तप्राय होऊन
अज्ञान आणि अधश्रद्धा ह्याचे गोडबगाल पसरले होते. एकमेवाद्रितीयम अशा.
परमात्म्याची ओळख बुजन, धातु, काष्ठ, पाषाणाच्या मृ्तींसच लोक परमेश्वर
समज लागले होते. मृतिप्रजेतील ग्राह्यमादा लक्षात न घेता, बाह्योपचाराचे दभा-
क
टो ळी क
पायी अनेक पथभेद माजळे होते. कित्येक बष्णवांचा विषयी मधुर प्रेमभाव,
कित्येक तामसी शाक्तांच घोर बलिदान आणि यथेच्छ मद्म-माससवन, तसच
कित्येक चकळेल्या तांतरिकांचे अनीतिमय बामाचार इत्यादि प्रकारानी धमाला
अत्यंत विकृत स्वरूप प्राम्त झाळे होत. प्रतापचद्र मुजमदार लिहितात
की, त्या वेळो एका दृर्गाटेवीन बगालच्या सर्व देवदेवतांचे हक्क
हिरावून घेतळे होते. साऱ्या बगाळइलाग्व्यातील अधे बोकड एकट्या दुर्गी-
देवीळाच लागत ! तत्कालीन एक सुप्रासद्ध राजे कृ'्णचंद्रगाय हे एक जबर-
दस्त देवीउपासक असून मोठे गणिती होते ! त्यानी एकदा आपल्या आगराध्य-
दवतेस त्रेसष्ट हजार पाचदा एकणनव्यद बकर गुणात्तर्वाढीन बळी ब्लि!
हिंदू असो कौ मुसलमान असो, नवराच असाद की इंढ असा, घमवडा-
स्तव असा जीवांचा होत असलेला सहार सारग्वाच असमथनीय टग्तो. असो.
ह्याचप्रमाणे अझिनारायणास सतीदान. गगानर्द,स अपत्यदान, प्रयागास कवत'
घेण आणि जगन्नाथाचे रथाखाळी देहसमपण, असले दहत्यागाचे अज्ञानमूलक
व अतिरेकाचे प्रकार अत्यत श्रेयस्कर म्हणून गणले जात असत. खरी
अध्यात्मावद्या अस्तंगत झाली होती सस्कृतबाड्ययाची थोर पदबी आरश्री
ब फारश्णी भाषांनी बळकाबळी होती. वबणव्यबस्था अनेक शतकांतील
विधरमी राज्यसत्तेखालळी रसातळास गेली होती. दारिद्य ब पारत्त्र्यांताल
शुलामगिरी ह्यांमुळे त्राह्मण झूद्रांचेही दासानुदास झाले होते. परकीय
राज्ययंत्राचे जरबेमुळ बीरवृत्तीसही फारसा अवसर नव्हता. एते दोयांपेक्षां
अधिक साहसी अका परकीयांनी वबेश्यवृत्तीसही बुडबीत. आणिली होती.
प्रकरण ! टे.] विपन्नस्थिति २७
सर व्यंकटरत्न आपल्या एका भाषणांत असे वर्णन करतात कीं, 'त्या काळीं
विद्यासंपादनाकडे कचितच कोणाचे लक्ष असे. धार्मिक आणि आध्यात्मिक
तेज नाहीसं होऊन त्याचे रूपांतर कांही अशीं निकृष्ट प्रकारच्या शिपाई-
गिरींत राहिले होते. धम हा केवळ कांहीं बिधीत राहिला होता. धर्मवेडापुढे
बुद्धीस अवसर नव्हता. एक्या परमेश्वराची कल्पना शतावाधे देवतारूपांत
विभागली होती, जातीजातीत व धमांधमांत भयंकर द्रेप माजला होता.
कोमल मनोवृत्तांचा देह॒दंडणाच्या अघोरी पद्धतीने ऱ्हास झाला होता.
नीतीला अविचारी अद्या रूर्ढांचे कायमचे स्वरूप प्राप्त झाले होते. राज्ये
पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे उत्पन्न होऊन ल्यास जात होती. देश उध्वस्त करून
लोकास जुलमाने बाटविणे हीच विजयाची चिन्हे मिरविलीं जात होती, अरा-
जक स्थितीमुळ मालमत्तेस शाश्वति नव्हती. दळणवळण बंद होती. राष्ट्राच्या
अवयवाची दाकळ झाली होती. मने परस्परांशी विन्मुख झाली होती व
लोकांचे हात एकमेकांचा घात करण्यास सरसावले होते! अकद्या रीतीन हा
प्राचीन भारतवष त्या काळी अत्यत सकटावस्थल ब विपषपन्न स्थितीत येऊन
पोचला होता',
देशात दारिद्य बाढत चालल होत ब ज काही थोडेफार जामिनदार व
जहागिरदार होते, ते ब्रेजबाबदारपणे नाचरग व तमाठे ह्यात टग झाले होत,
कोणी नवकोटनारायण आपले पेसे कसे उघळाव, ह्या विवचनत पडून घर-
च्या मुळाच्या अभावी पाळीव माकडाचे लय्नसमारभात लक्षावांध रुपये उड-
बीत होते, तर कोणी हरीचे लाळ वेळ जाइनासा झाल्यामुळे, पतग उडबीत
किवा कोबड्याच्या झुंजी लावीत आपली कालक्रमणा करीत होते. कोणाचा
पायपोस कोणाचे पायांत नाहीं, आपले पारमार्थिक अगर सामाजिक कर्तेव्या-
ची कोणास जाणीव नाहीं, अशी लज्ञास्पद स्थित चोहोकडे दिसून येत
होती. अशा वेळी स्त्रियांची स्थिति तर अत्मत अनुकपनीय झाली होती.
स्त्रियांना कडक गोषा असे. जेथे प्रकाशाचे किरण गोषामुळे पोचू
दोकत नसत, तेथ अज्ञानाचा अंधकार कशाने दूर होणार ! त्यातही त्या वेळी
बहुपत्नीत्वपद्धाति जारीने अमलांत होती. बिधर्मा लोकांचे कित्येक रतकांचे
जांचामुळ ब सहबासामुळे कुलभ्रष्टता वाहून ब्राह्मणांमध्ये शद्ध ब कुलीन
घराण्यांचे माहात्म्य अत्यंत वाढले होते. जो तो आपली मुलगी हरप्रयत्नाने
टं दुरेंवी श्रिया [भाग १ त्र
अशा कुलीन घराण्यांत देण्यास पाही. ह्यामुळे अशा घराण्यांतील पुरुषांस
पंधरापंधरा, वीसबीस, बायकाही कराव्या लागत ! परतु ह्यापंकी कित्येक
अभागी स्त्रियांना एकदा माळ पडल्यावर नवर्याचे सुखाबलोकन करप्यांचा
योंग साऱ्या हयातीत कचितच येत असे ! मग स्त्रियात अनाचार माजल्यास
त्यात नबळ काय !' शिवाय इतक्या बायका व त्याची मुले ह्यास पोसणे,
बहुतेकास अशक्यच असल्यामुळे, गरीब (बचाऱ्या अबला अन्नाला महाग होत.
तशांतही दुदेंबाने त्यास वेधव्य प्रास झाल्यास त्या उपासमारांत ब विटबने
दिवस कंठण्यापेक्षा सच्छीळ व गरीब स्त्रयास नबर््याबरोबर सत जाऊन
जिवाचा शेवट करून घणच बरे वाटे ! त्यातूनही ज्या दुर्देवी स्त्रियास
अस जिवतपणीच जाळून घेण्यःच साहस हांत नस, त्यास पोसण्यास कटाळ-
लेले आसत ब त्यांचे अभावी, इस्टटीवर बारसा सागणारे दाइज, कितेक ठिकाणी
खुपीची स.क्त करून त्या गरीब गायास 'सती' या मोठ्या नावाखाली कोठे
उघड जुलमान, तर कोठे भागेसारख मादक पदाथ पाजून, जिवत जाळून
टाकीत असत ! आपल्या कोणत्याच कामना पुर्या झाल्या नाहीत, ब
आपली पोटची दीनवाणी पोरे पारक होऊन मागे रा.हेली, या अतराच्या
असह्य दुःखाझीन व बाहेरच्या प्रत्यक्ष भडकलेल्या चिताझीने होरपळून जात
असता, प्रतिवर्षी शाकडा तरुण स्त्रियांनी ज्या किकाळ्या फोडल्पा असतील,
किवा जग कस त अद्याप ज्यानी डोळ उघटड्टन पाहिलही नाह, अशी
कोमल अभके नदीत फकल गली असता प्राण सोडताना त्याना ज अखरचे
लहानसेच आचक दिले असतील, ९च हिदुस्थानच पुढील अधःपातास
कारणीभूत झाले, अस कोणी म्हणू लागल्यास, तो केवळ अतिशयोक्त
आहे, असे म्हणतां यण,र नाही.
धार्मिक व सामाजिक परिस्थिति ह्याप्रमाण खालाबलेली असतांना त्या
वेळची राजकीय परिस्थितीही काही स्प्रहणीय होती असे नाही, यात्रेकरूनीं
भरलेल्या नोका नदीचे मध्यभागी बुडबून शाकडा यात्रेकरू कसे तडफडत
बैकुंठास जातात, ती गम्मत पाहाणारे नराधम नबाब त्या वेळीही विद्यमान
होते. तथापि एकदरीत मुसलमानी राजसत्ता अस्तास गेली असून मराठे-
शाही अंतःकलहान ग्रस्त झाली होती; आणि एका नवीन राजसत्तेचा उदय
होऊं घातला होता, अश्या सधिकालचे अंधुक प्रकाशात उदित होणाऱ्या राक्ष-
प्रकरण १ ले] राजा राभमोहन रर
सत्तेचे घवघवीत रागरंग पाहूनच लोक इतके थक्क झाले होते की, अशा
संधीस कोणकोणाकडून काय लुबाडण्याची संधि पहात आहे, याची कोणा-
सच आुद्धि राहिली नव्हती. जो तो आपली घरे मोकळी टाकून नृतनोंदित
सत्तेचा रंगीबेरगी सधिप्रकाश पाहण्यास बाहेर पडला, लहानानी थोरांची
मर्यादा सोडली ! पढतमुृखानी वारा प्याटेल्या गाईच्या पाडसांप्रमाणे उच्छं-
स्वलवरृत्ति स्वीकारली ! धीट स्त्रियांनी पडदयाचा पदर व डोळ्यांची भीड सोडून
दिली, आणि दाकड भोळींभाबडी तर तेजाने दिपून जाऊन, पायास्व्रालील
जमीन गेल्याचा सुमार न राहिल्यामुळे, खाचखळग्यात पडून कायमची
जायबदी झाली,
येथ वाचकास एक दणारा देण जरूर दिसते की, वर ज आम्ही
तत्काळीन परिस्थितीचे वणन केळे आहे ते सवस्वी खिस्ती व ब्राह्म टेग्वकाचे
आधारेच केळे आहे. यामुळे त्यात बस्तुस्थितीचा विपर्यास व अतिदार्योक्त हे
दोप थोडेफार असण्याचा सभव आहे. खिस्ती लेग्वक सारेच अप्रामाणिक
असतील अस नाही तरी त्यास त्या वळी हिदु-समाजस्थितचे यथाथ ज्ञान
होण अदाक्यच होते आणि ब्राह्म लेखकाची द्र आपले जने त प्रायः वाइट
उशी काहीशी पूवग्रहदूपित दिसते. आमच्या ह्या म्हणण्यास प्रत्यतर
राममाहन ह्याच्या लेग्वातच मिळत, खिस्तीपाद्मानी तत्कालीन हिदुसमाज
एंदी, असस्क्रत ब॒नीतिभ्र्ट असल्याबद्दल टीका केली त्यास प्रत्युत्तर
देताना राममोहन ह्यानी त्या दातकातील हिदु-समाजाची नीतिमत्ता युरोपयनां-
पेक्षा खांचत कमी नव्हती अस स्पष्ट म्हटले आहे. तसंच त्या वेळच्या हिंदूचा
उद्योग ब विद्याव्य.सग ह्याचीही तरफदारी त्यानी केली आहे.
तर्थाप ही गोष्ट निर्विवाद आहे की, तो काळ क्रान्तीचा होता आणि अशा
ह्या क्र न्तिसमयाचे वेळी बगालचे नबयुगाची नोका विदेशी व बिधमीं खडकावर
हापटून नामरोषर होण्याचा सभव होता. अशा वेळी विरुद्ध वाऱ्याचा तोल
संभाळून ज्या कोणी ही नाका बुडू दिली नाही, माचणीवर माचणी घेत घेत
आजवर ती शाबूद ठेवली, अश्या थोर पुरुषाचा व त्याचे दीघोंद्योगाचा विचार
करावयाचा तर बंगालचे सुर्पासद्ध नेते राजा राममोहन रोय ह्यांचे चरित्राचा
ब त्यांनी स्थापन केलेल्या त्राह्मसमाजसंस्थेचा प्रथम विचार केला पाहिजे.
१० राममोहनयुग [भाग १ ला.
-कारण एकोणिसाव्या शतकांत आरंभ झालेल्या ह्या नबयुगास कित्येक
राममोहनयुग असेच म्हणतात,
ह्या युगाच्या आरंभीं पाश्चात्य शिक्षणाने, नास्तिक ब पाखंडवादाची अशी
भयंकर लाट ह्या देशांत उसळली होती कीं, तिनें कित्येकांचे मतांप्रमाणें
लवकरच सर्व देश आक्रमून हिदुधर्म आमृलाग्र उखळून काढला असता.
परंतु इंश्वराच्या अर्चित्य नियतीसुळ त्या वेळीं राजा राममोहन हा एक
अलौकिक पुरुष निर्माण झाला व त्याने एकेश्वरीपथ नामक एक नवीन लाट
उत्पन्न केली, त्यामुळे पुढे येणारी आपत्ति टळली, पाश्चात्य संस्कृतीतील पहिली
लाट थोषविण्याचा राममोहन ह्याचा बुद्धिपुरःसर प्रयत्न असो अगर नसो;
पण त्यांच्या व्याक्तमाहात्म्याने व त्यांनीं स्थापन केलेल्या ब्राह्म-पथाने
सुशिक्षितांची मने आपल्याकडे बेधून घेतली, आणि नंतर मेकालेसाहेबां-
सारख्या बिभ्नसतोषी मुत्सद्दयांचे सस्कृति-विजयाचें सुखस्वझ लवकरच मावळलं
येवढे खरे. ते कसे तो भाग पुढे यथाक्रम येईलच,
“राजा राममोहन राय
जेन्म-इ, सन १७७२ मत्यु-हइ, सन १८३२३
प्रकरण दुसरं
राजा राममोहन
सिद्धांची लक्षणे ही साधकाची साधने होत, हा सिद्धान्त सर्वमान्य आहे.
हाच सिद्रान्त एखादा सस्थापक वब त्यान स्थापलेली सस्था ह्या जोडीस
लावल्यास असे दिसून येईल की, सस्थापकाचे चरित्र हे त्याच्या भाबी सस्थेचे
आदरा असत, सस्थापकातील गुणदोप, हेच त्यांच्या सस्थत प्रातिबिबत होतात,
ह्या दृष्टीने एखाद्या सस्थेचे खर स्वरूप व त्याचा कार्यकारणभाव नीटसा
समजण्यास, त्या सस्थेच्या सस्थापकाच चरित्र समजावून घेणे अगत्याचे होत.
आणि म्हणूनच आम्ही यापुढे ज्या सस्थाचे दिद्वशान करणार आहोत, त्या
सस्थासबधीं नीट समजत होण्यासाठी, आम्ही त्या त्या सस्थापकाचे चरित्रा-
तील महत्त्वाचे भाग थोड्याशा विस्तारान देण्याचे योजिले आहे.
त्या काळी बंगाल्यांत शाक्त ब वे"णव, असे दोन बिरोधी पंथ प्रचलित
होते. शाक्तपथाचे धर्मगुरु शामभट्राचाये ह्या नावाचे भंगकुलीनापेकी एक
होते. एक दिवस ते शिवपूजा करीत बसले असता, त्यांची मुलगी तारिणी,
आपल्या लहान मुलास घेऊन तेथ उभी होती. आजोबानी नातवास कोतुकाने
जबळ बोलाविल ब पाथींब लिंगावर वाहण्यास एक ब्रिल्बपत्र त्याचे हाती
दिले, त्यान ते शिवलिंगावर न वाहतां कुसकरून स्वाऊन टाकले. ही सहज
घडलेली बाललीला त्या तामसी उपासकास सहन झाली नाहीं. या मुलाची
जन्मकथाही नवलाची आहे. आपली मुलगी कुलीन घराण्यात पडाबी,
म्हणून शामभट्टाचार्य यानी वेष्णव-पथविरोध विसरून, त्रजविनोद नामक
एका कट्टा वेष्णबांचे घरीं तिला दिली होती, वृद्ध बज्रावनोद अंतकाळी
त्या काळचे देशाचाराप्रमाण गंगातीरी मृत्युरय्येवर पडले होते. अशा वेळी
शामभट्टाचाय॑ आपल्या मुलींचे कल्याण व्हाब, या हेतूने आपला पंथाभिमान
बाजस सारून त्या महाबेष्णवास भेटण्यास गेले “ आणि मी मागणी करीन ती
आपण द्याबी ” अशाबद्दल श्रीगंगेच्या शपथपूबक त्यांचेव डून अगोदर वचनही
घेतले. आणि ते बचनबद्ध झाल्यावर आपली मुलगी सून करून घेण्याबद्दल
३२ राममोहनाचे बालपण [भाग १ ला
त्यांनीं त्यांचेजबळ मागणी केली. परतु त्या वेष्णवाचे मुलगे त्या भंगकुलीन
शाक्ताची मुलगी करण्यास कबूल होतना. दोबटीं वृद्ध पित्याला वचनांठून
मोकळ करण्यासाठी त्यांचा पांचवा मुलगा रामकांत ह्यानी त्या शाक्तकन्या
तारणीदेवीशी विवाह केला, पुढे तिला लगेच वेष्णवपथाचची दीभ्षा
देण्यांत आली. अक्या रीतीने श्राक्त ब वेष्णव ह्या अत्यंत विरोधी
पंथांची जोड ज्याचे ठिकाणी झाळी, असला हा बालक
जणुं काय वेष्णवषंथाचे अभिमानानेच प्रेरित होऊन »टिवपूजेचा अव्हेर
करतो, हा गोष्ट त्या व्रद्ध तापसास अगदी दुःसह झाली, आणि अत्यंत क्रोधा-
वेशांत शामभट्ट चार्य ह्यांनी त्यास उर्ेगून असा दप दिला कां, “ हा मुलगा
पुढे वष्णबषंथाचाही रात्रच होइल, प्रायः हा विधरमी होइल.'' हा घोर शाप
ऐकून तारिणीचे अतःकरण करपून गले, “ बावा हे काय केलत! ” अस म्हणत
ती भीतीन कापू लागली. हदेव्हा आजोबाना तिची दया येऊन ते इतकच
म्हणाळे की, “' माझी ही वाणी तर अन्यथा होणार नाहीच; पण इतकच
म्हणतो की, हा सुलगा मोठा कटुत्वशाली निघून सरकारदरबारी मान-
मान्यता पावेल,”
शामभट्टाचार्य हे तत्कालीन शाक्तांचे देरागुरूंपकीं प्रमुग्य धमंगुरू होते
आणि त्रजविनोद तर वेष्णर्बींदारोमणि श्रीचेतन्य ह्याचे खास दिष्यपरपरतीलच
होते. ह्याप्रमाणे ज्याचे ठिकार्ण' मित्न ब विरोधी पथ सम्मीलन पावले, असा
हा मुलगा म्हणजेच त्राह्मसमाजाचा सस्थापक राजा राममोहन राय होय.
ह्यांचा जन्म हुबळी जिल्ह्यात राधानगर येथ तारीख २२ मे १७७२ रोजी झाला.
राजा राममोहन ह्याचे जनक व जननी रामकात व तारिणीदवी ( हिलाच
फुलठाकुराणी असे म्हणत ) ह्या वेष्णव दपत्याचे राधागोविद हे कुळ-
देवत होते. प्रातःकाळी उठून देवास गधफूल वाहिल्यारिबाय पाणीही
प्याबयाचे नाही, अशी त्याचे घरची कडक दिस्त होती. ह्या शिस्तीत
राममोहन यांचे बाळपण गेळे. तेही आपले कुळदेवताची पूजा ब
भागवताचा पाठ झाल्यावांचून पाणीही पीत नसत. श्रीकृष्णाचे ठायीं
त्यांचा बालभाव इतका उत्कट असे, काँ श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचे लळितांतील
मानभंजनाच्या प्रयोगात, राधिकेचा राग आलेला पाहून, बाळकृष्णाने आपला
सुंदर मोरमुगुट तिच्या पार्यी नमवावा ब आपण शोकाविव्हल व्हावें, हा देखाबा
प्रक्रश ९ रं.] तार्किक, विकारपद्धाति ३३१
त्या मानी बालभक्तास पाहवत नसे ! तारिणीदेचीचे धर्मानुष्ठान तर फारच
कडक होत. ती वैष्णव तर खरीच; पण करारीपणांत ब बाणेदारपणांत तिचे पितृ-
ग्रहींचे जन्मसस्कारच अस्वेरपयेत जाग्रत होते. घरस्ची चांगली सुस्थिति असतांना
तिन आपली अखेरची जगन्नाथाची यात्रा एकटीने पायीच केटी, आणि मरणा-
पूर्वी एक व्ष जगन्नाथाचे मंदिरात दासीचे अगदी हलके काम करीत असतानाच
तिने देह ठोविळा, रामक्तांत मनाचे कोमळ असत, पण तारिणी ही अत्यंत
करारी होती. अशा धर्मिष्ठ आईब[पास आपला मुलगा धमंभ्रष्ट होणार ह्या
शापाची फारच भीति पडली असल्यास नवल नाही. त्यानी त्याचे शिक्षणा-
कडे लहानपणापासून विदोप लक्ष पुरविले, राममोहन यांसही बालपणापासून
शिक्षणाची अत्यंत आस्था असून ते फार बुद्धिमान ब एकपाठा होते.
प्राथामक रिक्षण झाल्यावर त्या कालचे राजभाषातील वाढ्य़याचा अभ्यास
करण्यासाठी त्यास पाटणा य्रेथ पाठविळे, यावनी विद्येचे मुख्य विद्यापीठ
तेथे असे. त्या काळी राजदरबारी आरबी ब फारशी या भाषास फार मान
असे. राममोहन त्या भाषांचा अभ्यास करीत असता त्यांचे अवलोकनात
हृस्लामी धमाचे कुगण, ताब्रीज, हाफीज, व रूमी या सुफीपेथाच्या कवीचे
ग्रंथ, अरिस्टोटल व यक्कीड याची आरबी भापेतील भापांतर असे ग्रथ आले,
त्या ग्रथाचा त्यानी फार आस्थापूषक अभ्यास केला, बिधरमायाचे सत्तेचे
कुयोगामुळे स्वधर्मशास्त्राचे परिशीलन होण्यापूर्वीच परधमातील तत्त्वज्ञानाने
त्यांचे ज्ञानोन्मख कोवळे मनावर कायमचे दढ संस्कार करून टाकले.
राममोहन यास सुफीपथाचे तत्त्वज्ञान फार आवडले. इस्लामी धमातील
एकेश्वरीपथाने त्याची राधागोविद या प्रिय कुलदेवतेवरील श्रद्धा नाहीशी
केळी आणि ऑसरिस्टाटल ब युक्कीड याच्या अध्ययनाने त्यांचा भाविक
भ्रड्डाळू स्वभाव पालयून त्यांनी तार्किक बिचारपद्धतीचा अगिकार केला.
राममोहन यांचे घराणे कुलीन ब्राह्मणाचे होते. पांच पिढ्यांपूर्बी त्यांच्या
घराण्यांत फार श्रेष्ठ दजाचे धर्मिष्ठ पुर्ष होऊन गेले होते. राममोहन यांच्या
आईचे कुल प्रसिद्ध याशिकांचे होते. पण राममोहन यांचे हे आनुवंशिक
संस्कार आणि त्यांचे बालपण ही त्यांच्या प्रोढदशतील चारित्र्याशी अगदींच
विसंगत दिसतात. रामकांत यांची निस्सीम रासभक्ति ब फुलठाकुराणी ह्यांचे
शाधागोविदाबरील अत्रुल प्रेम, झ्ांस साजेक्षीच राममोदइृन यांची कृष्णर्भाक्त
३
श्४ घरचे वैरी [भाग १ ला
होती. त्यांनीं आपल्याला विद्या प्रात व्हावी म्हणून आपल्या आराष्य-
देवतेच्या नाममंत्राचीं पुरश्वरणें एक दोन वेळां नव्हे तर बाबीस वेळां कर-
विलीं होतीं. इष्टदेवतेप्रमाणें आईबापांवरही त्यांचे फार प्रेम असे ब तेही त्यांचे
फार लाडके होते. आईबापांनी त्यांचे लझ़ फारच बाळपणी केले, पण
पहिली बायको लवकरच वारली, तेव्हां (इ. सन १७८१-८२) एक
वषांच्या आत त्यांनीं दुसऱ्या दोन बायका केल्या ! त्या वेळीं ते अबघे नऊ
चपा!चे होते. अश्या परिवारांत व संस्कारांत वाढलेले राममोहन पुढे लवकर-
चच आपल्या कुटुबांतील ( कुलदेवतेसुद्धां ) प्रत्येकाच्या प्रेमास पारखे झाले,
नव्हे, त्यांचे कांहीं काळ जबळजवळ वेरी बनले, हे मोठेच आश्चये होय !
रामकांत यांच्याजवळ त्यांनी अगदी लहानपणीही अध्यात्मचचा करावी,
चडिलाचे सर्व म्हणणे शातषणे ऐकुन घ्यावे, पण त्यापुढे ह्यांचे “ किंतु ”
हे आपले ठराविक असावयाचेच ! ही संदायी वृत्ति प्रथम पाटणा येथे
उत्पन्न झाली, व त्याचा परिणाम, त्यांस आपल्या आईबापांपासून व पुढे बायका-
मुलांपासूनही दूर रहावे लागले, त्याच्या बापान त्यांस घरांतून कांहीं दिवस
घालवून दिले, व पुढे कांहीं वषानी तो घरी पर्त आल्यावर, त्यांनी एकदां
डाक््टरांचे सांगण्यावरून आजारीपणात मासरस घेदल्याच कळल्यावरून तर
त्यांच्या आईने मोठाच गहजब केला व त्यांस पुन्हा घरांतून हांकून लावले !
इतकेच नव्हे तर त्यांस त्यांच्या अधार्मिक मतांस्तब बरेबारस ठरविण्यासाठी
त्यांचे पुतण्याने त्यांच्या आईच्या मदतीने, कोटात दावा !]दिला, आणि त्यांस
वडिलार्जित मिळकत मुळीच मिळूं दिली नाहीं. तेव्हां राममोहन गांवा-
खाहेरील एका स्मशानभूमीबर घर बांधून राहिले ! एका बाजूस धर्भवेड ब
दुसरे बाजूस मतस्वातत्र्य यांच्या झगड्याचा अतिरेकच झाला ! परंतु यावरून
राममोहन यांची मातृपितृभक्ति कमी होती असे मात्र कोणी समजूं नये. पुढे
इ, सन १८०३ सालीं रामकांत यांच्या अंतकाळी राममोहन आपल्या
वाडेलांच्या सनिध होते. प्राणोत्क्रमणाच्या वेळींही रामकांतांच्या मुखाने
होणाऱ्या रामनामाच्या घोषाब्ररोबर दिसून येणारी त्यांची आपल्या देवता-
बरील प्रबल निष्ठा ब उत्कट प्रेम पाहून, रामकृष्णादि देवांस त्या वेळीं न्न
मानणाऱ्या राममोहनांसही, त्यांच्याबद्दल अत्यंत आदर बाटला, तो ठसा पुढें
'कव्हांही गेला नाही. वडिलांची इतराजी आपलेवर झाली होती ही गोष्ट
3राजा राममोहन यांचा [तनटचा प्रवास.
» राजा राममोहन यांचा कलकत्त्याचा वाडा,
भ्रकरण ९ र॑.] राममोहनांचा गृहत्याग १९
त्यांच्या मनास नेहमीं डांचत असे. राममोहन याच्या उत्तरवयात जेव्हां
करचचित्ू आजाराने किंवा औरदासन्याने ते खिन्न होत, त्या वेळी कपाळाला
आंठ्या घालून आपल्याकडे क्रुद्ध मुद्रेन पहाणारी त्याच्या वडिलांची मृती
त्यांचे मनापुढे हटकून येई !
ही पुढील हकीगत सोडून पूर्ववृत्ताताकडे वळता असे दिसते की, राजा राम-
मोहन यांच्यासारखे थोर पुरुष या भूलळोकी काही (विदिष्ट कार्य करण्याकरिता-
च्च जन्मास येत असतात, व॒इश्वराच्या नियत्यनुसार त्या ठराववक कायाची
निकड लागल्यामुळच कीं काय, ते लहानपणीच मठे प्राढ होतात. पाटणा
येथील आपला विद्याभ्यास सपवून राममोहन घरीं परत आले तेव्हा ते ५घरा-
-सतरा बषाचे असतील, तवढ्याही वयात त्याना ज काही समजल होत त
दुसऱ्यास समजावून सांगण्यास ते उतावीळ झाले, त्यांनी एक मूतिपूजा-
निषेधपर लहानसा ग्रथ फारशी भाषेत लिहिला, कुराणाद ग्रथाचे अध्ययना-
ने मूतिपूजेबरील त्याचा भाव नष्ट होताच इतराचीहीा मृतिपूजवरील ।नष्ठा दूर
करण्यासाठी ते एक प्रकार उत्कंठित झाले. मृतपृजानिपेधक असा त्याचा तो
लेख त्याचे वडिलाचे नजरेस आला, तेव्हा त्यास झाषल्या मुलांचा अतिराय
राग आला. त्या आपत्कालींही धमाभिमानाचा पारा इतका चढलेला होता
की, ह्या त्याचे धमंबराह्य विचाराबद्दल त्यास ग्रहत्यागाचे घोर प्रायश्चत्त
मोंगांवे लागलं ! राममोहनही काहीं कच्च्या ।दला'चे नव्हते, त्यानी त शिक्षा
धिम्मेपणाने अगिकारली. इतकच नव्हे, तर मूर्तिपूजेसबधी बोद्धधमांत काय
सागितले आहे, याचा अभ्यास करण्याकरिता ते इतक्या अल्पबयातही, इ. सन
१७८७ सालीं, हिमालयासारखा महापर्वत उलटून तिबेटात निघून गेले !
केवढी ही जबरदस्त धर्मजिज्ञासा ! तिबेटात जाऊन पाहतात तो तेथील लोक
लामाला परमेश्वराप्रमाणे मानतात. एक लामा मेला तरत्याचे पश्चात् पाळण्या-
तील एखाद्या लहान मुलांसही तितकाच मान देतात, असे त्यांस आढळून
आले. या त्याच्या ध्मभोळेपणाबद्दल राममोहनानी त्याचेसमोर कडक टीका
केली, त्यामुळे ते धर्मवेडे तिबेटी लोक सतापून जाऊन राममोहन याचे
जिबावरच उठले होते. परंतु त्या कुमाराचे माषणकोडल्य व धिटाई पाहून तिबेटी
स्त्रियांना त्यांचेबद्दल मोह उत्पन्न झाला होता. त्यांनीं राममोहन यांच जिवा-
बरील प्रसंगांवून त्यांची मोठ्या युक्तीने सुटका केली. या प्रसंगी त्या रित्रयांन १
शदे घर्मचची व ख्यतंन्य्रेक [म्ह्ा; १ ला
त्यांचेवर केळेळे उपकार राममोहन पुढे कधीही विसरले नाहींत; उलट
स्रियांचे कल्याणाकरितां इतउत्तर अहर्निश झरण्याचा त्यांनीं सकल्प केला.
तीन चार वषें तीथाटनांत घालविल्यावर इ. सन १७९०-९१ सार्ली
राममोहन श्रीक्षेत्र काशी येथ सहकुटुब येऊन रा'हेळे, तेथ त्यांनी सस्कृत
वाड्ययाचा आणि आपल्या धमशास्त्राचा अभ्यास करण्यांत बरीच वर्षे घालविली.
पुढे मि० डिग्व, नावाच्या एका कलेक््टराची शिस्स्तेदारी त्यानीं पत्करली. या
नोकररीच्य' निभित्ताने रगपूर येथ असता ते आपल्या घरीं धर्मचर्चेकरित्तं
फावल्य; वेळी काढी मंडळ, जमवू लागळे. काहीशी आश्चयांची गोष्ट अशी
क!, प्रथम त्यास कार्ह| मारबाडी व्यापारी ग्रेऊन मिळाले. जमाबंदीचा नवीन
जम बस बयाच असल्यामुळे, त्या. वेळी कलेक््टरच्या शिगस्तेदाराचे काम
त्यत दगडदगांचे असे, पण [दवसभर त. दगदग करून सायंकाळचे
फुरसर्तःचे वेळी (कत्येक हिदू, मुसलमान ब जेन ग्रहस्थांबरोबर ते धर्मसंवाद
कर्र'त असत, हर्हरानंदताथस्वामी नांब,च्या एका बंगाली विद्वान् तांत्रिका-
कडून त्यानी तत्राचाही अभ्यास केला, त्यांच्याकडे येणाऱ्या मारवाडी
व्यापास्याकारितां त्यानी जेन-धर्मीयांची धमसूत्रे व त्याचे इतर धघमंग्रंथ याच्चे
परिश.लन केल, इतकच नव्दे, तर आपले वयाचे पचबिश्यीत-इ. स, १७९६
साली-त्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्य स सुरू केला, आणि डिग्बीसाहेबां-
च्या पत्रब्यवह,राचे आध,र ब पुढ पुढ त्याची वततंमानपत्रे बान्चून त्यांनीं
हळहळ इग्रजावन इतक प्रयुत्व सपादन कल क|, त्याना इ.सन १८१६
खाली व त्यानतर इग्रजी भाषेत केळेळे ग्रथ कोणाही युरोपियन पंडितास
साजण्यास,रखे आहेत, अस इंग्ळ्डमधील विद्वान् म्हणू लागले,
याच वेळीं फ्रान्स देशात राज्यक्रान्ति सुरू होदी. तत्संबंधी लेख डिग्बी-
साहेबांकडे येणाऱ्या वर्तमानपत्रांत राममोहन यांस वाचाबयास मिळत,
स्बातंव्थाची त्याच्या जिवास इतकी तळमळ असे की, फ्रेच लोकांच्या
स्व्रातत्यास,ठीं चाललेल्या झगड्यांत त्याना अपयदा आल्याची बातमी त्यांनीं
कात्वली, कीं त्यांचे डोळ्यांत आसवे उभी रहात. पुढे एकदां इ. सन १८३१
साली विलाय्रतची सफर करीत असलां केप आफ गुडहोप. येथे एका फ्रेच
जहाजावर स्वातंत्र्याचे निशाण फडकत असलेले त्यांनीं पहातांच त्यांना इतका
ख्यानंद झाळा कॉ, रिडीवरून पडून पाय मोडल्याचेंद्दी भान त्यांन्त राहिळे
प्रकरण ९ रें.] तहफतुछ भुंवाहिद्दौन ९
माहीं, ते आपल्या बोटीधरून उतरून त्या स्वातंत्र्याचे निद्याणाखालीं तसेच
स्॑ंगडत लंगडत जाऊन फ्रान्सचा जयजयकार करून आले ! स्ऐन देशांतील
अंदाधुंदी मोडून तेथे लोकसत्तात्मक राज्य स्थापन झाले तेव्हां तर, त्यानीं
'कलकच्याचे नगरभवनांत आनंददरदोक मेजबानीच (दिळी ! हिंदुस्थानचे राज-
कीय अमभ्युदयाकरिताही त्यानी देशकालमानान वरेच प्रयत्न कले. जीस
हल्ला सनदशीर चळवळ अस म्हणतात तिची जागात तलांनीचच प्रथम उपत्न्न
केली, आणि कित्येक कायदेकानुंचे बरेवाईेटपणाबद्दल लेस्व (लिहून पुष्कळ
भर्बात न भबति केली, इग्रजसरकारबहदळ प्रथम त्यास अत्यंत तिटकारा
असे; पण पुढ त्यांचे सस्कृतीबद्दल त्यांचा फास्च अनुकल ग्रह झाला. त्यानी
लोकरिक्षणांचे मिषाने खिस्ती ।मगनरी प्रथम बोल्ये,लाकृून (हदुस्थानात
आणल आण पाश्चत्याचे सहवासावाचून आमची उर्थात हाणार नाहा, या
समजुतीन यरोपियनाच्या वसाहती थेथे व्हाव्य,, या मुद्द्याचाही त्यानी फार
झटून पुरस्कार केला.
याप्रमाणे राममोहन रॉय याच्या आयुष्यांताल व्याप जरी अनेक हेते, तरी
त्यांच्या चरित्राचे मुख्य उद्दिष्ट धार्मिक सुधारणा हेच होय, ज्या लेकांना
हश्रराचे ख्वरे ज्ञान नाही, ते महस््वाला चढाबय,च नाटीत, उसे त्यान वाटे.
मनुष्यस्वभावाळा धर्म हा एक आवद्यक विपय आहे, आ.ण त्यातच त्याचे
खर कल्याण आहे. अस त्याच म्हणणे उसे, परतु ध्मचे बाबतीत खरी
मागदर्राक श्रद्धा नसून बुद्धि आहे, अस| त्याचा ग्रह झाला होता
एके9त्रशीपंथाच्या लोकांस उद्दशून त्यानी तुहफतुल मुवाहद्दान या नावाचा
जो पहिलाच फारशी ग्रथ लिहिला, त्यान्या प्रस्तावनत ते म्हणतात की, “मी
ह्या प्रथ्वीबरील दूरदूर्चे देश फिरून आलो आहे. डोंगरातील भणि दहग-
तील लोकास भेटलो आहे. त्यावरून मला असे आढळून आल आहे की,
ज्याने हे जग उत्पन्न केले, ब जो ह्यांचे नियमन करीत आहे, अशा एका
यरमेश्वराबद्दल सवाची आस्तिक्यबुद्धि आहे. परंतु त्या परमेश्वराचे गुणधम
य त्याने अनुशासित घर्मपथ ह्यांबद्दल मात्र चोहोकडे मतभेद व तीन्न विरोध
दिसत आहे.” परमेश्वर एकच आहे, हे मत त्यांनी विशोषकरून महमदी
थमोतून घेतले. परंतु हिंदूप्रमाणे मुसल्मानांचीही त्या काळची इश्वर-विषयक
कल्पना राममोइन यांस भान्य नव्हती. इश्वर म्हणजे स्वगीय साझाज्याचा
ऱ्८ घमेविचारॉची प्राथमिक दिशा [भाग १
स्वामी, महंमद पेगंबर हा याचा मुख्य प्रधान आणि इतर देवदूत ही त्यांची
प्रभावळ इत्यादि मुसलमानांच्या इंश्ररविषयक कल्पनांचा निषेध करण्या-
करितांच त्यांनीं हा पहिला ग्रथ लिहिला. ह्या त्यांच्या पहिल्या ग्रंथास पाटणा
येथील फारशी व आरती वाढ्ययाचा अभ्यासच कारणीभूत झाला हे
उघड आहे.
ह्या ब्राह्मथमे संस्थापकाच्या विचारांची बाढ प्रथम कशारीतीने झाली, हे
बारकाईने पाहणं जरूर असल्यामुळे, त्यासबंधीं चर्चा येथे थोडी विस्ताराने
करणे वावगे होणार नाहीं. कुराण वाचून एक अशी गोष्ट राममोहन यांच्या
लक्षात आली कीं, महमद पेगंबर हा जर स्वरोखर इंराप्रेषिते असेल, आणि
त्याने स्थापन केळेला धम हा जर इश्वरानेच सांगितलेला-अतएवब सत्य
असेल, तर तद्य'तेरिक्त दुसरे सव धर्म खोटे, त्याज्य व निद्य टरतात. त्या
दुसर्या धमातील लोकांस सद्रति मिळणे किवा त्याचे ऐहिक अथवा पारमार्थिक
कल्याण होणे, हे सर्वथा अशक्य ठरते. इतकच नव्हे, तर त्या धमाप्रमाणे
अशा निद्य प्रकाग्चे हिदुःधर्माय मृर्तिपूजकास, ते भेटतील तेथे जीवे मारावे,
हे एक पवित्र कर्तव्य होते. परतु याचबरोबर इतर धमाचे बाज़ंनी विचार
केला, तर त्याचे सस्थापकही इराप्रेॅपित ब अतिमानुप शाक्तीचे, आणि
त्याचे धमही इगाच सकेत'नेच झलेल व म्हणून कल्याणकाग्क अस मान-
ळेळ आढळत. तेव्हा त्यास अस वाटळे की, या परस्परवरेर्घ, गोष्टीत कोणती
तरी एक डसत्य अ्सळीच पाहिजे, आणि ज्याअथी त्यांकी अमक एक
असत्य अस ।नश्चवसात्मक म्हणण्यास आधार नाही, त्याअर्थ ह्या प्रचाल्त
वबिसगत धर्ममतास शाश्रत सत्याचा मुळीच आधार नसून, निर्रानराळ्या धर्म-
गुरूनी आपपल! संप्रदाय वाढविण्याकरिता ही माजविळेली थोताड आहेत,
आण त्यास अद्भत चमत्कारास,रर्या अनक परपरागत अद्या आख्यायिकाचीं
पुट मिळन, श्रद्धाळ अत्ना समाजानं ती सत्यस्वरूप मानली आहेत.
प्रत्येक धमाचे प्रणते, त्याच्या आज्ञा व सिद्धान्त ह्याबद्दल शका घेण, हे
त्या त्या धमाप्रमाणे पाप मानण्यांत येत; कारण ते घधमसस्थापक दिव्य शक्तीचे
असतात, असा समज असतो. यामुळ त्यांच्या कित्येक आज्ञा बुद्धीस बिसगत
बाटल्या तरी तश्याच अंधश्रद्धेने पाळण्यांत येतात. परंतु मृतास सजीव करणे,
अंतराळांतून उड्डून जाणे इत्यादि असंभाव्य गोष्टी करतां येतात, असा इढ-
प्रकरण रे रँ.] घमैप्रवतेकांचे 'चार वर्ग ३९
बिश्वास बाळगणे, हं एक दुसरे थोतांड आहे, असे जर होऊं लागले तर
संभाव्य आणि असंभाव्य ह्या शब्दांत भेद तो काय रा'हला ? इतरांची कथा
काय, पण साक्षात् इश्ररासही असंभाव्य गोष्ट घडवून आणतां येणार नाहीं.
नाहींतर त असंभाव्य त काय ! ज्याप्रमाणे युरोपियन लोकांनीं लावलेले
शोध किवा जादुगारांचे खेळ यांत पाहाणारास अद्धत प्रकार बाटतो; पण
बवार्स्तावक त्यांत अ तेमानुप शक्तीचे व सृष्टीनियमास अपवादक असे कांहीच
प्रकार नसून इतर सामान्य व्यवहाराप्रमाण त्यांतरी विचाराऊती कायकारण-
भाव दिसून येतो. तसाच सववत्र खरा प्रकार असता, कित्येक धमवेड लोक
सृष्टचमल्कारांचा ग्वर कार्यकारणभाव रोखून न काढता ते हे चमत्कार
कोणतरी व्यक्तींच्या दिव्यद्वाक्तीचे परिणाम आहेत अस मानून च(कत होतात.
यामुळ त्यांची बमलिष्ठा जास्त कडवी ब हेकेग्वार होत जाते, आपलाच
घम अरा दिव्यदयाक्ति प्रसवणारा आडे, अद्या अभिमानाने ते परमासाशीं
बिरे करितात व अद्या प्रकारच्या धमवड,ने मोटमोर्खी रणकदनही माजतात.
तालार्य, ह्या धमप्रकरणी एक भादू गुर्चा असा बग आहे का, ते
आपापला सांप्रदाय वाढ(विण्यासार्ट न.नामत ब पथ उभे करतात ब लोकात
नसते अभिमान उठदून सादर्व, माजवत. दुसरा वग भेळ्याभावच्या
लोकांचा कसतो. ते सत्यान्वेपणाचा काहीच प्रयत्न न करता रपल्या साप्र-
दायिक गुरूचे टानुयायी बनतार, 'तिसर| एक वग स्वतः फसला जाऊन
लाड्य; कल्ह्याप्रमाण इतगस फी पोउणागचा डासत. उर्गाण चाथही एक
बर्ग खर्या, 'बर्मप्रयतकाचा डस, डासत, की, इंचाचे कुशल 6, स्वतः फसला
जात नाटी ब इतवरासही फसवील नाह.. राममाहन प्रा व्डत रणळे ऊसतां
त्याचे तिचार वर्र ल प्रकारच हात. नुसते शुष्क विचार करून *००य बसणारे
ते पुरुष नवत्त, ते मोठे मुत्सळी व कायकत होते. यामळे उ.रिनिरदिप्
चार वगाभेकी ॥चळ तीन त्ळल्ल नामरेप करून चबश्या बगांची सख्या
वाढवावी अजी त्यानी महच्त्वाकाश्षा घरी.
प्रकरण तिसरं
नवीन विचारांचे मूतस्वरूप
४. सन १८१४ मध्ये राममोहन नोकरीचे बघनादन मोकळे होऊन
कलकच्य!स येऊन राहिले, त्या वेळी ते चागल्या सपन्न स्थितात हाते.
शिवाय त्यांच्या रंगपूर येथील सभा व सभापण आणि त्यानी प्रसिद्ध केलेलीं
एक दोन लहान पुस्तके, ह्याची वाता कलकच्यास येऊन पोचली होती. या-
मुळे त्यांचे भोवती, फार मोठ्या बड्या घराण्यातील मडळी हळुहळ जमू
लागली, कळकच्याचे व[तावरण त्यांच्या सुधारलेल्या (बचारास जास्त अनुकूल
होत. कारण तेथ सर्वसामान्य फारशी. दिक्षणाचे सस्कारात आणणग्वी इग्रजी
संस्कारांची भर पडत चाळली होती. त्यामुळ सुशिक्षिताचा आ मविश्वास
नाहींस, होऊन, आपल काठे तरी वरचसे चुकले आहे, ही भावना 'क्ल्कांचे
ठायी जाग्रत झाली होती. अद्या अनुकूळ भमीत राममोहन यानी धर्म-
विचाराकरिता अ'त्मीय सभा नामक सस्था सन १८१५७५ साली स्थापन
केळी, सुप्रसद्ठ कवि रवींद्रनाथ याचे आज द्वारकानाथ ठाकूर, जॉस्ट्स
मुकर्जा याचे आज बाबू विश्वनाथ, राजनारायण बोस याचे वडील नद-
किशोर बोस अशी अनक श्रीमाज्न् व सुर्प्रासद्ध मडळी या सभेत दाखल होती.
अथ,तू् सवांचीच धर्माजज्ञासा सारख्याच दजाची होती, असे नव्हे. काहीं
केवळ राममोहन याच्यासारख्या थार पुरुषाची ओळख असाबी म्हणून सभेस
येत असत तर कांहीं राममोहन यांच्या अगीकूत कायात त्याचे सहकारी मित्र
असत. काहीं तर शिष्यभावाने त्याचेजबळ असत, आपले 'घमदास्त्रातील
गहन सिद्धान्तांच उद्घाटन करण्याचे कामीं पडित शिवप्रसाद मिश्र ब हरि-
हरानदतीर्थस्वामी याचे राममोहन यांस बरेच सह्य झाले. पुढे ह्याच
हरिहरानंदर्तीर्थस्वामीचे बघु रामचद्र विद्यावागीश हे राममोहन यांचे ब्राह्म-
समाजाचे पहिले आचाय झाले.
आत्मीय सभेची बैठक प्रथम कांहीं वषे आठवड्यांतून एक दिवस राजा
राममोहन यांचे घर्री होत असे. तेथे शीबप्रसाद मिश्र कांहीं बेदपाठ म्हणून
भ्रकरण ९ रॅ.] मूर्तिपुजाविरोध ४१
त्यांतील रहस्य सांगत असत आणि मंतर कलकत्यांतील एक सुप्रसिद्ध गोबिद-
माला म्हणून गवई होते, ते राममोहननी केलेली काही प्राथनागीते म्हणत
असत. याच सभत सन १८१९ साली सुत्रह्मण्यश्ास्त्री या माबाचे एक
मद्रासी व राममोहन याचे दरम्यान मृतिपरजेसबधी मोठा वादांबवाद होऊन
त्या बादात राममोहन यानी आपल्या बुद्धिवभवान प्रातस्पध्यास चीत केले
अस म्हणतात. या वादविवादाची कत्पना वाचकास स्पष्ट कळण्याकरिता त्या-
संबधी पुढे एक स्वतत्र प्रकरण लिहिल आहे.
आत्मीय सभेतील वार्दविवाद करूनच राममोहन थाबले नाहीत, वेदान्त-
बिद्यारूप गुस्तघन त्यानी सरसहा सवे जिज्ञासूस सुलभ करून दिले. कोठे
भापांतररून,न तर कोठे साररूपान, इग्रजी, बगाळी आणि हिदी अद्या भाष्रातून
एकामाशून एक ग्रथ छापरन, त्यानी वदान्तशास्त्राचा पस्चिय सरसहा सव
वाचकास करून दिळा. इ. सन£८१६ ते १८५९ ह्या साली त्यानी मडक,
केन, कठ व इंद अश्या उपानपदाची व बेदान्तसूत्राची भाषातर प्रासद्ध कली,
आणि त्या भाषांतराचे प्रस्तावनत त्यांनी आपल स्वतःच विचार ग्रथित केल,
राममे,हन याचे म्हणण असं काँ, हिदुधमास आधारभूत जे वेद त्यात
मूतेपूज कोठे सागितलेली नाही. उलट (तचा (नपरेधच कळला आहे. पुढे
पोराणिक ग्रथातून मृर्तेपरजा कोठेकोठे सागितळी असली, तरी ती ज्यास
परमात्मस्वरूपाच आकलन करता येत नाही, अद्या निबुद्ध लोकांकरिताच
साभितली आहे. श्राति-स्मृति-पुराणे ह्याचा खरा लाक्षणिक अर्थ लक्षात घेतला
तर मूर्तपूजा ही त्यास अभिप्रेत नाही अस [दसून यइल. असं असता आज
हिदुलोकांत मूतंपूजेचा प्रचार सवत्र दसतो, ह्याचे कारण त्यांस विचारल्यास
त्याचे कोणासच समर्थन करता येत नाही. वाडवडील करीत आले म्हणून
आम्ही करतो असेच सारे सागतात. जी गोष्ट गह्य आहे ती परंपरेने स्तुत्य
कशी होइल १ शिवाय बगाली लोकाच्या इतर आचारांत रघुनदनानंतर
प्राचीन परपरेचे बघधन कोठेच राहिलेले नसतांना, त्यानी मूतिषजेपुरता
परंपरेचाही धाक दाखविणे व्यथं होय अस राममोहन याच म्हणणे पडल.
काष्ठमाषाणादि वस्तूंची देव म्हणून पूजा करणे हे इतके वेडगळपणाचें
आहे कीं, हिंदूंसारखे सुसंस्कृत लोक अशा मूतीची पूजा करीत असतील हा
गोष्ट सुरोषपियन लोकांस अराक्य बाटे. ब ते मूर्तिपूजेचा अर्थ इंश्वराच्या शुण-
४२ लोकांर्चे अज्ञान [माग १ छा
प्रतीकांची उपासना असाच करीत. परंतु खरा प्रकार तसा नसून हिंदुलोक
देवदेवतांस स्वतंत्र अस्तित्व ब अधिकार मानितात. इतकेंच काय, पण
काष्ठपापाणांच्या मूर्तीसही सर्व शाक्तिमान् परमेश्वर मानून त्यांस मनुष्यमात्रा-
प्रमाणे कनककांतादि सब भोग दिले जातात, इतकेच नव्हे, तर अशा देवांच्या
संतोपासाठी, नानाप्रकारचे उपासतापास, देहदंड ब आअगिरा रघुनदनादि
स्माताच्या बिचारे व कूर्मनारसिह पुराणांच्या मताने जीवाचे बलिदान व
आत्महत्याह, केल्या जातात. ह्या गोष्टी राममोहन ह्यांनी आपल्या लेखांत
वारंबार प्रसिद्ध केल्या,
ज्यांची परपरा झुद्ध आहे, अश्या निग्रही ब सच्ळ्शील हिदुलोकांचे आचार
ब कतुत्व कितीतरी उज्ज्वल असावयास पाहिजेत, असे असतां त्यांनी अशा
घोर अज्ञानात रहाव ही गोष्ट राममोहन यांस पहावेना. मृतिपूजा, त्रतवेकल्ये
ब त्याचे अनुधगान उलस्न्न झाळेल्या ख्ायपेयादि आचारांसंबधी निरनिराळीं
बंधने ब वेड्या समजुती ह्याने हिदूसमाज फार ब्रिघट्टडन गेला आहे, असे
त्यांस वाटळे, मनुष्य कितीही विद्राण ब नीतिमान असो, त्यांचेकडून खाण्या-
पिण्यासबंधी/ एस्वाय्या कुलक रूढीचे उळघन होताच, तो जातिब(हा'कत होतो,
पण चोरज,रपढि पार्पी ब गुन्हेगार मात्र तसेच जावोत शुद्र म्हणून नादूं
ठाकतात अशा चाळ प्रकागाची राममोहन ह्यास अत्यत चीड आळी. आणि
त्या सव अनथावह पार्रास्थदींचे कारण गाममोत्न ह्यानी अस टराबिळ की,
हिदुसम जास गुर्स्थानी असळेला श्रप्ठ वग, आपली रूतःची वृत्त उत्तम
रीतीने च.ळावी, यासाठी, माच्या नावाखारी मृदिप्रजादि निरनिराळी विधी-
विधानाची ग्वुळ उत्पन्न करून लोकास खरी ज्ञानर्टार न येईल अशी काळजी
घेत आला आहे. 'भोळा भाव हा तो अज्ञानाचा म्वभाव' ह्या न्यायान धर्मगुरु
सागतोळ ती पूर्वांदशा, भूदवच ते! त्यास अस का? असही (विचारण्याचे) साय
नाही, अर्ज, ह दूःस्थितत पाहून राममेःहन म्हणतात की, त्यांच्यामधील खरें
ब्राह्मण्य जाग्रत झाळे, आणि कितीही लोकक्षीभ झाला तरी ते| सहन करून
हे लोकांचे अज्ञान दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला, त्यानी उपनिपदा५कीं
कांही लहान उप नेपदांच बंगाली, हिंदी वब इग्र्जी भाषांतर करून त्यांच्या
दोकडो प्रति आपल्या खर्चाने फुकट वांटल्या आणि एक्या परमात्म्यांच ज्ञान
करून घेऊन त्याची उपासना कराबी, हेच सर्व बेदांचे सार आहे. वेदांत ब
भ्रकरण ९ रॅ.] धमेवेड्या समजुती ४३
धमकास्त्रांत देवदेवतांच्या उपासना सांगितल्या असल्या तरी त्या गौण
असल्याबद्दल वेदशास्त्रांनांच सागितले आहे, अर्थात् चित्तशुद्धीसाठी अगर
दुसऱ्या कोणत्याही हेतूंनी देवताचेन करीत न बसतां एक्या परमपुरुषाची
उपासना करावी. आणि तीही वेदिक मंत्रांनीच केली पाहिजे अस नाहीं,
तर जशी येईल तशी स्वभाषेतही केळी तरी ती अदास्त्रीय ठरत नाहीं.
अशा प्रकारचा ज्ञानाचा प्रसार त्यांनी केला व ह्याबरोबरच त्यांनीं विरेषे-
करून साहेबलोकांच्या माहितीकरितां शिव, कृग्ण, काली, इत्यादि देव-
देवतांच्या कथा व उपासना क्या बीभत्स ब अनीतिमय आहेत, यांचेही त्यानीं
आपल्या बुद्धीप्रमाणे उदघाटन केले! आणि एकदरीत देवतार्चने, जप-
तपादि साधने, यज्ञ, होम, हवने, शास्त्रीय मानलेली विधिविधाने, त्रतवेकल्ये,
प्रायश्चित्त, शास्त्रीय कमाकर्मानपेध, किवा थोडक्यात वणांश्रमधम ही सर्व
कमीअधिक प्रमाणांतील धघमवेड आहेत, कनिष्ठप्रतीच्या अज्ञानी जीवांस
त्यांचा उपयोग होतो अस असले तरी त्यांसही ती आवद्यक कर्तव्ये नाहीत,
असेच त्यानी पुनः पुन्हा लोकांस जाणविले,
हे सर्व विचार राममोहन यानी आपल्या उपनिपदाच्या प्रस्तावनातून
प्रगट केळे आहेत. मद्रासच्या सरकारी काळेजातील दकरदास्त्री, कत्कच्यांचे
सरकारी कालेजांतील पडित मृत्युजय क्ययािलकार आणि दुसरे एक सुत्रहाण्य-
शास्त्री, ह्याच्या टीकास उत्तरांद,खल म्हणून जी लेखमाला रममोह्न ह्यानी
प्रसिद्ध केळी, त्यांतही अद्या प्रकारचे ब पुढील मृ्तिपजाविरोध ह्या प्रकरणात
दर्शबिल्याप्रमाणे विचार त्यांनीं प्रगट केले. प्रत्लेक ळेग्वात त्याचा कटाक्ष ब्राह्मण-
वर्गावर विदोप अस, तथापि पुढे मिदनर्याबरोबर वोदविवाद करण्याकरितां
त्यांनीं जी माला सुरू केटी, प्यास त्यानी *“ ब्रेहानिकल मगेइन ” म्णजे
“: ब्राह्मणधर्माची पत्रिका ?” असेच नाव दिले. व पुढे त्यानी आपल्या अल्प
आत्मचारित्रांत मी ब्राह्मण्याचा विरोधी नसून त्यास ज (वक्त स्वरूप प्रास
झालं आहे, त्याचा विरोधी आहे असे म्हटले आहे.
लोकांत प्रचलित असलेल्या धमवेड्या समजुती कशा सुधाराव्या, लोकास
सुजाण कसे करावे, ह्या गोष्टींचा आत्मीय सभेतही नेहमी खल होत से,
त्या वेळीं कलकत्त्यास डेव्हिड हेअर या नांबाचा एक सामान्य घड्याळजी
राहत असे, त्याचें शिक्षण बेताचेच झालेले होते. घमाचाही त्यास अभिमान
४३४ पुशिलित शरुडे [भाँग १ एअर
होता अस नाहीं. पण त्याचेमध्ये कामाची धडाडी फार मोठी असे. एक
दिवस लोकांस सुसंस्कृत करण्याचा प्रश्न आत्मीय सभत बिचारास घेतला असतां,
राजा राममोहन ह्यांनी असे सुचविले की, उपनिषद बगेरे ग्रंथांतून जे परभ
उदात्त असे धर्मविचार आहेत, त्याचा लोकात प्रसार कराबा, डेव्हिड
हेअर याचे म्हणणे इंग्रजी शिक्षणाचा चोहाकडे प्रसार झाल्याबाचूम
लोक सुज्ञ होणार नाहीत. या वादांत डेव्हिड हेअर यास यश
येऊन, शेबटी उभयताचे ख्वटपटीन कलकत्ता येथ हिंदुकाळेज स्थापन झालें.
परतु ह्या उद्योगाचा परिणाम प्रतिक्रियार्ष झाला, लोकाच्या ध्मसमजुती ब
आचार खुळेपणाचे आहेत, ही गाष्ट ग्रहित धरूनच ज्या दिक्षणाची उभारणी,
त्या दिक्षणान अधबट तयार झाळेळे तरुणही अत्यत नास्तिक व धर्मभ्रष्ट झाले.
त्यानी पाश्चात्याचे विद्धेतील गुणापेक्षा द.पाचाच अगिकार जलद केला. आणि
ह्या विचारक्रान्तीच्या वाबटळीत सापडलेल्या सुणि'क्षत तरुणाची मन पुन्हा
सुस्थर कर्शी कराबी हाच पालकास माठा बिकट प्रश्न पडला. इ, सन १८७९
साळी मुबदैस दिलल्या एका व्याख्यानात बाबू प्रतापचद्र मुजुमदार म्हणतात
की, “ ह्या ज्ञानवक्षा ची फळ बग,ल प्रात,च्या न.दयास कारण झाली. आपल्यापकी
उत्कृष्ट हावकरू माणस दारूपायी मृत्युमुखी पडली नाहात काय ! आपल्या
ज्ञानाची घमड मारणारे आपल्यातील पुष्कळ सुदिक्षित लोक-षाजी-दारुडे
नाहींत काय ? अन्ना रीतीने हेदुध्मांचा सर्वस्वी नाश होण्याचा तो बेळ
आला होता,”
ह्याच सुमारास (सन १८२८) हिदू कॉलेजात डेरोझिओो या नांबाचा एक
बीस वषाचा तरुणबाड प्राफसस्चे जागेवर आला, फ्रेच राज्यक्रान्तीचे वारे
त्याच्या गुरूपासून त्याच्या अगात सचरटे होत. तो मनाचा मोठा दिलदार ब
उमदा होता. त्यान हा हा म्हणता सर्व विद्याथ्यावर विलक्षण छाप बसबिली,
डेरोझआओ ह्याचा एक शब्दही मलांनी खाली पट्ट दिला नाही. बिद्याथ्याकडून
असे उत्तेजन मिळताच त्याने इ.सन १८२९साली एक “' तत्त्वविचारमंडळ
म्हणून सस्था काढली. त्या सस्थेत हरएक विप्रयासंबघीं पूण मत-
स्वातंत्र्याच्य, तत्त्वावर बिचार केला जाई. बडिलांची मर्यादा, शाखत्मर्यादा,
रूढि, लोकापवाद इत्यादि लोकिक बधनांना झुगारून देऊन, विचारस्वातंत्र्या-
ब सवूळ तेथें जबस्द्स्त माजले. धर्मा*्ता ब क्लुलात्कार ह्ांचा उघड उघड
प्रकरण १ र.] डरोझिओ ४%
उपहास होऊं लागला, डेरोझिओ ग्रास धमाची यत्किितही चाड नसे. तो
हिंदूंतील ब्राह्मणवर्गावर ब मृ्तिपूजेवर भयंकर टाका करी, जात-पात, देव-धर्म
या सवीचा नायनाट करू पाहणारा तो एक कलिपुरुपच होता. त्याच्या रिभ्षणाने
विद्या/थवर्ग अत बहकून गेला. सध्यावदन, स्तोत्रपाठ वगरे करण्याचे प्रसगीं
मुद्दाम उपहासबुद्धींने ते शलयड ह्या इंग्लिश काव्यातील कावता म्हणत,
आम्हीं सर्वे धर्मबधने झिडकारली हे दाखविण्याकरिदा ते डेरोझिओबरोवर
बोटेल त स्वाद्यपेय सेवन करीत, एक दिवस तर या सुशिक्षित बंगाली
तरुणांनी आपला अत्याचार कळसास नेला. पुढे लवकरच खिम्ती पाटी
झालेल्या बानर्जी नांवाच्या एका बगाली ग्रहस्थाच्या नेदुत्वाग्वाली ते एका घरात
शिरले ब तेथे त्यांनी गोमांसावर यथेच्छ ताव दिला, इतकेही करून त्याचा
आचरटपणा थांबला नाही. अभश््य भक्षणाने मस्त झालेत त विद्यार्थी आपल्या
हातात गोमांसाचे तुकडे घेऊन भररस्त्यांतून उरामपणे (मग्वृं लागले, व
कांहीनी तर ते गोमासाचे ठकडे एका अत्यंत धर्मिष्ठाचे घरात मुद्दाम
फेकून दिले. ह्या अर्त्यंत नित्य अद्या अत्याचाराचा परिणाम फौंजदाऱ्यात होऊन
कित्येकांस शिक्षाही झाल्या. इग्रजी विद्यावारुणीने उडवरन दिलेला हा अनर्थ
पाहून तत्कालिन पुढार््यांनीं माना स्वाली घातल्या. किलेकानी आपली मुल
भराभर शाळांतून काढून घेतली. अखेर याचा फारच गवगवा होऊन इ. सन
१८३१ ख्वाली डेरोझिओ ह्यास काळेजांतून काढून टाकल, तेव्हा काही
दिवसांनी ही लाट किचित् शांत झाळी. तरी एके वाजस जुने ते धमवेडे व
दुसरे बाजूस नवे ते फाजील शाहाणे असा उभयपक्षी लेकाषवाद सुरूच होता.
प्रकरण चवथे
मृ्तिपूजाविरोध
अगोदरच मागील प्रकरणांत वर्णन केल्याप्रमाणे चिताजनक परिस्थिति
उत्पन्न झालेली व त्यात राजा राममोहन यांचे, जनदृष्टीने धरमबाह्य असे,
स्वतंत्र विचाराचे ग्रथ जेव्हा प्रासद्ध हांऊं लागले, तेव्हा त्यांचेविरुद्ध मोठीच
चळवळ उडून गेली. राममाोहून ह्याचे मतांचे खडनपर लेख ब ग्रथ प्रसिद्ध
होऊं लागले. पडित गोरीकांत भट्टाचार्य यांनीं ज्ञान-रचद्रिका नामक पुस्तक
प्रसिद्ध केले, फार काय थेट मद्रासची पुराणमताभिमानी मंडळी बादाकरितां
जागी होऊन पुढे सरसावली, राममोहन ह्याच्या हेजाऱ्यापाजाऱ्यांनीं तर त्यांस
नानाप्रकारे त्रास देण्याचा बिडाच उचलिला, एका विक्षिप्त ग्रहस्थांनी अपरात्री
त्यांच्या दाराशी कावड्यासारखे ओरडून राममोहन हे कोंबडी बाळगतात असा
लोकांचा गैरसमज करण्याचा व राममोहन यांची झोपमोड करण्याचा क्रम
सुरू केला, त्यास घरांतल्या मंडळीनी कटाळून घरांतून हाकून लावावे म्हणून,
दुसऱ्या एकाने गाईंची हाडे त्याच्या घरांत रात्रीं टाकण्याचा उपद्याप केला.
हतकेच काय, पण रस्त्यांनी राममोहन जात असता त्याची धुळवड करण्यासही
टारग्या मुलानी कमी केले नाहीं, आणि गावांतील दिष्ट लोकांनी तर असंही
उठविले की, जेसुर ब कासमबरजार येथे उद्भवलेल्या वाख्याची सांथ राम-
मोहन याच्या अधार्मिक कृत्याचाच पारेणाम आहे, याच्याही पुढे जाऊन कांहीं
मडळींनीं त्यांच्या पुतण्याकडून राममोहनांस धर्मबाह्यवर्तनामुळे बेवारस ठरविण्या-
बद्दल कोटोत दाबेही देवविळे, त्याचा उल्लेख वर आलाच आहे. पुढे पुढें तर,
कांहींनीं राममोहन यांचे मुलाबर फौजदारी गुन्ह्याची भयंकर तोहमत आणिली;
असे त्यांस पुरपुरे सतावून सोडल. परतु ते मनाचे खंबीर असल्यामुळें मुळींच
डगमगले नाहींत. उलट अधिकच इर्षेस पेटले,
त्यांच्या हिंदुधर्मासंबरंधी वादबिवादांतील मुख्य विषय म्हणजे मूर्तिठूजा हा
होता. खिस्ती व मुसलमानी धमानीं ज्या कारणास्तव आपल्याला निद्य मानले,
त्या मूर्तिपूजेला राममोइन ह्यांनी कसून विरोध केला. सबब त्यापंबंधी
प्रकरण ४ थे] मूर्तिपूजा ४७
सविस्तर माहिती कळण्याकरितां, त्यांच्या बादांतील कांहीं ढळक मुद्दे संवाद-
रूपाने पुढे दिले आहेत. ह्या वादांत राजा राममोहन ह्यांचे प्रतिस्पर्धी प्रायः
मद्रासी शास्त्री होते. त्यांच समग्र बिवेचन आम्हांस पाहाण्यास मिळाले नाही,
तथापि त्यातील जीं विधाने राजा राममोहन यांनी आपल्या लेखांत निरनिराळ्या
ठिकाणी उद्धत केलीं आहेत, त्याच्या आधारे खालील सवाद रचला आहे.
तो भाषांतररूप नसून भावरूप आहे, असे समजाव. त्यात विशेषकरून
राममोहन ह्यांच्याच विचाराची दिशा अधिक स्पष्ट करण्याचा हेतु आहे. राम-
मोहन ह्याचे उत्तरास त्याचे प्रांतस्पध्यानी प्रत्येक वळी काय प्रत्युत्तर दिले,
ते यांत दाखविले नाहीं. अथात् राममोहन याच्या प्रतिस्पध्याच्या दृष्टीने खालील
संबाद अपूर्ण आहे, हे बाचकतानी लक्षात ठेवावे,
मू्तिपूजा
शास्त्री:-- आमचे वेद, शास्त्र, पुराण, आगम, तत्रे, सूत्रे आणि इतिहास
या सबाबरील टीका, भाष्ये ब भाषांतर ह्या सवात एका अद्वेत ब्रह्मस्वरूपाची
उपासना सांगितली असता, हे एक नबीन तन्व आपण शोधून काढल, असे
तुम्ही धर्मसुधारक म्हणविणारे समजतां हे आश्चय होय ! पूर्वी एकदा ह्या
आरयावतोत धमाची घडी बिघडली असता, त्याची उत्कृष्ट व्यवस्थाति लावून
देणारे श्रीजगद्रुरु आद्य शकराचा्य ह्यानीही ही अहता धरली नव्हती.
राममोहनः--माझे हितरात्र तस भासवीत असल्यास न कळे, बाकी मी
कांहीं नवीन तत्त्व शोधून काढल, असे केव्हाच म्हटले नाहीं. उलट माझे
तर असच म्हणणे आहे की, आपल्या प्राचीन धर्मतच्वाप्रमाण आदरणीय जी
निराकार ब्रह्मोपासना ती सोडून आज लोक चोहोकडे काष्ठपापाणाच्या मूर्तीची
उपासना करीत आहेत, हा आमच्या सनातन धमाचा घोर अधःपात आहे.
शास्त्री: -“-अहो, यांत अधःपात तो कसला ? सरगुणब्रह्माची उपासना
करण्याचा तो एक राजमार्गच आहे. राजाची भेट घेण्यास जशी राजदरबारी
मंडळींची मर्जी संपादाबी लागते, त्याप्रमाणे पड्गुणेश्यसपत्न भगवंताची
कृपा संपादन करावयाची तर त्याचे भिन्न भिन्न गुणप्रतिकाची पूजा करणें
योग्यच आहे. किंवा असे म्हणा की, समुद्राच्या एका भागाची पूजा केल्यानें
सर्व सागराची पूजा केल्याप्रमाणे होतें.
३८ मूर्तिपूजाखैडन [माग १ ळर
राममोहन!---अहो, तुमचे हे दृष्टान्त विसंगत आहेत, एकांत अंशअंशीभाब
दाखवितां, तर दुसऱ्यांत सेव्यसेबक असा भाव दाखवितां ! मृ्तिपूजक
आपल्या इष्ट मूर्तीस साक्षात् ब्रह्मस्वरूपच मानतात, राजसेबकांप्रमाणे राजाहून
अत्यत हीन व भिन्न असे मानीत नाहींत. शिवाय मोहवरऱा राजाची उपमा
निर्विकार परमात्म्यास देणे योग्य नाही. आतां परमात्म्यापासून मिन्न असे
प्रतीकांनीं दर्शित जे त्याचे गुण तुम्ही मानता, ते शाश्वत की अशाश्वत ?
शाश्वत म्हणाल तर “ एकमेवाद्वितीयम् ” या परम सिद्धान्वास बाध येईल
बरें, इंश्रराचे गुण अद्ाश्रत म्हणाल, तर इश्रराच रवरूप बदलणार 3३२6एव
विकारी होईल, दिवबाय तुम्ही मानलेले त्रिगुणाचे प्रतीक जेऊ.ह्या, "णु उशाण
महेश ह्यांच्या अत्यमत अनीतिमय अवतारकथा मनात आल्या, म्हणजे निर्गुण
व निर्विकार अद्या परब्रह्माचे त्यास प्रतीक मानणे याहून साहस ते कोणत १
तुम्हांला पाहिजे तर बडानगर किवा कालीघाट येथील उपासनाप्रकार पाहून
या ! तेथे इद्याची गाक्ति म्हणून ज्या कालीदेबीची उपासना करितात, तिचे
ते विलक्षण रूप आणि तिच्यापुढे होत असलेल्या पश्मूचे व माणसाचेही बलि,
तसेच तिच्या उपासकांनी तिच्यापुढे मद्यमांस व अनाचार यांचा चालविलेला
नंगा नाच, पाहिला म्हणजे केवळ आुद्ध अद्या परमेश्याची ही दक्ति अस कोण
म्हणेळ ? आणि जे तसे मानीत असतील, त्यांची नीतिमत्ता तरी काय किमती-
ची असणार ?
शास्त्री: ---डेश्वरांच्या या अचित्य त्रिगुणात्मक मायाशाक्तीचा बिचार थोडा
शूढ म्हणून तूर्त बाजूला ठेवला तरी “ आकाशात पतित तोयं यथा गच्छति
सागरम् ” ह्या न्यायाने कोणत्याही सचेतन-अचेतन पदार्थांची इंशभावानें
पूजा केली, तरी ती त्या एका परमात्म्गास पोचणार नाही काय १
राममोहन:---अहो, ह्या तुमच्या म्हणण्यान तुमचा श्रीकृष्ण व तो ज्या
कदंबावर बसे तों वृक्ष, हे सारखेच पूजनीय झाले. मग देवळांतला देव ब
देवळाबाहेरील पायरी, यांत अंतर त काय १
शास्त्री:---पण अनंत, अमर्याद व व्याप्रक असा परमात्मा जर तुम्ही
मानतां, तर तो, पाषाणमूतीतही आहे, असे मानावयास काय हरकत आहे
राममोहन: --तुम्ही म्हणतां तसे एक व्यापक परत्रह्म आहे, असा आमचा
हृढविश्वास आहे खरा; परंतु या आमच्या ,आस्तिक्यभावामुळे जड प्रदाभशीही.
प्रकरण ४ थें.] मूर्तिपूजाखंडन ४९
तो इंश्रर संलम आहे, अशी श्रद्धा असणं जरूर नाहीं. जडसृष्टीच्या सापेक्षतेने
परमात्म्याचे वास्तविक स्वरूप कसे ते आपणांस स्पष्ट कळत नाहीं, असं
पाहिजे तर म्हणा,
शास्त्री: ---तुम्हांस त्याचे स्वरूप न कळो; पण कर्धी न पाहिलेल्या राजाच्या
भेटीस जाताना तुम्ही नजराणा बरोबर नेता ना, मग अज्ञात अशा परमेश्वराची
कृपा संपादण्यासाठीं आम्हीं त्याची पूजा बांधली तर त्यात गैर काय झाले?
राममोहन: --गेर काय झाले १ वबाहबा ! दंभलोभादि विकारयुक्त राजाचे
बरोबरीस तुम्हीं निर्विकार ब परिपूणं अश्या परमात्म्यास बसविलेत, याहून
आणखी गैर ते काय असावयाचे ? इंश्रराचे अवतार माणसांप्रमाणे हाडामासाचे
देहधारी असे मानण्यात तरी तुमची हीच चूक होते.
शास्त्री: -- अहो, ज्याप्रमाणे गरीब प्रजेची गाऱ्हाणी समजावून घेण्याकरितां
एकादा मोठा सम्राट्ही महारमागाचा गुसवेष घेऊन फिरत असतो, त्याप्रमाणं
भक्तवत्सल परमेश्वरान दीनजनांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठीं मानवदेह
धारण केल्यास त्यांत असभवनीय ते काय १
राममोहनः--- का बरे? सर्वेज्ञ ब सर्वशक्तिमाजू परमात्म्यास भक्तांची दुःखे
समजावून घेण्यास अथवा निवारण करण्यास क्षुद्र मानबदह धारण करणे
भाग पडावे, हेच असभवनीय.
शास्त्री:--पण तुमच्या आईबापांचे फोटो किबा थोर पुरुषांच्या तसबिरी
प्रत्यक्ष त्यांच्या अपेक्षेन कितीही तुच्छ असल्या तरी त्या उत्कृष्ट व प्रेममय अशा
स्मृति जाग्रत करून तुम्हास आनद देतात ना? मग सगुणमृताचे दर्रन ह
त्याचप्रमाणे इंश्वरासंबधी स्मृति जाग्रत ठेवणार नाही काय! ही इष्टापत्तिच आहे.
राममोहनः---इष्टाप त्त वाटेल तर तुम्ही म्हणा; पण हत्तीचे तोड
लाविलेला गणपति, पुच्छधारी हनुमान् , राधेचे खांद्यावर हात टाकलेला कृष्ण
किंा त्याहून निद्य प्रकारच प्रतीक ज शिवालिग, हींच जर ब्रह्मस्मृतीची साधने
असतील, तर ती अनिष्टापत्तिच म्हणायची! घड मानबी नाही ब धड देबीही
नाहीं अशा विलक्षण गुणांचा आरोप तुम्हीं एखाद्या सृष्ट पदाथीवर केल्याने
त्यास एकदम सृष्टिकर्त्याची पदबी प्राप्त होते, हें तुमच्या मू्तपूजेतील मोठेच
ढोंग आहे!
शास्त्री:---अहो, इंशाचें खरं स्वरूप न कळल्यामुळे भलत्याच प्रतीका-
(> ७
५० मू[तेपूजाखंडन [भाग १ छा
चर जरी इशाची भावना केली, तरी त्या ठिकाणींही इरातत्त्व असल्यामुळे
इंश्ररप्राप्ति झाल्याबा'चून राहाणार नाहीं. स्वस्थ पुरुषाने आपल्या कल्पनेने
खोटाच वाघ उभा केला, तरी खरा वाघ पाहून भयकर्पाद जे ्पारणाम होतात ते
सवे त्या खोट्या वाघानेही अनुभवास येतील. कारण त्याची भावना तश्ी आहे.
राममाहइन:---_ही स्वप्नातील भ्रमिष्ट स्थिति भटभिक्ष्क ब पुजारी यास
खआपली वतत चालविण्याकारता सोइची वाटत असेल तर वाटो; परतु ज्यास
सत्यान्वेष्रणाची यत्किचित् चाड आहे, त्यास असली भ्रमिष्ट स्थित कधीच
स्पृहणीय वाटणार नाही.
शास्त्री: --काष्टपाषाणाची प्राथनार्मादर, चर्चे, मशिदी, उपासनेस असाव्य]
ह तर तुम्हास स्पृरहणीय--नव्हे आवश्यक वाटत ना? मग आम्ही तरी उपासने-
ला त्याच काष्टपापाणाच्या मूर्ति घेतो.
राममोहन: -- भळे, भले! पण महाराज, तुमच्या मृर्तीप्रमाण मरिदीस
कोणी प्रजानवेद्य अपण करीत नाहीत. मूर्तीचे अष्टभोंग कोणी देवळास अर्पण
करीत नाहीत. कालीदेवीपुढील रंडे ब बोकड प्रार्थनार्मादराला बळी लागत
नाहीत. काष्ठपापाणातील उपासना व काष्टपाषाणाची उपासना, यात मह
दंतर आहे. दिवाय अवतारमृतीप्रमाणे कोणत्याही चच-मरिदीची असभ्य
च अनीती, पुराण, कथा व स्तोत्र तयार होत नाहीत.
शास्त्री:--काय हो, आमच्या प्रजानेवेद्याची तुम्ही कुचेष्टा करता; पण समजा,
क'णळा एकादा अत्यत जिवलग मित्र आहे. तो घरी आला असता त्यास
खसण्याला सुदर कोच दिला, उपाहारास उत्तम फळे दिली, हारतुर््यानी त्यास
मोडत कला व चार स्तुतिपर गोड शाब्द त्याच्याबद्दल बोलला तर त्याचा अगदी
अपमान झाला असेच होईल नाही !
र[ममाहन:--- वाः ! उदाहरण मोठे चागले घेतलत ! तुमच्या या सन्माननीय
मित्रावर, ह मच्छा, गड्य। कासवा, अरे डुकरा, नाहीतर, अहो म्हसोबा.
अशा सबाधनाचा तुम्ही वर्षांव केलात, आणि टू बक्रदरत असून लंबकणं
आहेस, तू दुताड्याच काय पण तीन तोडांचा आहेस, तुझे लाणूलचालर्
मोठ भयप्रद आहे, इत्यादि पकारे त्याची स्ताति केलीत, तर त्यास कार
चाटेल बरे! रावाय याहूनही मोजेचा प्रकार असा की, तुमचा जिवलग सख:
साक्षात् सन्निध असतां जर तुमचे ते उपाहाराचे ताट त्याला समपण न करितां
पकरण ४ ्थे,] मू्तिपूजाखंडन ५१
तुम्हीं त्याचे फोटोपुढेंच नेऊन ठेवलत, फुलांची माळ त्याचे फोटोवर्च
घातलींत आणि त्या सन्मित्राकडे पाठ फिरयून त्याचे त्सावरीपृढच हात
जोडून, या, बसा, वगेरे प्राथना चालविळीत, तर तुमचे डोके ठिकाणावर
नाही असच तो समजणार नाही काय ? तुमचे जिवाचा कलिजा, तुमचे
सन्निध सदासबंदा हजर असता त्यास सोडून त्याचे (कल्पित ) चित्राचे
देव्हारे माजवणे, ह विचित्रच नव्हे काय १
शास्त्री:--मग ग्रीक देवताचे देव्हारे माजविण्यांत पाश्वात्य वबिद्वानानी
एवढा ग्रंथसभार खर्ची घातला, तही स्वृूळच नव्हे काय?
राममोहनः -- होय, होय, तेही स्वळच. परतु त्यान समाजात तुमच्या
मूर्तिपूजेइतका बखेडा घातला नाही. निर्रनराळ्या मृतांच्या उपासनेत
पथभेदाने घातलेली कुपण आणि तन्निमित्त स्पशास्प्दा, भक्ष्याभध्य इत्यादि
विधिनिषेधाची गुफलेली जाळी, ह्यानी आपला सवे समाज विस्काळत
होऊन जगापासून स्वयबाहि'कत होऊन पडला आहे. ह्या विधिनिपेधाच्या
संगोपनाने जीवाच्या सामान्य सुख्वातही माती घातली आह!
शास्त्री:---मग तुमच म्हणणे, वाटेल ते वाटेल तेथ खाध, प्यांब ब
यथेच्छ मजा मारावी ६१
राममोहन! ---नाही; अस नव्हे. आपले स्वाण पिणे व वागण ह्या-
संबधी शास्त्रमयादा पाळावी, ते बरे. इंश्ररगाचे जानसपादनासाठी प्रत्वेकाने
बणाश्रमानसार शास्त्राविहित कर्म करणे, हे योग्य आहे, दे "यर, परतु त अर्पार-
हाये आहे असे मात्र आम्हास वाटत नाही. कारण वदान्त आणि बेदान्त-
दर्शानांत, रेक, बाचक्नवी, सुळभा, विदुर, 'वमव्याच उत्या.दै वेदाथ्ययनास
अनिकारी स्त्री पुरुष ज्ञानसपत्न झाल्याची उदाहरण आहत.
शास्त्री:-- असतील, एकूण तुमची मत त्या वेदवाह्य लोकांप्रमाणे---
राममोहन: --नाहीं, माझ्या मतास तुम्हाला वेदबाह्य म्हणता येणार नाही.
वेद[स सोडून मी कांहींच बोलत नाही. उलट, तुम्ही वेदिक म्हणविणारे
लोकच, मूर्तपूजा, सक्तीची सती, कन्याविक्रय, बहुपत्निकत्व, (बेय्यानिरपेक्ष-
ब्राह्मणप्रतिष्ठा, इत्यादि कित्येक वेदबाह्य आचार रूढ करीत असता.
शास्त्री: --तुम्हांस जर बेद मान्य आहे, तर त्यांत अनेक साकार देव-
देवतांची बर्णने नाहोंत काय !
५२ मूतिपूजाखंडन [माग १ ला
राममोहन: --ज्यांचीं बर्णने आहेत ते देव तुम्हांआम्हांप्रमाणेंच विकार-
बद आहेत, परमात्मपदाची तेही आमच्याप्रमाणे आकांक्षा धरून आहेत.
एकमेवाद्रेतीयम् असा जो एक परमात्मा, तो अवर्णनीय आहे, त्याचे
स्वरूप अनिदंर्य आहे.
शास्त्री: ---अहो, ज्याचेब्रद्वल तुम्हांस कांहींच निर्देश करतां येत नाहीं,
तो मग आहे म्हणून तरी कशाला म्हणतां ? पुरे नास्तिकच कां बनाना !
राममोहनः---नाही, नाही. आम्ही नास्तिक कधीच होणार नाहीं. एक-
वेळ मूर्तिपूजा पत्करली; पण नास्तिकपणा त्यापेक्षां सहखपट घातक आहे.
आता तुमच्या आक्षेपाला धरून इतकच म्हणतो की, त्या ब्रह्माचे इंद्रियातीत
असे गुणधर्म जरी आम्हांला न समजले, तरी असे एक सर्वेव्यापि अह्म
आहे, अस भान सहज होत. एकादी क्षुल्क गवताचे काडीची रचना
पा.हळी, तर ह्या सृष्टीचा कोणीतरी नियामक असला पाहिजे अद्यी सहज खात्री
होते, तो कोण ब कसा, हे आपणांस सांगवणार नाही, ही गोष्ट वेगळी,
शास्त्री:---मग सगुणोपासनेदिबाय अद्या निराकार, आणि अनिवबचनीय
परमात्म्याचे ज्ञान तरी कसे व्हावे बरे ? ते अत्यंत दु्धेट नाहीं काय १
राममोहन: -- होय. परमात्म्याचे स्वरूप पूणपण जाणणे, हे दुर्घटच काय,
प्रायः अशक्यच आहे. परंतु या अजब दुनियेची घडामोड जर एकादा
चाणाक्ष मनुष्य पाहील, तर तो बघेल तेथे त्यास ब्रह्मसाक्षात्कार होईल,
शास्त्री:--तसे म्हणाल, तर 'ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः?
असा बेदान्तशास्त्राचा सिद्धान्त आहे. सृष्टीची घडामोड ही सर्व माया आहे,
एक परमात्मवस्तु काय ती सल्य आहे, बाकी सर्ब इृश्यजात हें मिथ्या
आहे. ते बघून काय फळ !
राममोहनः---माया म्हणजे परमात्म्याची शक्ति व त्या शक्तीचा जगद-
रूपाने परिणाम. एक परमात्मवस्तुच काय ती सत्य, याचा अर्थ इतकाच की,
सर्व हृद्यजातास जी भावरूपता आहे, ती त्या परमात्म्याचीच आहे. सृष्ट-
पदाथाच्या सुंदर मांडणीत इंगदरशान होऊं शकते ह्याचा अर्थ हांडा, भांडे
वगेरे प्रत्येक जड वस्तु देव आहे, असा कोणीच करीत नाहीं. त्यांतील जो
एक सदरा, तं इंशाचे स्वरूप आहे.
शास्त्री:--- पण तो सदंदा प्रतीर्त.स येणे सुलभ व्हावें, म्हणून संस्कारांनी,
भकरण ४ थे.] मूर्तिपूजञाखेडन ५३
दिव्य व पारदर्शक केलेल्या प्रतीकांची पूजा आवश्यक नाहीं काय ? आपण
पृथ्वीवरील माणसें पार्थिब शरीरधारी आहोत तर आपला देवही पार्थिवच
नको काय १ मानसपूजेस जसा मनोमय देव तसा बाह्य शारीरिक पूजेस स्थूल
-साकार देव आवइयकच आहे. आपण जोपयंत व्यावहारिक सत्तत आहोत,
तोपर्यत आपले देवासही व्यावहारिक सत्ता पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही जो
सदरा म्हणतां, तो सदंदा चिदेश, अगर दुसग एकादा परमेत्नाचा गुण ह्याची,
विर्वाक्षित आकारबान् व संस्कारानीं पवित्र केलेल्या प्रतीकाचे द्रार उपासना
करावी, अशी धघर्मशास्त्राची सवास आज्ञा नाही काय १
राममोहनः--- नाहीं, खचित नाही, श्रांत, स्मृति, पुराणे व तंत्रे सव एक-
मताने एका निराकार ब्रह्माची उपाम्ति सांगत आहेत, तुम्ही म्हणता ती
मूतिपूजा केवळ अजाण साघकासच योग्य म्हणून तुच्छ गणली आहे.
साधकांच्या अधिकारभेदांतच यासंबंधीं विरोधी शास्त्रवचनांचा मेळ घालतां
येतो. शिबाय असे पहा की, महमदी, प्राटेस्टट खिस्ती लोकास तसेच
आपलेकडीलळ नानक, कबीर, इत्यादींचे साप्रदाय्रिकास मूर्तिपूजेची
"आवश्यकता कां भासत नाही १
शास्त्री:--भासत नाही अस तुम्हाला बाटत असेल, तर तो भ्रम आहे.
कोणाचा ग्रंथसाहेब, कोणाची तसबी, कोणाचा क्रूस, अशीं नानाविध
प्रतीके असतातच, शिबाय येशू खिस्त, महमद पेगवर इत्यादि विभूति, ते
इश्वरतुल्य मानीत नाहीत काय ? बहुसंख्याक असे रोमन कॅथलिक लोक
तर मेरीला भजतात व तिला नबसही करतात. तासपर्य तुम्ही कांही म्हणा,
थण कोणाही पूजकास त्याची पूजनीय वस्तु दाखविल्यावाचून त्यास पूजा
करण्यास सांगणे, हे अत्यंत अव्यबहाये आहे ! अरक्यच आहे.
राममोहन: --पण तो अखिल चराचरव्यापी परमात्मा, ह्या सृष्टीतील
अलोकिक योजना वब दिव्य शक्ति इत्यादिरूपाने कसाव्यक्तदरोस आला आहे,
याचे सूक्ष्म अबलोकन हच त्याचे दरान. आणणि आपले अस्तित्व, आपली
जाणीव, ब आपले सुख, ह्यांस तोच एक आधार आहे, ही कृतज्ञताएवेक नम्र
भावना हीच त्याची पूजा अशी उदात्त भावना ठेविल्यास निराकार अशा
जह्माची उपासना नुसती रकक्यच नव्हे, तर अगदीं व्यवहार्य, इतकेच नव्हे तर
ग्रत्येक विचारी जीबास अत्यंत आवश्यक आहे, असे आम्हांस वाटते.
५४ मूर्तिपिजञाखंडन [माग १ ला
शास्त्री: -- तुमचे हे उदात्त बिचार तुम्हांस लखलाभ होवोत, पण रोबटी
एकच विचारतो कॉ, आज या आययावतात दुसरे शेकडो नव्हे, कोट्यवाधि
भाविक लोक पदरच्या खर्चाने आपल्या इष्ट मूतींची आराधना ब उत्सब करून
त्यांत आपण धन्यता मानीत असतात. त्यात तुमचे काय बिघडते ? तेव्हां
यापुढे आमचे भाविक बहुजनसमाजाचा ह्याप्रमाणे विनाकारण बुद्धिभेद
करण्याचा उपद्याप तुम्ही न कराल, तर मेहेरबानी होईल. मार्तिपूजा कांही
आजकालची नाही. र्ढीनच तिची उपयुक्तता सिद्ध केली आहे,
राममोहन:-- आपत्या या उपदेदयाबद्दळ मी आपला आभारी आहे.
परतु मळ त्याप्रमाण स्वस्थ राहावत नाही, तेथ माझाही नाइलाज आहे
आपल्या बांधवांचे दढन्य, दुःख वब अजान पहात असता जव कळवळण हे
केवळ आपमतलबी माणसाशिवाय, इतरास अपरिहाय आहे. शिवाय ध्षद्र
माणसाप्रमाणे भागप्रधान अस निद्य ब दास्त्रवाह्य अस ढवाच पूजाप्रकार व
तदनुपगान प्रास झालेल्या अनीतिमय रूढी व समज, मला ब्राह्मणाला
लजास्पद वाटणे स्वाभाविक आहे.
अठरा| स्थितीत कित्येक आपमतलबी 'बमाचायानी स्वतःची व्रत्ति अंबा
चालळण्यकारता सुरू ठवलळेल्या या रूढीचे छुल्मातून जनते ची नीट समज तीन
सोडवणूक करावी, आणि त्याना स्वर श्रयोन्मुख करावे, ह माझ एक कतंव्य
आहे असे मळा वाटत, केवळ परवंपरपरनचच सव गोष्टी पनीत ठरतात, असे
नाही. ठिवाय, आपण पुवपग्परा सोडल्याची जथ दुसरी अनक उद'हरणे
घडत आहेत तथ तरी ह्या बाबीपुरतच शास्त्राजेपेक्षा रूढीचे आधिक स्तोम
माजवबिण्याच काटीचच कारण नाही
तात्पय, आम्टी कात्रिम, नसर्गिक व कात्पनिक ठाणा सवे प्रकारच्या मति
*ट-५ााापा
उदाहरणाथ दुगामाहात्म्यः-- नुसते दुगा नामोच्याराने चोर, जार,
ब गुन्हेंगाग्ही पावन होतात,
भागवतः --“* अजितनाम घडो भलत्या मिसे| सकल पातक भस्म
कर्रातसे ” [ मूळचे समानार्थी ]
महाभारतः--जो देतां घेतां, उठतां बसतां, कार्य करितां, गंगेचे स्मरण
करितो तो सर्वे पापांपासून मुक्त होतो.
प्रकरण ४ थे] पूर्तिपूजाखंडन ५५९
पूजेचा निषेध करतों, . आमची देवपूजा म्हणजे देवळांत अगर व्यासपीठा-
बर बसून कांहीं तरी बडबडण, अथवा दुसरे हातवारे वगेरे इद्रियव्यापार
करण ह्यांत नाही, ती कोणत्याही काल्पनिक भावनेत नाही, तर एकमेकां-
शीं दया व परोपकारयुक्त बर्तन ठेवण यातच ती आहे, ,
थोडा पाल्हाळिकपणाचा दोप पत्करूनही वरील सवाद इतका सविस्तर
देण्याचे कारण मृतिप्रुजाविरोध ह वत्राह्मयममांच एक विाराष्ट लक्षण आहे.
ह्याचेडलके महत्त्व दुसर्या कोणत्याही गाष्टींस ब्राह्मसमाज दत नाही अस
आम्हास वाटते. सनातन हिदुधमाचे रूढ असलेले मागातून त्राह्मधमपथ, जो
फुटून बाजला वळला, त्याचे कारण मृतिपूजेवरून पुढ जाणार पिपीलिका-
मार्ग, ळावीमुळे कटाळवाण|, आणि वाटेतील मार्गदनंक वनराजीमुळ कोदट
किवा सकृवित अस, त्याना बाटला, दिवाय त्याना असेही आढळल
असावे की, या माग!तील कित्येक पाथस्थ, वनश्री हेच आपल सुखाच निघान
मानुन मागातच मक्काम करून राहळे. टतकच नव्ह, तर त्याना असही
दिसून आळ असल की, त्यातील कित्यक विषयी जीवास व्रक्षलताचे मधु-
मीळनान विषयफदात फरशी पाडल, कित्येक पामर जीवास मोहाचे झाडानीं
ह उत्पन्न केळा आणि कित्येक वाटसरूनी ताडदेवाचा आश्रय कला
असता त्याचे तीर्थोदकान त्यास उन्मत्त कल, तात्पर्य, मागारूढाच ध्ये दूग राहून
मधल्या मुक्त मावर आळस व अर्नीति मात्र बसुमार चेकळली , तेव्हा ज्यानं बुद्ध लल
माद्य यत, अशा मोहाद झाडाचे माहापासून पाथम्थाच रक्षण कराव, आण
ज्याच्या बुडाशी आळस, डाहकार स्शाण आसक्ताच भुजग राहात आचवल. उणा
केतकीचपक!दिकावद्ळ मागस्थास स्पष्ट इपाग द्यावा, ही गोष्ट गरमाः न-
सारख्या बाटाड्यास त्या काळी जरूरीची बाटली असावी, शवाय हही खर
की, त्यापूर्वी कित्यक दिबस आरवीसमुद्रावरून येणारे पश्चिमकडील धमाचे
बारे अधिक स्वुळ व आल्हादजनक वाटल्यामुळे, कित्येक पोवाच्य त्या बळी
पाश्चिमाभिमुख हाऊ लागले होते. अस होते तरी, खुद्द राजा राममोहन हे
मूर्तिपूजच्या द्रारे इंश्ररोपासना करणाराचा सरसहा विरोध करीत होते, असें
नव्हे तर जड मूतींसच इश्वर मानणारा त्याचा तटा होता, आणि तोही
केबळ सुबुद्धापुर्ताच होता अस त्यांच्या इतर लेखांवरून दिसते.
प्रकरण पांचवे
राममोहन आणि ख्रिस्तीधम॑
इकडे राममोहन धर्मसशोधनाचे कामास लागले असतां तिकडे अमेरिका
च युरोप खंडात चनिंगप्रश्रात मंडळी परधमीयास बाटविणाऱ्या जुन्या
खिस्तीधमांविरुद्ध चळवळ करीत होती. ह्याप्रमाणे प्रचलित खिस्ती-
घमाबिरुद्ध जोराचे वादळ खास खिस्ती जगात सुरू असता, पुढील एका
विनोदी लेखांत वणिल्याप्रमाणे हिदूना खिस्ती करून त्याना पावन करण्याचा
उपद्याप खिस्ती पाद्मांनी हिदुस्थानात सुरू केला होता.
खिस्ती धमात अनेक पंथ आहेत, त्याःकी हिंदुस्थानात आलेले पाद्री
जुन्या मताचे होते. मनुष्य खिस्ती न होइल, तर मरणोत्तर त्यास अक्षय
नरकात राहावे लागेल, अशी त्यांची धार्मिक समजत होती, आणि
तसंच सवे जग खिस्तमय व्हाव, ही त्यांची महत्त्वाकाश्षा होती, प्रथम प्रथम
मिदानरी हे कपनीसरकारला विश्नीभूत वाटले. धमासारख्या नाबक बाबतीत
ढवळाढवळ केल्यास आपले पाऊल येथ स्थिरावण दुरापास्त होईल, असे
जाणून मिदानर््याचा पाय येथे लाणूं य्यावयाचा नाही, असा कंपनीसभर्कारचा
कटाक्ष होता. परंतु पुढे ही दृष्टि मावळन, उलट आपल राज्य रृढमृल करण्यास
पाद्रीलोक आपणांस उपयोगी पडतील असा सरकारचा ग्रह झाला असावा.
आणि सूक्तासूक्त उपायांनीं येथील प्रजा बिनबोभाट बाटविता येईल, तर ती
एक इष्टापत्तिच आहे असही इंग्रज मुत्सद्दयांस बाटले असावे. कारण पाद्यांचा
कंपनीसरकारकडून होणारा प्रतिकार पुढें सरकारी सहकारांत परिणत झाला
असं दिसते.
राममोहनांचे बेळीं कलकत्त्याजबळ श्रीरामपूर येथे बष्टिस्ट मिरानचचा तळ
होता. त्याच्यांतला प्रमुख धर्माध्यक्ष मूळचा एक अशिक्षित चांभार होता,
इतरांस खिस्ती धमोची जोड करून देण्याचे कार्मी त्याचा उत्साह मोठा
दांडगा होता. स्वधमांचे बाबतीत स्वकीयांश्ीं भांडूनतंडून स्वयंबहिष्कूत
झालेल्या राममोहन यांची चाल त्या इंगाबाल्याच्या नजरतून गेली नाहीं. इ. सन
भ्रकरण ५ वे.] थिस्तीघमोचा जिव्हाळा ५७
१८१६च्या आपल्या अहवालांत राममोहन यांजबद्दल त्यांनी उललेख केला आहे
त्यांत असे म्हटले आहे की, “ राममोहन हे मिरानला भेट देण्यास आले होते; बराच
बेळ त्यांचा आमचा संवाद झाला, बोलतां बोलतां गोपाळकृप्णाने केलेल्या
एका चोरीची हकीकत सांणून ते म्हणाले, “माझा घरचा झाडूही असले कर्म
करणार नाहीं, तेव्हां माझ्या घरच्या फरासापेक्षांही हलकट अदा देवाची
उपासना कशी करावी !”' अस म्हटल्यावर त्यांनी येशू खिस्ताची फार स्तांत
केली, परंतु त्याना अद्याप खिस्ताने पावनविधीचे रहस्य समजत नाहीसे
दिसते. इ०” ह्यानंतर राममोहन यांच्या मिशनला वारंबार भेटी होऊ लागल्या,
पाद्रीसाहेबांचे प्रार्थनेसही राममोहन हजर राठ लागले. मग पाद्रोसाहेबानी
त्यास डा० वेंट ह्यांचे प्राथनागीत हे पुस्तक नजर केळ, ते राममोहन ह्यास
इतके गोड वाटले की, ते आजन्म हृदयाशी बाळगण्याचा त्यानी निश्चय
केला, आणि तो अखेरपयत पाळलाही. एतदेशीय पंडिताशी
स्वघर्मासबंधी वाग्युद्ध खेळून श्रांत झालेल्या राममोहनास खिस्ती धर्माचे
चिंतनाचा आणि खिस्ती लोकाच्या सगतींचा नवीनच व्यवसाय मिळाला.
कांही माणसे परक्यास घधारजिणीं असतात, त्यांपेकीच आमचे हे
राममोहन आहेत, असे त्यावेळचे लोकांस वाटल असल्यास नवल नाहीं.
राममोहन यांनीं प्रांसद्ध केलेल्या धा(मैक वाढ्य़यांत खिस्तीधमासबंधी
जितका कसोशीने ब विस्टृत विचार केला आहे, तितका दुसरा कशाबद्दलही
केलेला दिसत नाहीं. खिस्तीधर्माचे खर रहस्य खिस्तीधर्मपुस्तकांच्या इंग्रजी
भाषांतरावरून समजणार नाहीं, म्हणून त्यांनी हिब्रू ब ग्रीक भाषाचा उत्कृष्ट
अभ्यास केला. नंतर खिस्तीधमंपुस्तकाचे अध्ययनाने त्यांचा अस ग्रह झाला
कीं, बुद्धिमान् लोकांस नीतिध्म शिकविणारा खिस्तीधमासारखा दुसरा
धमच नाहीं.
खिस्तीधर्मासंबंधींची ही पक्षपातबुद्धि राममोहन यांनीं आपले मनाशीच
ठेवली नाहीं. तर बेळोबेळीं तिला मूर्तस्वरूप देण्यास त्यांनी कमी केले नाहीं.
प्रचलित हिंदुधमासंबंधी अनादर व खिस्तीधमांसंबंधीं फाजील आदर, असं
झाल्यामुळे हिंदूंचे खिस्ती करण्यांत त्यांस प्रथम तरी बाबगें असे कांहींच
बाटले नाहीं. हिंदुलोकांस खिस्ती करावे कीं नाहीं ब करणे इष्ट असल्यास
स्यास कोणती उपाययोजना करावी यासंबंधीं अमेरिकन मिरननें राजा
«८ अलेक्झांडर डफ [भाग १ छा
राममोहन यांस इ, सन १८२४ सालीं एक लांबलचक प्रश्नाबलि पाठविली
होरी. त्याचे उत्तर राममोहन यांनीं पाठबिले त्याचा सारांदा असाः---
“: देवास मिऊन वागणारा प्रामाणिक मनुष्य कोणत्याही पंथाचा असला,
तरी तो इंश्वरी कृपेस पात्र होऊं शकेल, असा जरी माझा भरवसा आहे,
तरी मानवजातीची विदोषरकरून नेतिक ब राजकीय उन्नति करण्याच
सामर्थ्य इतर कोण याही धमापेक्षां खिस्ती धमात खचित अधिक आहे.
परतु तुमच्या पाद्री लोकांनी खिस्तीधमाच महत्त्व इग्रजी रिक्षणद्रारा आमचे
लोकावर बिब्रविल पाहिज, आमच्या पुराणातील भाकड कथानीच आम्ही
इतके विटला आहोत, का, तद्माच अब्धत चमत्काराच्या असंभाव्य कथा
आम्हास साशून उपयोग नाही. तसच तुमचे पाट्रीलोक दुसर््यान बाटाव,
म्हणून भलत्याच आद्या लावन त्यास फसवितात ब गोरगरिबांचे अज्ञानाचा,
वब बिकट परस्थितीचचा फायदा घेतात त बरोबर नाही. फार कशाला, दर-
महा आठ रुपयेप्रमाण मजुरी देण्याच जर मळा अभिवचन द्याल, तर मी
लागतील तेवढे नटिव्ह खिस्ती होण्यास तुमचेकड पाठविता, अस मी श्रीराम-
पूर येथील पाद्री लोकास कळविल आहे. तुमच्यांताल चागले विद्रान् पाद्री
येथ येऊन इग्रजी बिद्यचा फलाव करतील तर त्याचा फार उपयोग होईल
तुमचे धमप्रसारास कलकत्ता हे दाहर योग्य आहे. कारण तेथील लोकाचच
अनुकरण इतर शहरी ब खेडेगावी इतर लोक करीत असतात.'' वगेरे.
सादेबळोकाच्या सगतीदिवाय सामाजिक व राजकीय दृष्ट्या आपली दशो-
न्नात होणार नाही, याबद्दल राममाहन याची बालबाल स्वाची झाली होती.
त्यानी विस्तृत पत्रव्यवहार करून अमरिकन व स्काच मिरानचे मिरुनरी येथे
ळोकरिक्षणासाठी आर्णांवळ, युरोपियन लोकाची वसाहत '(हेदुस्तानात व्हावी,
ह्या मुद्याचाही त्यानी फारच जारान पुरस्कार केला, हरएक मिरानऱ्यांचे सस्थेस
मनापासून रक्य ती मदत केली. त्या काळी इग्रज सरकारपेक्षा इंग्रज मिश-
नर््याबद्दल लोकास स्वार्भावकच जास्त तिटकारा असल्यामुळ त्यास कोणही
आसरा देत नसे. मिदानऱ्यांचे आद्य गुरु अलेक्झडर डफ यांच्यासारख्या
बड्या उपद्यापी ग्रहस्थाची डाळही येथे रिजेना, तेव्हां राममोहन यांनीं
आपली भाड्याची जागा त्यांचे शाळेला दिली. त्यांत कोणी बिद्याथा येईनात.
ते राममोहन यांनीं खतांचे वजन खर्च करून मिळवून दिले, तेथे डफ-
प्रकरण ५ वे.] येशूच्या आज्ञा ५९
साहेबांनी बायबलचे गाणें सुरू केले. ब प्रत्येक विद्यार्थ्यास बायबल वाचा-
बयास दिलें, तेव्हां आपण धमभ्रष्ट होऊं असे बाटून सर्व मुले बिथरलीं, पण
राममोहन यानीं त्यांची समजूत पाडली की, *“' मी कुराण पुष्कळ वेळां
पढलो आहे, पण मी मुसलमान झालो नाहीं. तसेच डा० विल्सन हिदु-
शास्त्रांचा अभ्यास करूनही अद्याप कठ्रे खिस्ती आहेत, तेव्हा बायबल
बाचण्यास तुम्ही मिऊ नका. त वाचा व त्यातील सार ग्रहण करा."
खिस्तीघर्मशास्त्रांत ईश्ररासबरधी ब समाजासंब्रधी मानवी कतेव्ये ठर-
वितांना देशा, वर्ण, जाति, पेशा, बय अगर सामाजिक दजा इर्त्यादि भेदाभेद
मुळीच मानळेले नाहीत, सवास सारख्याच रीतीने लेखल आहे, ह गोष्ट
राममोहन यास पसत पडली आणि त्यानी जरी विधिपृषक 'घमातर केले
नव्हते, तरी बडेबड साहेबळोक राममोहन खिस्ती झले आत्त असच
समजत होते. आणि धमतः ते खिस्ती नव्हते तरी खिस्तीघमाप्रमाण
प्राथना करण, हे त्यास फार आवडत असे आणणि अखेर अखेर विलायतेत
असता तर खिस्ती संप्रदायाची प्राथना ह त्याचे नित्य कमच बनून गेल होत,
असो. ह्याप्रमाण खिस्ती मिद्यनरी ब राममोहन यांचा कहणानुबध चागलाच
जमला होता. राममोहन याजकडे साहबलोकास स्त्राने हात ब मिर नर््या-
कडे प्रसगविदोषपी ( बोभाट होऊ नये म्हणून फार तर नोकरास ब्राहेर
घालवून ) राममोहन याचा उपहाग्ही होइ. आणि राममोहनसारग्वा फारच
मोठा देवमासा आपल्या जाळ्यात सापडणार अशी कलकच्याच्या खिस्ती
घमाध्यक्षास मोठीच आदा लागून राहिली. त्यानी राममोदन यास एक
दिवस अपले बगल्यावर बोलाविळे आणि त्यास अस सागितल की,
सत्यप्रीति, घमश्रद्धा, आत्मोद्वार अगर लोकसंग्रह, या. कोणत्याही कारणा-
साठ नव्हे, दर तुम्हाला तेणकरून मोठेपणा (मळेल व तुमचा नावलाकिक
वाढेल, यासाठी तरी तम्ही [खस्तीघधमांची दोक्षा अवब्य घ्या. बिरप-
साहेबाच्या या घिटाईंचा राममोहन यास फार सताप आला व मोठेपणाची
लाळूच दाखवून बाटवूं पाहाणाऱ्या ह्या बड्या बिदापचा त्यास तिटकारा
येऊन त्यांनी त्याचे पुन्हा तोड पाहिले नाही.
ह्याच सुमारास खिस्तीधमंशास्त्राचे मंथन करून येशूच्या आज्ञा किवा
शांतिसुखाचा मार्ग ह्या नांबाचा एक विस्तृत निबंध त्यांनीं प्रसिद्ध केला.
श्० 'किंबा शांतिसुखाचा मार्ग [भाग १ छा
होता, वस्तुतः तो एक नबीन बादाचा विषय होईल, अशी त्यांची अटकळ
नव्हती. हिंदु-पंडितांशीं वाद करून ते बादाला कंटाळले होते. परंतु या
त्यांच्या निबंधामुळें हिंदुधर्माभिमान्यांनीं राममोहन आतां खिस्ती झाले अशी
तर ओरड केलीच; पण त्याहीपेक्षा श्रीरामपूरचे मिशनऱ्यांनी वादाचे मोठेच
रण माजविलें; ह्या वादविवादांत राजा राममोहन ह्यांचा पहिला निबंध
निनांवीच होता. परतु श्रीरामपूरमिरनकडून जेव्हां वादास सुरुवात झाली
तेव्हां राजा राममोहन ह्यांनी आपला दुसरा लेख आपले सहीनेच प्रसिद्ध
केला. त्यांत त्यानीं आपल्या मताच दिग्दशन केळे होते. सदर निबंघांत
खिस्ती पिता. पुत्र व पवित्र आत्मा या त्रयींचा निषध करून येशू ख्स्ति हा
इश्वर किवा इंशापुत्र नसून सामान्य मनुष्य होता, असे म्हटले होते, आणि
पिता, पुत्र ब पवित्र आत्मा अशी परमेश्वराची तीन रूप नसून इश्वर एकच
आहे असे प्रतिपादिळ होते. हे एकेश्ररी ( 0111871191 ) पथाचचे विचार
बॅप्टिस्टमिशानला बिलकुल मान्य नव्हते, कारण ते“ ट्निटेरियन् ”
पंथाचे कट्टे अभिमानी होते, हा विषय चांगला समजण्याकरितां एकेश्वरी-
पंथाची मते कोणतीं वब त्यांचा ह्या ग्रथांतील प्रकत विषयाशी संबंध काय,
याचा विचार पुढील प्रकरणांत करूं.
१. 1.
_ की
र
10
(00५१८शीशॉकत.
री.
क. ४०० ७७
अमेरिकताल एकेबरी पंथाचे अध्वयू विल्यम एळरी चॉनिंग यांचा
५ बोस्टन येथील पुतळा.
प्रकरण सहारव
ख्रिस्ती एकेश्वरी पंथ
खिस्ती एकेश्ररी पथाची मतें व ब्राह्मममाजाची मते यांत कांहीं कार्य-
कारण भाव असो बा नसो, परंतु ती आमच्या मते बहुताशीं जुळतीं असल्या-
मुळे आणि राजा राममोहन ह्यांचा त्या पंथाशी निकट संबध असल्यामुळे,
खिस्ती एकेश्ररी समाजासंबंधीं त्रोटक माहिती येथे देणे जरूर आहे.
पाश्चात्य देशांत आधिभोतिक शास्त्राची वाढ होत चालली, निरनिराळे
धमाचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाला आणि समाजनीतीचा विकास होऊं
लागला, त्याबरोबर विष्ट 'घर्मपंथाचे सकुचित कोडीत, दुरभिमानी धर्मा-
घ्यक्षांच्या नजरकैदेत, अंधश्रद्धेने नजरभद करून दिवस कठणे कित्येकास
दुःसह वाटूं लागले, धर्ममतांचा तुरुंग फोडून मोकळ्या मैदानावरील खेळती
हवा स्वाबी म्हणून कित्येकांनी उघड बंडखोरी केली, आणि त्याबद्दल देहांत-
प्रायश्चित्ही आनंदाने पत्करिळे, परंतु धर्ममतांच्या कोटाला त्यानी पाडलेली
भगदाडे तक्षीच राहिली. त्यामुळे पुढे कित्येक स्वेच्छाचारी लोकांना त्यांतून
पळवाट काढणे सुगम झालं.
असा हा चोरटा प्रकार खिस्तीसन सोळाव्या दातकापासून एकोणिसावे
ठातकापयंत हंगेरी, पोलड, इंग्लड, अमेरिका व्गेरे देशांत सुरू होता. ह्या
तुरळक आणि फुटकळ प्रयत्नांचे एकीकरण इ. सन १८२५ साली होऊन
इंग्लंड व अमेरिका येथे खिस्ती एकेश्ररी पथाची स्थापना झाली आणि आज
फक्त अमेरिकेतच या पंथाची सुमारे पांचदा चचेख आणि मिडान्स् आहेत.
इतकी गेल्या शतकांत या पंथाची वाढ झाली र'सून, लोककिक्षणाचीं व
परोपकाराची कृत्ये करणारे कित्येक श्रीमान् आणि विद्वान् लोकांनीं या पथास
आजबर भूषणभूत केल आहे. यामुळे जगांतील सुशिक्षित समाजावर ह्या
पंथाचे मताची बरीच छाया पसरली आहे.
खिस्तीधमातील पिता, पुत्र, आणि पवित्र आत्मा हा त्रयीवाद, पापविमोचन-
विधि,[खस्ती मृतात्म्यांचा उद्धार ब तदितर जीवात्म्यांस अक्षय्य नरकवास इत्यादि
. ह. एकेश्वरी पंथ [भाग १ ला
सिद्धान्त ह्या नवीन पंथाचे आद्यप्रव्तकांस प्रथम पटेनासे झाले. बायबलांतील
सृष्टीच्या उत्पत्तीची मीमासा आधिभौतिक शोधांनी अजीबात खोटी पाडली.
अशा री. १न चिकित्सक बुद्धीन संशोधन करतां करता खिस्तीधमंग्रंथात कित्येक
खोट्या, असंभाव्य व खुळपणाच्या कल्पना आहेत, असे त्यास आढळून
आले. त्यामुळे बायबलचे अमोधत्व नष्ट झाल, आणि चिकित्सक बुद्धीच्या
निरीक्षणाखालळी बायबल येताच त्यांतील नायक जो येशूखिस्त तो सर्वज्ञ व
परिपूर्ण असा इंश्रर नसून, चुकीस पात्र अशा मानबकोटींतीलच एक मनुष्य
होता, असं मानण्याची पाळी आली. ह्या विचारक्रांतीमुळे कित्येक पूर्णपणें
अधार्मिक व नास्तिक बनले, परंतु दुसर्या कित्येक विचारी पुरुपांस समाजाच्या
व्यवस्थितीस धमाचे बघनाची आवद्यकता वाटूं लागली, कोंडलेल्या जागेतून
बाहेर मोकळ्यावर गेल्यामुळे प्रथम काही काळ उत्साह ब आनद वाटला
स्वरा; परंतु बाहेरच्या नप्पतिबध अश्या वाऱ्यान लबकस्च त्याची अंतःकरणे
गारठून कठोर झालीं. आणि प्रेमाच्या उबरेसाठी निवाऱ्याचे स्थळ मिळावे
म्हणून त्यास पुन्हा स्वतंत्र घममदिरे बांधणे भाग पडले.
अदा या मंदिरांच्या निशाणकाठींवर ज ब्रीदवाक्य लिहिल, ते बरती
दिलेच आहे. त्याशिवाय ह्या पंथाची आणस्वी विष्ट मते आहेत, तीं
अशी: -_“*मनुष्यप्राणी हा प्रगमनशीलळ असल्यामुळे एका काळी ठरविलेले
धमसिद्धान्त ब विधि हे त्रिकालाबाधित सत्य नव्हत ब म्हणून त सदोदित
जसेच्या तसे लागू करणे त्यास मान्य नाहीं. दुसरे त्यांचे अस म्हणणे की
इंश्वरासबंधीं आस्तिक्यजुद्धि असण्यास इंश्रराचे स्वरूपाबद्दल कांहीं निश्चित
माहिती असण्याचे मुळीच कारण नाही. इंश्रराचे व्याक्तित्वाबद्दल ते निश्चित
अस कांहींच सांगत नाहींत. त्यांचे मताप्रमाणे मानवबुद्धींचा अनंत
कालपर्यंत अव्याहत बिकास होत जाणार आहे. अर्थात् त्याबरोबर
इश्रराचे खरे स्वरूप क्रमाक्रमाने अधिकाधिक व्यक्तदरोला येत जाईल
इंश्वराचे स्वरूप शब्दाने सांगतां येण्यासारखे नाहीं. वस्तुतः इंश्वराचे रूपदर्शन
हा एक अनुभव आहे आणि प्रत्येक शास्त्रीय शोधाबरोबर हे रूप उत्तरोत्तर
अधिक उघड होणार असल्यामुळे आपल्याला इंश्वरस्वरूपाबद्दल निश्चित मत
केव्हांच बाळगतां येणार नाहीं. आपण फार तर इंश्वरस्वरूपाबद्दल विचार करू
शकू. जीसस हा कांहीं इश्वर नव्हे, न्यापक परमात्मा हाडामांसाचे मानवी
भ्रकरण १ वें.] एकेश्वरी पंथ द्र
देहांत कसा सामावेल शिवाय येशूखिस्त यास अतिमानुष कोटीत
घातल्याने आम्हां सामान्य मानवास तो अनुकरण करण्य,चे मर्यादेबाहेर
जातो, आणि त्यायोगे ते दिव्य चारत्र ।नरथक होऊन मानवी जातीची
अपरिमित हानि होते. सूर्यावरील काळे डाग शोधून काढल्याने सूर्याची
तेजस्विता जशी सवस्थी अमान्य ठरत नाही, त्याचप्रमाण येशूने
सा(गतलले धमंप्रवचनांतील काढी गोष्टी मान्य नसल्या, तरी त्यात माननीय
असा पुष्कळ भाग आहे. किवहुना जगादील सव धघमग्रथात बायबल हें
यरमश्रेष्ठ आहे, ही गोष्ट कबूल करावी लागेल. आणि म्हणून त्या एतिहासिक
थोर पुरुषास आपला मार्गदराक मानण योग्य आहे. देवी हा गुण हाडामासात
नसून तो चाख्तर्यात आहे. आणि देवी चारित्य खिस्तामध्य असल्यामुळे
खिस्त वदनीय आहे. खिस्दीधमपुस्तकात अलोकिक पावनत्व मानणे गेर
असून, ज्यात सत्य सिद्धान्त आहे. अस काणतही पुस्तक बायबलाप्रमाणेच
मान्य असावे. उलटपक्षी खिस्ती पुस्तकातील कित्येक कल्पना ग्राह्य होप्या-
सारख्या नाहीत; उदाहरणाथ, खिस्तीधमातील मुक्तीची कल्पना हितकारक वाटत
नाहीं. पाप म्हणजे काही इंश्रराविरुद्ध गन्हा नव्हे. पापाचा संबध इश्वराशी
मुळीच नसून, एका व्यक्तीन दुसर्या व्यक्तीसंब्रंधी कायावाचामनाने बुद्धिपुरस्सर
केलेला अपराध म्हणजे पाप होय. आणि त्या त्या पापाचे फळ भागण, हे
केबळ अपरिहार्य आहे. त्यातून सुटकाच नाही. ज्याचे त्याचे कमच त्यास
तारकमारक होते, कोणीही मध्यस्थ पुरुष काणाचा तारक होऊ दकत नाही.
वस्तुतः विवेक आणि सनोनिग्रह हींच मुक्तीची साधन आहेत. पूर्णपणे मुक्त
झालेले जीबात्मे प्रायः नाहीतच. वस्तुतः मुक्त होऊन दुसरे कोठे स्वगवास
मिळावयाचा नसतो. कमीआंधक आत्मशुद्धि, हच पुण्याचरणाचे फळ.
स्वगाप्रमाणे नरकाची कल्पनाही भ्रामक आह
एकेश्वरी लोक पुनजन्माचा विचार करीत नाहीत. / त्यास तो बिचार
अनवद्यक वाटतो. मरणोत्तरस्थितींचा विचार न करतां, ते आपले सर्व
लक्ष याच जन्माचे हिताहिताकडे लाबितात. ह्या ऐहिक दृष्टीने धमपंथ व
सांप्रदाय हे कृचित् उपकारक असले तरी मनुष्यास पावन करण्याची जादू
कोणत्याही पंथांत नसून, ते माहात्म्य त्या पथांचे माणसांत आहे, तापयंतच
तो पंथ उपकारक होतो. पवित्र भोजनादि विधींची आवश्यकता त्यांस बिशेष
द्४ एकेश्वरी पंथ [ भाग १ ला
वाटत नाहीं. सृष्टीचे नियम अबाधित असल्यामुळे कोणत्याही ऐहिक
गोष्टींबद्दल इंश्रवरापार्शी याचना करणें व्यर्थ आहे असे ते मानतात. तसेच
प्रत्येक मनुष्यास त्याच्या बुद्धधनुसार विचारस्वातंत्र्य असल्यामुळें परधमींयांस
बाटवून आपल्या धमात घेण, ही धमंप्रसाराची कल्पना त्यांस पटत नाही.
तात्पयं, इंश्ररावर अहेतुक प्रेम करावे, त्याची मनोभावे सश्रद्ध अंतःकरणाने
अहर्निश प्राथना करावी, नीतिन्यायाने बागावे, बिवेक आणि मनोनिग्रह
करावा, तसंच लोकरिक्षणादि परोपकाराची व लोकसग्रहाची कामे करून
सर्व मानवजातीशी बंधुभाबान बागावे, यातच प्रत्येकाचे जीवितसाफल्य
आहे, असे ते मानतात. ग्रंथारंभी वरुणसत्तेची उपमा दिल्याप्रमाणे हा
पंथ आकाशासारखा रंगरूपहीन व सर्वसंग्राहक आहे, त्यांत निषेध करण्या-
सारखे काही नसले तरी एक गोष्ट चितर्नाय आहे, ती ही की, ज्या मानाने
या पंथाच्या पीठांची संख्या बाढत आहे, त्या मानाने मानवबजातींतील
घमंश्रद्धा व बघुभाव वाढत नसून त्याच्या व्यस्त प्रमाणांत तो कमी होत
चालला आहे. इंश्वराची नियतीच तशी असल्यास इलाज काय! असो.
येथे या बाबतीत अधिक विस्तार न करितां राजा राममोहन यांचा या
सांप्रदायाशीं काय सबध होता, ह्यासंबधी बिचार पुढील प्रकरणांत करू.
प्रकरण सातव
राममोहन आणि एकेश्वरीसमाज
प्या ७46७8
मागील प्रकरणांत दाखविल्याप्रमाणे ह. सन १८२७ सालीं इंग्लंड व
अमेरिका येथ एकेश्ररीसप्रदायास मृतस्वरूप येण्याचे पूर्वीच चार वर्षे
अगोंदर राजा राममोहन यांनी कलकत्ता येथ एकेश्ररीपंथाचे पीठ स्थापन
केले. त्या वेळची राममोहन यांची मानसिक स्थिति बरींच 1चितनीय आहे.
एका बाजूस डेव्हिड हेअरसारखे कद्रे जडवादी साहेब व त्यांचे जातभाई आणि
दुसरे बाजूस हरिहरानदासारखे पोर्वात्य स्वामी आणि देराबंधूंचा समाज, अशा
कैचीत सापडून ते बरेच हतारा झाले होते. सगुणाचा उच्छेद केल्यामुळ, भाविक
हिंदेच्या मनास जो बिसाबा असतो, तो त्यास नाहीसा झाला होता. येशूच्या
आज्ञा ब दाातसुस्राचा मार्ग ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनत राममोहन असें
म्हणतात की, निराकार परब्रह्मस्वरूपाचे सबधी मनुष्याच्या मनाचे ठिकाणी गाढ
अज्ञान आणि आत्मस्वरूपासंब्रंधीही त्याची अत्यंत सारांक वत्त, तेव्हां त्यांचे
पूर्णपणे निराकरण करून ह्या असंत जिव्हाळ्याचे प्रश्नावर प्रकारा पाडण्यास
बुद्धीची मदत घ्यावी, तर मनुष्याची मर्यादित बुद्धि ही पगू पडते. यामुळ मनुष्य
निराश होतो. उलटपक्षी ह्या सुयत्रित ब्रह्मांडाच्या रचनेचा कोणीतरी नियामक
आहे; त्याचे सृष्टीतील नियम अवलोकन करून, आपणांशीं दुसऱ्यांनी जसे
वागावेसे वाटते, तसेच आपण दुसऱर्यांशी वागावे इत्यादि नीतिमयांदांनीं
आपलें ब इतराचे जीवित आपणास सुखी करतां येईल, असा विचार मनांत
आला कीं चित्तास आनंद व शांति वाटते. यास्तव अत्यत गहन अशा तत्त्व-
विचारापेक्षां, ज्यात कोटोंबरक अगर सामाजिक प्रपच, सुखाचा कसा कराबा, तो
नीतिपथविदेषें करून दाखविला आहे, तो खिस्तीघमच अधिक व्यबहारोपयोगी
आहे तेव्हां तो लोकांसही कळावा, म्हणून वरील नांबाचा एक बिस्तृत निबंध
इंग्रजींत लिहून, त्यांनीं त्याची संस्कृत ब बगालींतही भाषांतरे केलीं. ह्या
निबंधांत त्यांनीं मागे दिलेलीं एकेश्वरीपथाचीच मते प्रतिपादिलीं आहेत. परंतु
ही गोष्ट येथील पाद्री मंडळीस सहन झाली नाहीं. त्यांचे म्हणणे येशू-
ण
६९ कलकत्ता एकेश्वरीसमाज [भाग १ छा
बखेस्ताचे लोकोत्तर चरित्र न सांगतां जर कोणी त्याचे उपदेशांतील बेचेच
ग्रसिद्ध करील तर ते व्यर्थ आहे; इतकेच नव्हे तर तो धमंद्रोह होईल. राम-
मोहन याचे म्हणणे असे कीं, येशूच्या आज्ञा मानण्यास बायबलातील सष्टयु-
तत्पत्तीची उपर्पात्त व दुसरे लोकोत्तर चमत्कार अथवा वादग्रस्त ऐतिहासिक
भाग, इकडे लक्ष देण्याच मुळीच कारण नाही. वास्तावक खरा एकच देव
असतां खिस्तीधमाने पिता, पुत्र ब पवित्र आत्मा हे तीन देव मानले काय
च हिंदूंनी तेहतीस कोटि मानले काय, दोघेही सारखेच अज्ञानी ठरतात,
शिबाय त्यांनी आपल्या लेग्वाच असे समर्थन केळे की, एकाद्या क्षुल्क हब्य-
मान वस्तूचेही पुर गुणधम शोधून काढण्यास जर आपली बुद्धि समर्थ नाही,
स्तर कित्येक दातकांपूर्वींच्या येशूचे स्वरूपाबद्दल वाटाघाट करीत न बसता त्यांच्या
खऱ्या अनुयायानी त्याच्या आज्ञापालनाकडे अधिक लक्ष द्याव, हच योग्य
आहे. एरवी येशूच्या लोकोत्तर कथांत हिदूस त्यांच्या अठरा पुराणांत
साढळले नाही, अस काय अटधत सांपडणार आहे ! हा वादविवाद पुढे
पुष्कळच माजला, त्याची तपशीलवार माहिती येथ देणे अप्रस्तुत होईल,
स्थापि राममोहन यांच्या एकेश्ररीसमाजाचे स्थापनेस आणखी एवदोन
ल्लहानशा गोष्टी कारण झाल्या, त्याचा थोडक्यात उल्लेख करण जरूर दिसतं.
बॅप्टिस्टमिरानच्या कांहीं मिदानर्यांनी बायबळाचचे बगालीत भापांतर करण्यास
घेतले होते. त्या कामी त्यांनीं राममोहन यांची मदत घेतली, भाषांतर
करतांना सव सुष्ट इंशतत्त्वांतून व्यक्त झाली, काँ ती इंश्रराने निर्माण केली,
असा वादग्रस्त प्रश्न निघाला. राममोहन पडले बेदान्टी, त्यांनीं इंशतत्त्वांतून
उस अर्थ घेतला, अथात् यात अद्रेतसिद्धान्ताचा वास आल्यामुळे बाकीचे
पाद्री बिथरले, परतु राममोहन ह्यांनी त्यांतील एकास आपल्या युक्तिवादाने
आपलेकडे ओढून घेतले. तोच रे० आदमसाहेब पुढे राममोहन यांच्या एके-
ख्वर्ससमाजाचा मुख्य मिदानरी झाला ब त्याला दुसरे पाद्री हा दुसरा
पतित आदाम म्हणून चिडवू लागले. त्याचप्रमाणे मागील एका प्रकरणांत
राममोहन यांस लौंकिकाचे लालचीने बाटवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले
तेंही प्रकरण बरेच चिरडीवर गेले, अशा कारणांमुळे बॅप्टिस्टमिरनर्शी
राममोइन यांचा बेबनाव होऊन इ. सन १८२१ चे सप्टेबरांत राममोहन
यांनीं कलकत्ता एकेश्ररीसमाज स्थापन केला, या समाजांत कांहीं रकाप्व
अकरण७वे,] खिस्तानुयायी राममोहन दैऊ
ऱगृहस्थांशिबाय राममोहन, द्वारकानाथ ठाकूर ( देवेद्रनाथांचे बडील ) प्रसन्न-
कुमार ठाकूर ब राधाप्रसाद राय, असे हिंदी ग्रहस्थ होते. या समाजाचे
विद्यमाने एक युनिर्टारअन छापखाना आणि एक खमग्लोहिदु शाळा सुरू
झाली, तसेच या सस्थेच्या निमित्ताने इग्लंड व अर्मोरका येथील एकेश्वरी
समाजाशी राममोहन याच पत्रोपत्री दळणवळण सुरू झाठे, उद्या आपले
जिबाबर बितली तरी ब्रेहेत्तर, परंतु एकेश्वरी पंथाचा पुरस्कार करण्याचा माझा
निर्धार मी सोडणार नाही, अशी राममोहन यार्न' आपले पत्रातून त्यास
अमिवचने दिलीं. आणि खरोखरच त्यानी आपले नवीन एकेश्वरीपथाचे
मंदिरात खिस्तीघमाप्रमाणे प्रार्थनादे उपासना सुरू केली. राममोहन
यांच्या अशा वृत्तीमुळे ते खिस्तजमा झाले, असा बर्याच लोकाचा ग्रह झाला,
(विविधधमेमतांचे माहेरघर अश्शी हिंदुस्थानची प्रासद्ध आहे. पड-
दरानासारखीं भिन्न दशांन येथे एका हिंदुधमातच सामावतात, लिंगायत,
शीख व जेन[सारखे पथही व्यवहारतः हिदूतच गणले जातात, अस धर्मादाय
जेथे अनादिकालापासून नादत आहे, तेथही कुलिन त्राह्मणकुळात जन्म
घेणाऱ्या या महापडिताने (मनवाणीने ) खिस्तानुयायी व्हाव, ही गोष्ट
कित्येकास दुःसह झाली. ती इतकी की, राममोहन यास जीव मारण्याचा
दोनतीन वेळा प्रयत्न झाला, त्यामुळे राममोहन यास नेहमी हत्यारबंद
राहावे लागे, शिवाय त्याचे एक अनुयायी मा्टिनसाहृबही त्याच्या सरक्षकाच
काम करीत असत
राममोहन याचेबद्दल लोकांना इतका त्वेष आला, ह्याचे कारण त्याची
परधमांसंबंधी पक्षपातबाद्दे हेंच केवळ नसून, स्वघमादील देवाच्या माद व
अवतार आणि तसेच कित्येक पुरातन रूढीवर राममोहन यानी ज टीकेच
हत्यार उचलले होते, तेच असाबे असे वाटते. राममोहन वाग्युद्धांत मोठे
पटाईत होते असे म्हणतात, एका बाजूस टिनिटेरिअन खिस्ती ब दुसऱ्या बाजस
मूर्तिपूजक हिंदु, अशा दोन प्रतिपक्षांवर एकाच वेळी वाग्बाण फेकण्यात
त्यांनी आपले सव्यसाचित्व सिद्ध केल आहे, तर्थापि त्यांची बादविवादपद्धत
सवोस'च मान्य होईल, असे बाटत नाहीं. एक तर ती विधायक नसून विघातक
स्वरूपाची असे, प्रतिपक्षाचे आक्षेपांस सरळ उत्तर न देतां उलट तसेच
आक्षेप प्रतिपक्षाबद्दलही घेतां येतात, असे दाखवून बाद खुंटविण्याची रीत
र्ट एकेश्ररीमंदिरांत कां जाता? [माग १? ला
तात्पुस्ती परिणामकारक होत असली, तरी तत्त्वनिश्चयाचे दृष्टीनें अशा पद्धतीचा
फारसा उपयोग रोत नसे. तसंच, आपल्या स्वतःच्या नांबाने वादविवाद न
करिता शिवप्रसाद, र मदास, अशा दुसर्यांच्या नांबांनी बाद करण्याचे त्यांच्या-
सारख्या विद्रान् पडितास काय कारण होते, ते कळत नाही. असिधारेप्रमाणे
केवळ सत्यप्रातीपेक्षा त्यांचे बादाविबादांत वकिलीबाणा जास्त (दिसून येतो.
कदाचित् त्या वेळी हीच पद्धत शिष्ट्संमतही असल,
राममोहन ह्यांच्या वादविवादाचा आणखी एक प्रकार म्हणजे एखादा
प्रश्न बुद्धया उपस्थित करून त्याचे उत्तर आपल्या एकाद्या शिष्याच्या नांवाने
ते प्रसिद्ध करीत. दुसरॉ अनेक प्रसिद्ध देवळे व खिस्तीमंदिरे असताना
एकेश्ररीप्राथनामदिरातच तुम्ही का जातां असा प्रश्न उपस्थित करून त्याचें
राममोहनानी चद्रदोखर देव याचे सहीन उत्तर दिळे आहे ते असे:--*' (१)
इतर ठिकाणी एका परमपुरुषाबरोबर दुसऱ्याही कांहीं व्यक्ति सर्व्त ब सर्व-
व्यापक मानण्यात येतात, परतु एकेश्वरीमंदिरांतील प्राथना, आराधना व
प्रवचन ह्या अमयाद विश्वाच्या अत्यत चतुर अश्या नियामकाची आठवण
करून देतात; (२) मानवी रारीगाची अजब सचना व त्याच्या गरजांची तर-
तूद ही पाहून एकेश्वरी उपासनेत इंश्रराच्या अकारण व अमोघ अश्या दयालु-
त्वाची साक्ष पटते व त्याची दया येद्यूखिस्ताचा बळी मागत नाहीं असे दिसून
येते. तसेच (३) तो परमपुरुष एखाद्या कुमारिकेच्या गभात राहणारा अथवा
आदंब्रापाच्या निगेत तरी सामान्य गरीरधमांन वागणारा असा नाहीं; तर'
आकारास्थ गोलांच्या गतीचे नियंत्रण करतो आणि वबनस्पतिकोटि व जीव-
कोटि याचे पोपण करतो, तो जगत्सूत्रधार सबेब्यापक कसा आहे ते कळून
येते. (४) एकेश्वरी प्रा्थनामंदिरांत जाण्याचे आणखी कारण अस की, राम-
दत्तात्रेयादि देवांसारवीं माणसे ब माणसासारखे देव ह्या दुष्ट कल्पनांचा
आम्हांस इतका बीट आला आहे कीं त्याच कल्पना जेत्यांपेकी बूटपाटलोण-
वाल्या एकाद्या धमंगुरूनी सांगितल्याने आमची जिज्ञासा बाढणे शक्य नाही.
(५) हे धमंबेडे लोक नास्तिकाची निंदा करतात पण इंश्ररास खबूतराचें
हास्यास्पद रूप देणारे नास्तिकांपेक्षां जास्त सन्माननीय कसे ते समजत नाही!
(६) खिस्त्यांचा अर्धवट देव व अर्धवट माणूस यांत आम्हाला कांहींच नवलाई
वाटत नाहीं, कारण आम्हांला बाळपणींच नरसिंहदेवाचें त्राविधरूप असल्याचे
भ्रकरण ७ वं.] श्वयीवाद ९९
आहंबापांनीं सांगितले आहे. (७) हिंदूंच्या त्रिमृतींची कल्पना क्षणभर चित-
-नीय तरी आहे, पण खिस्त्यांचा त्रयीबाद त्याचा त्यासच उकलत नाही,”
८८६
दुसऱ्या एका ठिकाणीं ते लिहितात को, “ ज्याप्रमाण दीन बाजवा (मळून
एक त्रिकोण असतो त्याप्रमाण देवत्रयी मिळून एक देव असतो. ह्याप्रमाण
कित्येक पंडित त्रयीबादाला त्रिकोणाचा मोठा समषक म्हणून दृष्टान्त देत
असतात.पण तसं करण्यात ते सवस्वीच चुकतात, क.रण एकतर त्रिकोणाच्या तीन
रेष्रा कल्पनामात्र असून त्यास बास्तावक अस्तित्वच नसत, त्याच ढेव्त्यी
कल्पनामात्र उरोळ, दुसर, तान रेषा परस्पर (भन्न असल्यामुळ त्यावरून
देवत्रयी एकरूप ठरणार नाहीं. तिसर, त्या प्रत्येक रप्रस वाज अस म्हणतां
येईल; पण कोणत्याही रेषेस त्रिकोण म्हणजे परमेश्वर म्हणता येणार नाही.
चवथे, त्रिकोण मानाबयाचा मग हिदूच्या चतुव्यूहात्मक उपासनेस चोकोन
कांन घ्यावा ? पांचवे, अश्या रीतीन दृष्टान्ता्तल आकृतीच्या ब,जबा वाढवून
हिदूच्या तेहतीस कोटि देवांचीही सिद्धि होईल; आण मग एखाद्या पूर्तान
ज्यास कोन व बाजबाच नाहीत अस वतुल दृष्टान्वास घेतल्यास त्या व्तुला-
प्रमाणेच इंश्वराचेही वाटोळे होईल ! तात्पर्य, इतर देवळांतून अनेक देव
मानण्याचा मिथ्याचार असतो, आणि एके३£शरीर्मादरात फक्त एक्या
परमात्म्याची आराधना केली जाते, म्हणून मी इतर देवळात ब जाता
एकेश्वरीप्रार्थनामंदिरांतच जातां.
ह्या एकंदर वाग्युद्धांत राममोहन जे डाब खेळत, ते पाहात असता हे
खरोखर कोणत्या मताचे ब धमाचे अभिमानी आहेत हे ठरविणे कठीण
होई. ते हिंदु असूनही त्यांनीं हिदुधमीवर कडक टीका केली. त्याच प्रमाण
येशूच्या आज्ञा ब शांतिसुखाचा मार्ग ह्या विषयावरील वादविवादांत त्यानी
आपण खिस्तानुयायी असल्याचें अभिमानपुरःसर सांभूनही त्यांनी स्वतां
मातर करून खिस्तीधर्माचा स्वीकार केला नाही. उलट (खिस्ती मिशनऱ्याचे
डोळ्यांत त्यांच्या धमवेडाबद्दल चांगलेच अंजन घातले. हिंदुलोकाच्या
मू्तपूजेप्रमाणे खिस्तीलोकांचा त्रयीवाद हेही एक खूळ आहे, अस त्यांस
बाटे. तसंच आत्मकल्याणार्थ बुद्धिपुरःसर धमातर करण्यास जरी त्यांची ना
नसली तरी येद्ूखिस्ताच्या धमाबांचून जीवास सद्रति नाहीं अश्या धमंबेडाने
७० खिंस्तीकरण [माग १? ला
प्रेरित होऊन अजाण ल्होक्कांस भुलीनें बाटवणं ही गोष्टही त्यांस निद्य
वाटे,
* ह्या मुद्दयासबधीं राममोहन ह्यानीं “ खिस्ती पाद्री ब तीन चिनी
बाटे ” या नांवाचा एक विनोदी लेख लिहिला आहे. त्याच्याच आारें
खालील संवाद रचला आहे.
[ स्थळ:-महारबाड्यांतील एक चर्च ]
पाद्री--आमी टुमचे पापांची क्षमा होण्यासाठी पच्छाटापाचचा बापतिस्म
गाजवीत योहानपरमाने फार दुरून परगट येथ आलो. टर टुमी लोक
ठुमच्या पुस्कळ देवांला विसरा आणि आमच्या खऱ्या डेवाला भजा,
समजळा,-टर मग ख्वरे डेब किती १? बोला.
तुकनाक - तीन, साहेब.
धोडनाकू---हट ल्येका, तीन कुठचं दोनुच.
हरनाक-- आन् तू पन असा कसा, देव मुदलांत आतां राहिलाय
कुठ १ मुळीच नह.
पाट्री---( मनांत ) हारिड, धी आन्सस आर फ्राम धी डेव्हील.
( रागाने ) टुमी सेतान लोक आहां !
तुकन[क॒--- आन् साब तुमीच नव्ह का बोलला कीं येक आमाळांतला
बाष, येक त्येचा लेक नाझरेकर्या येशु, आणि येक पवितर आत्मा. मग
मग योक, येक आन यक- समद किती झाल! तीन नव्ह का?
पांद्री--ठुमी ळोक थोडा थोडा कशासाठी द्यानांत ठेवतां ? तीन
मजे एकच, अशा पण आमी टुमाला सांगितलं ते टुमी बिशरता !
तुकनाक्---तीन मंजी यक! ठीक! हें शिकवायला इलायतीदून
इतक दूर इथ आला व्हय!
पाद्री: --धोडनाक्, टुमी डेव दोन कशी म्हणटा !
धाडनाकः---मुळच तीन, आन त्येतला येक गमाबला-
ह्रनाकू---अर पजू गाढबाच्या धसा, साब मनतो तीन मंजी येक,
आन् त्योतर फासावर का खुरसावर लटकला, मग आतां येव कोणचा.
आणतुस बाकडला !
प्रकरण ७ व.] शिस्तीकरण रॅ
खिस्तीघर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असे युक्तिवादाने सिद्ध करून वाटेल तर
सुबुद्धांस धमोतर करण्यास लावावें; पण खिस्तीधर्म हा जेत्यांचा धम आहे,
तो सत्ता व संपत्ति ह्यांनी समृद्ध आहे, अशा गोष्टींचा गेरफायदा घेऊन किव
भूल देऊन लोकांस बाटविणे ग्हणीय आहे अशी त्यांची तक्रार होती.
आणि अशाच कारणांस्तव खिस्तासबधी त्यांस आदर असला तरी ते येथील
खिस्ती पाद्मांचे कधीं साहाय्यकारी तर कधीं विरोधी असे दिसतात. ह्याचे
अधिक स्पष्टीकरण पुढील एका प्रकरणात होईल. असो.
त्रयीवादी विरुद्ध एकेश्ररी असा सामना सुरू झाल्यावर, त्रयीवादी
खिस्ती लोकानी वड्याचे तेळ वाग्यावर काढण्याचे मिपाने हिदु-धमावर
व त्यांचे परदरानांवर मनसोक्त टीका सुरू केळी. तेव्हा हिंदूचे वकोलपत्र
घेऊन राममोहन यानी हिंदूच्या साख्यमीमास [दि दर्शनांचे आणि
मूर्तिपूजा, आवतारवाद इत्याद मताचे व रूढीचे समर्थन करण्यास
मागे प॥(हळ नाही. तसेच डा० टायटलर, एक त्रयीवादी खिस्ती, एकश्ररी-
पथाविरुद् बाद करण्यास उभा राोहळला असतां राममोहन यांनी रामदास ह्या
एका मूर्तिपरजकाचे नाबांन त्याचे जोडीस उभे राहून असा बहाणा केला की,
त्रयीवादी खिस्ती तीन देव मानतात, तसेच हिदूही अनेक देव मानतात;
पाद्री:--( निराशेने प्राथना करतो ) आकाशातल्या बापा! ह्या
पाप्याना दया कर, आनी टेच्या अडण्यानासाठी त्याना पच्छाटाप दे!
[ जाऊ लागतो.
तुकन,कः --पन साव, तुमचा पच्छाटाप राहुयया. अदुगर अमी भुके
मरतु त्येची वाट काय !
धाडनाकः -- आमच्या जतगंगेन आमास्नी गावाबाहेर लावल, अतां
आमची इनामी कवा देणार १
हग्नाकः -- आज़ आमर्ची किर्स्तावीण नवी घरघनीण कवा येणार १
पाद्री: --( पाय काढीत ) टुमी लोक, उटावीळ होटा कामा नये.
आमी सांधू तरा राहिल पाहिजे. टुमाला आतां पुन्हा हिंदु होतां ये णार
नाही. स्वूब समजा. [ जातो.
[ ब्रिचारे झकेबेंगालळी बाटेनाक् पस्ताव्याने एकमेकांचे तोंडाकडे
पाहतात. |]
७९ £यीवादी विरुद्ध एकेधरा [भाग १ ला
तेव्हां या नवीन एकेश्वरीपेथाशीं विरोध करण्यास दोघेही समानधर्मी आहेत.
रामदास यांच्या या विधानाने मुख्य बाद बाजूलाच राहून विजयशाली
खिस्ती धर्माशी दुबळ्या हिदु मृतिपूजक धर्माची त्याने बरोबरी केली म्हणूनच
बाद उपस्थित झाला, राममोहन यास तेच पाहजे होत, त्यानी रामदास या
नांवान वतंमानपत्नात पत्रे छापवून एवढेच दाखविल की, ड[० टायटलर
हिदुमृतिप्रजकाचा धर्म ज्या कारणास्तव निद्य मानतात, दी. सर्व कारणे
प्रचालित खिर्स्ताधमातही आहेत. अथात् या. विवादपद्धदीत हिदुधमाचा
केवार घेण्याचा राममोहन याचा मुळीच हेतु नसून डो० टायटळर यास तुम्ही
मूतिपूजकच आहात, अस म्हणून खजिल करावे व पयायाने एकश्ररीपथाची
महती सिद्ध करावी, असाच त्याचा डाव होता. खिस्ती मिरनर््याशी जे
स्याचे कडाक्याचे वाद झाले, त्यांत त्यानी हिदुधमाची तरफदारी करण्याची
हीच पद्धति अंगिकारली आहे, ती कोणाही हिदुधमाभिमान्यास भूपणावह
अगर समाधानकारक वाटेल, अस नाही,
साराश, एकाच फटक्याने त्रयीबादी खिस्ती व मृतिपूजक हिंदु यांस
चीत करून, एकेश्वरीपथ ब्रद्धमूल करण्याचा जो त्यांचा खटाटोप सुरू होता,
तो मुख्यत्वे बिघातक व अंशतः विधायक अद्या स्वरूपाचा होता. त्यापेकी
त्याचे विघातक टॉकेंचा जरी कांही परिणाम झाला, तरी त्याच हातून विधायक
स्वरूपाचे कार्हांच जमेना. त्याच्या विघातक कायातही अनेक विघ्ने आली.
पूर्वी त्यांचे लेख मिरानऱ्याचे छापखान्यांत छापले जात. परंतु पुढे मिरा-
नर््यांशीं विरोध येतांच मिरानने राममोहन यांचे लेख ठापण्याच नाकारले.
मिरानऱ्यांचे “ समाचारदर्पण ” आणि “ फ्रेड ऑफ् इंडिया ” यांत हलले सुरू
असतां त्याचेवर फेरले चढ वबिण्याकरितां ब्रॅ्लॅनिकल मॅगेझीन या नावाचे
एक नियतकालिक ब आपले मालकीचा छापखाना राममोहन यांस काढावा
लागला. व मग मुख्यत्वेकरून सदर त्राह्मणधर्माच्या पत्रिकेच्या द्वार त्यांनी
जो वादविवाद केला त्याचा सारांश पुढील प्रकरणांत दिला आहे,
ह्याप्रमाणे राममोहन ह्यांची बिधातक चळवळ ब तिचे परिणाम यांतच
त्यांचें सवे लक्ष वेपून गेळ, एकेश्वरीसमाजाचे घटनेकडे त्यांस जरूर
तितके लक्ष देतां आले नाहीं. यामुळे त्यांची नूतन संस्था बाळसे न धरतां
रोडावत चालली. आदम साहेबाचे प्रार्थनेस इळूहळू कोणी येईनासें झालें,
भ्रकरण ७ वें.] कांहींच जमेना ७९
प्रथम राममोहन हे आपले कांहीं आपतदइष्टांस घेऊन जात असत, पण पुढे
पुढे तेही जाण्याचे बद झाले. अखेर या बालसस्थेच्या सत्तेची व्यापकता
वाढवावी, म्हणून राममोहन यानीं तिचे नांब “ धि ब्रिटिश इडियन युनिटे-
सर्िअन असोसिएदान '* असे घवघवीत ठेवून एकदा प्रयत्न करून पाहिला.
परंतु व्यर्थ, काहीच जमेना. शेबटीं त्यांच्या एका मार्मिक शिष्याचे प्रयत्नाने
एक गोष्ट राममोहन यांचे लक्षात आली काँ, हिदु कितीही नादान झाले
असळे, तरी परमाथप्राप्तीकरिता पतित आदमला आपळा आचार्य करण्या-
इतके दीन व स्वाभिमानगून्य ते अद्याप झाले नाहीत !
प्रकरण आठव
खंडनमंडन
मागील प्रकरणापयंत हकीकत आल्यानंतर राजा राममोहन ह्याने ब्राह्म-
सभा स्थापन केली हेंच ह्यापुढे सांगावयाचे आहे. परंतु त्यापूर्वी थोडे मागें
वळून राममोहन ह्यांच्या चारित्राचा आढावा घेण जरूर आहे. ब्राह्मसभा स्थापन
होईपर्यंतच्या राममोहन याच्या चरित्राचे स्थूल मानाने चवदा चवदा वर्षाचे
सारखे चार भाग पडतात, राममोहन यांची पहिटीं चवदा वर्षे बरालपणांत
कांहीं घरी देवपूजत ब कांही पुढे पाटणा येथ विद्या्जनांत गेळी आणि ह्या
भागाची अखेर धार्मिक मतभेदास्तव देगात्यागात झाली ! त्यानतरची चबदा वर्षे
इस्लामी, बौद्ध, जेन, व बेदिक धम/च्या अध्ययनांत बहुतेक काशीक्षेत्रांत गेली
व त्याची अखेर पुत्रप्रासते होऊन ग॒हप्रपचास आरंभ झाला. त्यानतरच्या चवदा
बर्षांत डिग्बी साहेबांचे आश्रयाने द्रव्यप्रासति व इंग्रजी सस्कृतीशी परिचय झाला,
ब ह्या विभागाची अखेर नोकरी सोडन पुढील कार्यास्तव कलकत्ता येथ जाऊन
राहण्यात झाला, ह्यापुढील चवथा चबदा वप!चा विभाग धमचसच्या दृष्टीने
अत्यंत महत्त्वाचा आहे, ह्या विभागाला आरंभ आत्मीयसभत, मध्याबसान
एकेश्ररीप्राथनामदिरांत आणि उग्वेर ब्राह्मसभेच्या सस्थापनेत झाली. ह्या
चवदा बपात राममोहन ह्यांनी जी धमचचा केळी ती बारकाईन लक्षात
घेतली असतां राममोहन ह्यांच्या विचारांनी घेतलेली आंदोलने लक्षात येतात.
ह्या चवदा वपांतही सन १८२० ते २४ हीं चार बघे म्हणजे बाग्युद्धाचा
कहरच होय. ह्या कहरांत राजे राममोहन कधी सनातनीयांचे सेनानी तर
कधी (खिस्त्याचे सरदार म्हणून वाग्वाण फेकीत असलेले पाहून हे धर्मबीर
कोणाच्या बाजूचे हा विस्मयच पडतो; व चरित्रकाराकडे बिसगतीचाही दोष
येऊं पहातो. तसेच राममोहन यांच्या लेखांपैकी त्यांचे आत्मचरित्र, त्यांची
कांही पत्रे व ब्राह्मणपत्रिकेतील ब इतर ठिकाणचे लेख हे त्यांचेच असल्या-
बद्दल एकमत नाहीं, त्यांचे समकालीन लेखकांत त्यासंबंधी सवतोपरी एक-
बाक्यता नव्हती. आणणि आज शंभर बषांनी राममोहन ह्यांचे सांप्रदायी
प्रकरण ८ वॅ.] हिंदुधमोचा उपहास ७५.
राममोहन ह्यांचे मतांस स्वानुकूल असा जो पेहराव चढवीत आहेत तोही निर-
पबाद नाही. अशा स्थितींत तत्सबंधीं ह्या टेखकाचीं अनुमानेही टीकेस पात्र
होण्याचा संभव आहे. यास्तव राममोहन ह्यांनी त्राह्मसभा स्थापन करण्याच्या
पूर्वी विदोषेकरून हिंदु व खिस्ती धमोसंबधी, परस्पर विरोध व अविरोधि
असे जे विचार प्रगट केले, त्यांपेकी काही महत्त्वाचे उद्गार ह्या प्रकरणात
कर्चितू द्विरुक्तीचा दोप पत्करून संकलित केले आहेत,
राममोहन याचे वरिष्ट डिग्बीसाहेब हे बिलायतेस परत गेल्यावर त्यांस
राममोहन असे लिहितात की, “' घमंतत्वाचें मी ज सतत पुप्कळ संशोधन
केळे त्यात खिस्तानुशासन हेंच सार्या धमात विरोष नीतिसवधक व
बोद्धिक जगास अधिक उपयोगी ठसे मला आढळले. आणखी मला असंही
आढळले की, € घामिक आचार व ग्रहप्रपच यात हिंदून्या इतके धमंबेडे ब
दीनवाणे प्रश्वीच्या पाठीवर दुसरे कोणीही नाहीत. ) तेव्हा इतउत्तर त्यानीं
आनदी व सुखी असावे म्हणून त्यांच्या मृतिपूजेच्या मिथ्याचाराविस्द्ध मी
पुष्कळ वादविवाद केला; व त्या बाबतीत आमच्याच शास्त्राधार त्याचा
असमजसपणा दाखविण्याकरिता आणि इश्वर “एकमेबाद्रितीय' आहे हे सिद्ध
करण्याकरिता वेदान्तसूत्राची व बेदांपेकी दुसर्या कित्येक प्रकरणांची बगालीत
व हिंदीत भापातरही प्रसिद्ध केली. त्या कामी मला आरंभी आपमतलबी
धमंगुरु जे ब्राह्मण त्याच्याकडून फारच विरोंध सहन करावा लागला. मला
माझ्या निकटच्या नातेवाइकानीही सोडल, त्यामुळे मी अत्यंत खिन्न झालो.
अश्या एन कठीण प्रसंगी माझ्या युरोपियन-तविशेषरकरून इग्रज व स्काच-
मित्राच्या सांत्वनकारक बुद्धिबादातूनच मला कोय तो आनंदाचा लाभ
झाला,” राममोहन दुसरे एके ठिकाणी म्हणतात को, “ हिदूच्या जातिघमानी
त्यांच्या सामान्य सुखांतही मादी कालविली आहे. त्यांना सूर्योदयापासून
सूयांस्तापयंत फक्त एकदाच अन्नग्रहण करतां येत, शिजलेल अन्न बोटीत
खातां येत नाही, कपडे घालन जेवतां येत नाही, हाटेलांत जाता येत नाही,
बिजातीयाने रिवलेल अन्न चालत नाही, इतकेच काय पण जेवताना उठले
असता पुन्हा पानावर बसतां येत नाही.”
हिंदूच्या उपासनेब्रद्रळ राममोहन असे बर्णन करतात की, *“ प्रत्येक
ट्डं
हिंदु आपल्या उपासनेकरितां देव ब त्यांच्या देवता उशा मूत तयार करतो.
र्ट उपहास आणि गौरव [भाग १ ला
त्या देवदेवतांच्या जन्मकमांचे "चितन व कथन करण्याचा त्यांस बालाभ्यासच
असतो, मग त्या जन्मकथा, जारकम, विषयार्साक्त, सत्यापलाप, कृतध्नता,
बिश्वासघात व मित्रद्रोह ह्यांनींच भरटेल्या असल्या तरी चालतात! अद्य
देवदेवतांच्या ठिकाणी भक्तिभाव ठेवन त्याचे नामस्मरण किबा कथाश्रवण
करण्याने, तसेच त्या देवतांस व त्याचे भक्तास क'चिन्मात्र टान केल्याने,
चित्तशुद्धि व स्व पापाचे |नरसन होऊन अदी मोक्ष प्राप्त हतो. अस ज्यास
बालपणापासून रिर्कावळे जाते, त्याची नीतिमत्ता काय दजाची डासेल
ह्यावद्दळ दुमत होण ठाक्य नाही.” जो ब्रह्माव्यतग्क्ति इतर देवाची पूजा
करतो आणि आपणास त्या देवापेक्षा क'नष्ट लेखतो, तो मृग्व असून त्या
देवांच्याकरितां राबणारा पठाच समजावा, वास्ताबक मोक्षप्रा्ीला ब्राह्मण-
घमातील विधिवधानाची मुळींच जरूरी नाही, आणि खरोखर ज्या देशांत
केबळ जन्मावर श्रेष्ठ जातीची मान्यता टरवतात, त्या आमच्या ह्य! देशांत
ज्ञानाजेन ब नीतिधम ह्याचा ऱ्हास झपाट्याने झात्यास त्यांत नवल काय!”
असो. ह्याप्रमाणे प्रचलित हिद्घमाचे वणन ज्याप्रमाण राममोहन ह्यांनी
केले त्याचप्रमाण ते खिस्तीधमासबधी येशूच्या आज्ञा या पुस्तकाच्या प्रस्ता-
बनेत असे म्हणतात की, “' ज्या इश्वराने वण, दर्जा किवा सपात्त अस भेद न
मानतां सर्व जीवास दुःख, मृत्यु, निराशा व विकार ह्यांस सारग्वेच पात्र
केळे आहे, तसेच जगावर तो करोत असलेल्या कृपेच्या बपांबास ज्याने सारेच
विभागी केले आहेत, त्या इंश्ररासबध्धी श्रेष्ठ व उदात्त भावना फार उत्तम
प्रकारे जाग्रत करणारे अस घम वब नीताचे एक (खिरती अनुद्यासन आहे,
मनुष्यमात्राच्या स्वेताविषयींच्या व समाजाविपरयींच्या नानाविध कत्व्यांत हे
खिस्तानुद्ासन इतक उत्कृष्ट मागददाक आहे. की, त्याच्या प्र्सरापासून
अत्यंत फायदे होतील अशी मला खात्री वाटते.”
राममोहन आणखी असे म्हणतात, “ ह्या देशांतील पाद्रीलोकांचे सबंधी
माझे मनांत अढी आहे अस कोणी समजूं नये. उलट त्यांच्या संस्थचा
विस्तार व्हावा आणि युरापयन इरारप्रकृतीला न मानवणाऱ्या आमच्या ह्या
देशांतील हवापाणी त्यांस सुखावह व्हावे अशी माझी इंश्वराजवळ प्रार्थना
आहे. कारण त्यांची संख्या आमच्या देशांत ज्या मानाने वाढेल त्यामानाने
प्रकरण ८ व॑.] खिस्तानुशशासन ७७-
त्यांच्या सगतीने, संभाषणानें व त्यांच्या उदाहरणांनी आमच्यांत गांभीर्य,
संयम, नेमस्तपणा व सद्गर्तन याची वाढ होइल.”
तात्पर्य, राममोहन यांचे म्हणणे असे होत की, खिस्तीधर्म जर योग्य रीतीनें
लोकांच्या मनात चांगला बिबवळा तर मनुष्यजातीची नेतिक, सामाजिक ब
राजकीय स्थिति सधारण्याचे धोरण इतर कोणऱर्याही धरमायेक्षां खिस्तीघधमात
अधिक आहे. हिदुस्थानांतील सुिक्षित लोकानी प्रत्यक्ष धमातर न केलें
तरी खिस्टीघधमाचा पुरस्कार ते आनदान करतील. ह्यासाठी हिंदी
लोकास अगोदर इंग्रजी विद्या दिकवली पाहिज. आणि त्या इंग्रजी विद्य-
बरोबरच थोडथोडे खिस्तीधर्माचे शिक्षण देण अगदी योग्य होइल. मात्र,
त्यांत इतरास न समजण्यासारग्वी जी खिर्स्तांधमांची गूढ रहस्ये असतील,
त्याची माहिती प्रथम अगद थोडी देऊन खिस्तनीतीवर अधिक भर द्यावा,
हेच सुरशिक्षितास अधिक समत होईल, आज इग्रजी शिक्षणासाठ सारी
हिंदी प्रजा अत्यंत उत्सुक झाली आहे, ह्या विचारास अनुसरून राममाहन
ह्यांनी आपल्या वेदांतविद्यालयांतसुद्धा इंग्रजी रिक्षण ब खिस्तानुशासन
ह्याची पुस्ती जोडलींच होती. असो, ह्याप्रमाणे हिदुधमाचा उपहास व
खिस्तीधर्माचा प्रस्ताव राममोहन ह्यानी केला खरा, पण त्यानंतर खिस्ती
पाग्याशी राममोहन याचे जे कडाक्याचे वाद झाले त्या वादांचे वेळी हिदु-
घमास पाठीशी घेऊन राममोहनानी खिस्तीघमावर जे फेरले चढविले,
त्यांची थोडक्यात कल्पना येण्याकरितां पाद्री व राममोहन ह्याच्या विस्तृत
बादाचे संवादरूपान संक्षिप्त विविचन खाली केल आहे.
प'द्री--वेदांत जर असे सांगितले आहे काँ, ईश्वराचे ज्ञान मानवी
बुद्धीस अगम्य आहे, तर मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी धमांच्या द्वारे
इंश्वरविषयक ज्ञान संपादून मगच उपदे करायला लागावे त बरे.
राममोहन---हा वेदांताचा विषय(स आहे. ब्रह्माचे यथातथ्य ज्ञान बुद्धीस
अगोचर असले तरी इंश्वराचे अस्तित्व बुद्धीस कायांनुमेय आहे असे बेदान्तांत
सांगितले आहे.
पाद्री--तुम्ही परमेश्वराला तर निमुंण मानतां. मग बरे आणि वाईट
हा भेदच राहिला नाहीं. परमेश्वराला निगुण म्हटल्यावर नास्तिकांत ब
तुमच्यात भेद तो काय?
"७८ वेदांताचा पुरस्कार [भाग १ ळा
राममोहन---पदार्थास चिकटलेले जसे त्याचे गुण असतात तसे त्रझ-
वस्तूस चिकटलेले असे गुण वेदान्त मानीत नाहीं. दष्टि, अक्कल,
दया, रांग इत्यादि गुण पाहिले तर ते कधी असतात तर कधी
लय पावतात, तसच ते एकमेकांनी आच्छादितही होतात, आणि शिवाय ते
नेत्र, मदु, अंतःकरण, अशा एकदेशींच काय ते असू ठाकतात, असे हे
परिच्छिन्न गुण पूर्ण ब्रह्माचे ठिकाणी मानतां येत नाहीत. जगाची उत्पत्ति,
स्थितिब लय होण्यास जे अनंत कल्याण गुण कारणीभूत होत असतील, तेच
त्या परमपुरुषाचे स्वरूप केवळ अचिन्त्य ब अपरिच्छित्न असते इतकाच
वेदान्ताचा भाव आहे. अस आहे, तरी मानव कोटीतील अत्युच्च गुण सत्य,
क्षमा, न्याय इत्यादि जेव्हा परमपुरुपास लावतात तेव्हा ते परमार्थांचे साधकास
परमपुरुषाचे स्वरूप प्रथम आकलन करतां यावे म्हणूनच होय. सारांश, कर्ता,
भता ब मोक्षदाता अशा तीन गुणाचे पिता, पवित्र आत्मा ब पुत्र असे तीन
पृथक् देव मानण्यापेक्षा वरील वेदान्ताची विचारसरणीच श्रेष्ठ दर्जाची ठरते
पा%--तुम्ही वेदान्ती मनालाच ब्रह्म मानता तेव्हा तुमचे मन पाप-
पुण्याबद्दल जी स्फां्त देईल तीच इराप्रणींत झाली. तुम्हास आमच्या-
प्रमाणे इराप्रणीत नियंत्रण्च नको असे झाले
राममोहन:--हाही वेदार्थांचा विषयांसच आहे. वेदांत मन, अन्न,
आकारा, पशु इत्यादि पदाथास ब्रह्म म्हटले आहे त्यातील हेतु ब्रह्म हे व्यापक
आहे, इतकच दरशविण्याचा आहे, तसेच वेदात जी देवदेवतांची पूजा-
विधान सागितली आहेत तीं त्रह्मोपासनेस जे अनधिकारी असतील, त्यांच्या
मनास काहीतरी आलंबन असाव इतक्याच हेतूस्तव सागितलीं आहेत,
पवित्र आत्मा कबूतराचे रूपान संचार करून जर मेरीचे ठिकाणी पुत्रोत्पत्ति
करू शकतो, तर मच्छकच्छादि अवतारांत असंभब तो कोणता १ आणि
गाईला गोमाता म्हटले ह्यांत खिस्त्यांनी हंसावे असे काय आहे १? ह्यावर
पाद्री म्हणतील की, आम्ही देहधारी येशूची आराधना करता, तीं त्या जड
शरीराची नसून आंतील चित्कलेची करतो. तरी त्यांस कोणत्याही धर्मातील
मूर्तेपूजेबर टीका करण्याचा हक्कच पोचत नाहीं. कारण हिदु जे रामकृष्णांची
उपासना करतात, ती त्यांच्यांतील ब्रह्मांश सोडून करतात अस कोण म्हणेल
उलटपक्षीं रामकृष्णादिकांच्या मूर्तीत प्राणप्रातिष्ठादे संस्कार केल्याबांचून
प्रकरण ८ वे.] वेदांताचा पुरस्कार ७९
हिंदु मूर्तिपूजक केवळ मूर्त[सच देव मानून कर्धी पूजीत नाहींत. मूर्तिपूजे-
संबंधीं हिदुधरमांची अशी मर्यादा आहे की, वषणांश्रमविहित शास्त्रीय कर्म
प्रत्येकाने करीत असता दरम्यान फुरसुतीचे वेळीं मूर्तींची उपासनाही करावी,
ती सबाच्या अंतयांमी इंश्रर आहे. अशी जाणींब होईपर्यत करावी. अहं
ब्रह्मास्मि ही अद्वेत्यांची श्रेष्ठय़रकारची उपासना आहे. त्याच्या खालोखाल
द्वैत्यांची सगुणोपासना असून त्यानी श्रेष्ठाचा बहुमान, बरोबरीच्याची मैत्री,
कनिष्ठास प्रियवस्तूंच दान आणि सववत्र समदृष्टि ठेवून सबंभूताच्या अतर्यामी
जो परमेश्वर त्याचे पूजन करावे, असे भागबतात कपिलाने सांगितले आहे.
त्याचेहून कनिष्ठ मार्तपूजा होय,
पाद्री:-र्र्बेदान्त्याच्या मायावादानें इंश्ररास कमीपणा येतो. तसच त्या-
योगाने इश्वर आणि त्याची माया ही दोघही श्रेष्ठ व अनादयत ठरतात.
रःममोहनः ---इश्वरास कमीपण| कसा येतो ते तुम्ही सागत नाही, माया
ही ईश्वराची शक्ति आहे. तिला स्वतत्र अस्तित्व नाही. जसे इंश्रराच स्वरूप
अनायंत आहे, तसेच त्याचे गाक्तीचे स्वरूप असणे स्वाभाविक आहे. प्रत्येक
घमात इंश्रराचे गुण इंश्वराइतकेच शाश्रत मानलेले झाहेत. गुणरूप जी माया
त्याच्यापेक्षा गुणी जो परमेश्वर त्याची योग्यता वेदान्ताने अधिकच भौनली आहे.
पाद्री:-र्जीबात्मा ब परमात्मा जर एकरूप आहेत तर जीवबात्म्याच्या
बर््यावाइट कमाबद्दल त्यास बरेबाईंट फळ भोगावे लागत, असे म्हणणे म्हणजे
इश्वरासच फळे भोगावी लागतात, असे म्हणण्यासारखे होते. तसेच जीबात्म्या-
ऱ्या अस्तित्वामुळे परमात्म्याच्या पूर्णत्वास बाध येतो.
राममोहन! - इश्वर ब्रिंबरूधष असून जीवात्मा हा प्रतिबिबरूप आहे.
अर्थात् जीवात्म्याचे अनेकत्ब, मलिनत्व, व चांचल्य हे उपाधिभूत असलेल्या
पाण्याच्या म्हणजे मायेच्या स्वरूपावर अवलबून आहे, ती उपाधि गेली, की
प्रतिबिंबरूप जीवात्म्याचे बिंबरूप परमात्म्याहून भिन्न अस्तित्व नाहीसे होतें.
आणि ते मिन्न अस्तित्व असते, तेव्हाही प्रतिबिंबाचे मालिन्य, चांचल्यादि
गुणदोष बिंबाचे ठिकाणीं लागत नाहींत. तसेच प्रतिबिबाच्या एथक् भासणा-
र्या आस्तित्यामुळे बिंबाच्या पूर्णत्वास उणेषणाही येत नाहीं. दृष्टान्त नेहमीं एक-
देशी असतात. उदाहरणार्थ, सृष्टि पाण्याबरील बुडबुड्याप्रमाणें आहे, असें
सांगण्यांत येतें, तेव्हां इतकेंच दरोबाबयाचे असते, कीं ज्याप्रमाणे बुडबुड्याला
<० मायावाद् [माग १ ढा
पाण्याचा आधार त्याप्रमाणे सृष्टीला ब्रह्माचा आधार आहे. आणि ती बुडबुड्या-
प्रमाणेंच अशाश्रत आहे. वारा बुडबुडा उत्पन्न करतो, त्याअर्थी मायेचेही
ब्रह्मावर नियंत्रण चालते असा त्याचा अर्थ नव्हे. इंश्वराची शॉक्ति म्हटली
म्हणून ती त्याच्यावर हुकमत चालवते असे नाहीं. पश्चात्ताप झालेल्या जीवा-
वर इश्वर दया करतो असे म्हटले म्हणजे दयेची ईश्वरावर सत्ता चालते, असा
त्याचा अर्थ नव्हे. परमात्म्याच्या शुद्ध खरूपाच ज्ञान होतांच ज्या मायेने आत्मा-
परमात्मा इत्यांदे भेद दाखविले, ती नाहीशीच होते. ज्ञान हे मायेचे बिरोधि
आहे. माया या शब्दांत इंश्वराची सुजनर्शक्त ब तिचे कार्य ह्या दोहोचा अत-
भौब होतो. सर्परज्जूच्या दृष्टान्तावरून इतकेच घ्यावयाचे कीं, सपाला स्वतंत्र
अस्तित्व नाही. त्याचे अस्तित्व त्याला दोरीकडूनच मिळत. बास्तविक दोरी-
शिवाय दुसरे कांहींच नाही. त्याचप्रमाणे सव सृष्ट पदार्थास अस्तित्व ब्रह्मा-
कडून मिळते, एक ब्रह्म वस्तु मात्र आहे. वार्स्ताबक दुसरे कांहींच नाही पण
ह्याचा अर्थ सारीं हंडीमडकी म्हणजेच ब्रह्म असा नव्हे, ब्रह्म हे परमपुरुष-
वाचक असून जडसृष्टि ही प्रकात आहे. प्रतिबिबाचा बिबांत ल्य होढो,
त्याचप्रमाणे प्रकृति आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपांत लय पाबते. जोपयत ज्योतींचा
मेणवत्यांशी सबंध आहे, तोपर्यत ज्योतिज्यातात भेद दिसतो, पण तो
संबंध सपला म्हणजे साऱ्या ज्योति अव्यक्ततेजांत विलीन होतात. त्याचप्रमाणें
जीवात्म्यांचे आहे. असे न मानतां हे सवे जग ब जीव शून्यांतून निर्माण झाले,
असे जे मानतात त्यांस इंश्रराचे अस्तित्वच सिद्ध करणे अशक्य होईल.
असो. ह्याप्रमाणे वेदान्तदशनांतील मायावादाचा पुरस्कार केल्यानंतर
त्याच लेखांत अनुक्रमाने न्याय, मीमांसा, पातंजल ब सांख्यदर्शन ह्यांचेही
समर्थन “राममोहन' ह्यांनी केळे आहे. नतर पुराणे व तंत्रे ह्यांचा विचार
ते करतात तो असा.
पाद्रीः--तुमची पुराणे, देव अनेक असून ते इहलोकीचे भोग भोगतात
असे सांगतात. तुमचा नामरूपात्मक देव विश्वव्यापक कसा असेल ! तसेच
'कित्येक देवांची नामरूप शास्त्रांत बणिलेलीं असून ती माणसांना कळत
नाहींत हें कसे!
राममोहन -- पुराणांनी बेदान्ताला धरून परमेश्वर अचिंत्य ब निराकार आहे
असेंच सांगितलें आहे, परंतु अप्रबुद्ध माणसांचे जीवन अज्ञानामुळ धर्महीन
प्रकरण ८वे.] पुराणांचा परस्कार ८१
किंबा पापात्मक होऊं नये म्हणून त्यांच्यासाठी नामरूपांचे देव कल्पून त्यांस
मनुष्यांप्रमाणेंच भावना असतात असे सांगितले आहे. हेतु हा की, त्या-
योगानें त्यांचा देवाच्या ठिकाणीं भाव जडाबा ब हळहळू त्यांनीं इंश्रराच्या
सत्यज्ञानास अधिकारी व्हावे. परमेश्वर हा वास्तविक नामरूपहीन असून
त्यास कटुत्व व भोक्तृत्व हीं नाहींत, असेच जी सर्वमान्य ब बेदानुकुल पुराणें
आहेत त्यांत पुनः पुन्हा स्पष्टपणे सांगितले आहे. ते न पाहतां तुम्ही पाद्री-
लोक कोणत्या तरी बेदविरोधि भाकड कथाची भाषांतर प्रसद्ध करून हिंदु-
धर्मास हिडिस स्वरूप देण्याचा नेहमी प्रयत्न करतां हे अळछाध्य होय.
आता आमचे देव देहधारी असून त्यास बायकामुले असतात, तरी
आम्ही त्यास व्यापक असे इश्वर कसे मानतो, ह्या गोष्टीचा, पुराणांतील
आणि तंत्रातील चुका दाखविण्या'चे हेदून तुम्ही उपहास करता, पण
त्यावर मी असे विचारतो की, मानवदेहधारी येशु/खस्त आणि खबूतराचे
शरीर धारण करणारा पवित्र आत्मा यांस तुम्ही पूर्ण परमेश्रररूप कस मानतां १
मग येशुखिस्तास तुमच्याआमच्यासारखच इंद्रियज्ञान, रागलोभादि मनो-
विकार व जन्ममृत्यू नव्हते काय १ तसाच खबूतर झालेला पवित्र आत्मा
या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात असून त्याच्याचपासून मेरीच्या पोटीं तिचे
लनापूर्वींच येशाखिस्ताचा गर्भ राहिला अस तुम्ही मानतांना ? मग आमच्या
पुराणांस का दोष देतां? उलट आम्ही असे दाखवितो को, आमच्या
शास्त्रांनी ब पुराणांनी असं ठिकठिकाणी सांगितळ आहे काँ» ह्या देवकथा
कोठे रूपकात्मक तर कोठे काल्पानिक आहेत असे समजाबे.' इश्वर वास्तविक
तस[ नाहीं. पण तुमच्या बायबलांत ह्या येशूच्या ब पवित्र आत्म्याच्या सर्व
कथा अक्षरशः खऱ्याच आहेत असे सागितले आहे, तेव्हा आतां नाम-
रूपात्मक अनेक देव आणि त्यांचे इंद्रेयजन्य भोग ब बिकार हे दोष फक्त
तुमच्याच पथांत आहेत, असे उघड होते. शिवाय आमच्यामधील पुराण आग्ही
काही बेदतुल्य मानीत नाही, पण तुमचे बायबल मात्र तुम्हास अमोघ वाटते.
पाद्री:--बरे, ते असो. पण तुमच्या धमात तुमच्या कमोचीं फळ कांहीं
येथेच मिळतात असे लिहितात व कांही मरणोत्तर मिळतात असे लिहितात.
तसेच तुमची पूर्वमीमांसा पाहतां हिंदुस्थानच्या लोकांशिवाय इतरांना कर्म-
फळांची प्राप्तीच नाहीं असे दिसतें, हे कसे !
द
“२ खरिस्तीमतांवर मात [ भाग | ला
राममोहनः--“ह्याच जन्मीं कमाचीं फळे मिळूं शकतात, असे तुमचें
शास्त्रही सागतेच. आता जीं बेदविहित कर्मे बेदांनीं तुम्हाला सांगितलींच
नाहीत त्याची फळेही तुम्हांला मिळणार नाहींत, अस म्हणण्यात शास्त्र कोठे
चुकल ? आमच्या धर्माप्रमाणे ज्याने त्याने आपल्या वणाश्रमाप्रमाणे वेंद-
बिहित कर्स करणे हे योग्यच आहे. परंतु ज्ञानाचे अधिकारी होण्यास किबा
अमृतत्वाची प्रात्ति होण्यास वेदाध्ययन ब बेदिककमंपरिपालन आवश्यकच आहे
अस नाहीं, स्मृति आण आगम ही ज्ञानाधिकार देण्यास समर्थ आहेत,
पाद्री: “तुमच्या श्रांत, स्मृति आणि आगम पाहिजेत कशाला £ येशु-
खिस्तान आत्मयज्ञ करून अखिल खिस्ती मानवसमाजाचे पापक्षालन केल;
षण ठत तुम्हास मान्य नाही, मग मानवजातीच्या अनंत पापांचे निरसन
होण्यास तुमच्या म्हणण्याप्रमाण उपाय काय?
राममोहन: -- वेदांताप्रमाणे शम, दम, तितिक्षा, उपराते, ध्यान हेच
पापक्षालन!चे खरे उपाय आहेत. आमच्या धरमाप्रमाण आमच्या पापक्षालनास
खिस्ती धमातील अखेरच्या निवाड्यापयंत थाबाबे लागत नाहीं. इतकच काय,
पण आम्ही आमच्या कमांची बरी बाईट फळे या जर्न्माही भोगूं राकतो.
असो. ह्याप्रमाण प्रश्नोत्तरे झाल्यानंतर प्रचलित खिस्ती मतावर मात
करण्याच्या हेतून राममोहन ह्यांनी त्यास असे सवाल केले कीं, “' येशुख्स्ताला
तुम्ही इशापुत्र म्हणून, पुन्हा त्यासच इश्वर कसे मानतां ! येशुखिस्ताला कधीं
मानवपुत्र असही म्हणतां ब पुन्हा कोणीही मानव त्याचा जनक नव्हता असे
म्हणता, ते कसे १ इंश्वर एकच आहे असे म्हणतां तर पिता, पुत्र ब पवित्र
आत्मा हे सारेच देव कसे १ इंगचेतन्यच काय ते पूजनीय आहे असे मानून
पुन्हा जडदेहघारी येशुखिस्ताला देव म्हणणे विसंगत नाही काय ! तसेच
खुत्र ब पिता तत्त्वतः एकच आहेत, असे मानल्याबर पुत्र पित्यासमान आहे
असे द्वेतसूचक कसे म्हणतां येईल. आतां मनुष्याचा पुत्र तोही मनुष्यश्व,
ह्याप्रमाणे इंश्रराचा मुलगा तोही इश्वर म्हणावा, तर तो आपल्या
पित्याप्रमाणे अनाद्यनंत कसा असेल ? इंश्वर हं कांहीं जातिवाचक
सामान्यनाम नव्हे, तं विदोषनाम आहे. पण त्या विदोषनामांत जर
तीन देव येत असतील तर त्यांत ब सामान्यनामांत फरक तो काय राहिला.
एकया इंश्वर ह्या नामनिर्देशांत जर नाम, रूप ब क्रिया ह्यांनी भित्न असलेल्या
अक्ररण ८ वं.] खिस्तीमतांवर मात ८३
पिता, पुत्र ब पबित्र आत्मा ह्या तीन व्यक्तींचा समावेश खिस्ती करतात, तर
हिंदूंच्या त्रिमूर्तांचा उपहास करण्याचा त्यांना काय हक्क आहे? खिस्ती
म्हणतील कीं, आमचे तीन देव एकरूप कसे हे णूढ रहस्य आम्हांला न
सांगतां आले तरी परंपरागत संस्कारांमुळे आम्हाला त्याची प्रचीती येते. तर
त्याबर हिदूसही असच ठासून सागता येईल की, आमचे देवतापंचायतन
एक परमेश्वररूप आहे, याचा आम्हालाही पूर्वसस्कार व अभ्यास ह्यांच्यायोग
साक्षात्कार आहे.
आतां सामान्य जनतेचा बुद्धिभेद न व्हावा म्हणून मोठमोठ्या रोमन ब
ग्रीक तत्त्ववेच्यांनीही या असंबद्ध मतांचा आरंभी अनुवाद केला अस काणाचें
म्हणणे असेल तर आज ही मते खिस्ती जगात इतकी हृढमृल झाली आहेत
की, त्याविरुद्ध विबेचकबुद्धीने कोणी ब्र काढण्याचीही सोय राह्ली नाही. असा
जर खिस्ती धमावर गुरूंच्या परपरेचा जबरदस्त पगडा आहे तर खिस्ती
लोकांनीं ब्राह्मणाच्या नांवाने खडे फोडण्यात अथ काय ? ज्या धमंग्रथात
पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा केवळ भिन्न नामनिर्देशाच नव्हे तर त्याच्या
निरनिराळ्या भावना ब कार्यही वर्णिली आहेत, त्याच ग्रंथाने पुन्हा परमपुरुष
एकच असल्याचे प्रतिपादणे, हे ज्यांचे इद्रियज्ञान ब बुद्धि शाबूद आहे, असा
कोणीही मानणार नाही. प्रचलित हिदुधम,त याहून अधिक विसगतपणा कोठे
आहे तो खिस्त्यानीं दाखबावा.
दुसर अस कीं, एक “' पिता ?-- परमेश्वर, सर्वज्ञ, सवेशक्तिमान् व
अत्यंत दयाळु असतांनाही त्याच्या एकर्यच्यान न भागून सवज्ञ, सवशाक्ति-
माजू ब अत्यंत दयाळू असे पूर्णत्वाने युक्त पिता, इशपुत्र, पवित्र आत्मा ह्या-
प्रमाणे जर तीन मानता येतात तर मग तीनच का, तेहतीस कोटी र२ग्थबा प्रत्येक
आकाडदास्थ गोलागणिक एकेक असाच इश्वर मानण्यास काय हरकत असावी?
आणखी पाद्रीलोक असे म्हणतात की, येश्रू हा इंशपुत्र असतांही त्यानें
आपल्याला मानवपुत्र म्हणणे हे त्याचे केवळ लाघव आहे, ते कांहीं खरे
नव्हे, मग असे आहे तर हिंदूच्या पुराणांतून अश्या लाघव-ग!रवाचा रूप-
कात्मक जो भाग आहे तेवढाच उचळून धरून सार्या हिदुधर्माची त्यानी
निंदा करणे अत्यंत गर्ह्म नाहीं काय १ तात्पय हिदुलोकांचा धर्म, त्यांच
शिक्षण, त्यांची नीति इत्यादींवर खिस्ती लोकांनी बेगुमानपणाने टीका करण्या-
<४ ख्रिस्तीमतांवर मात [माग १ ला
पूर्वी पुष्कळच विचार केला पाहिजे ब शोधही केला पाहिजे. हिंदु हे
अज्ञानतमांत पडले आहेत, त्यांचा नेत्िकि अधःपात झाला आहे वगेरे
बल्गना करणारांनी एक्या बंगालप्रांतांत गेल्या थोड्याच बषात, अध्यात्म,
कायदा, न्याय, व्याकरण आणि ज्योतिष अशा विषयांवर शेकडो नवीन ग्रंथ
निर्माण झाले आहेत, ह्याची पुसतपासही केलेली नसावी ही लांछनास्पद गोष्ट
आहे. तसंच /हिदूच्या आचाराशी युरापिरनांच्या आचारांची तुलना केल्यास
अत्यत हिणकसपणा कोठ आहे हेही सिद्ध करणे कठीण नाहीं,
तात्पर्य, उद्यां जर कोणी हिदु अगर मुसलमान खिस्ती झाला, आणि
नंतर त्याने खिस्ती धमातील ही खुळे ब त्रयीबादावर निरनिराळ्या खिस्ती
पंडितानीं व ध्माधिकाऱ्यानी तोडलेले तारे पाहिळे, तर आपण धमातर केल्या-
बद्दल त्याला अत्यत पस्तावा झाल्यावांचून खचित राहणार नाही, ब्रिटिशां-
सारख्या विजयद्याली ब उदयोन्म्ख राष्ट्राने आपला धम घम्गुसूच्या असंबद्ध
सिद्धान्तांवर अबलबून ठेवावा हे मोठेच आश्चर्य होय, सपात्त, सत्ता, व्जिय
इत्यादि शोब्दावडंबराशी ब चिन्हाशी सद्धमांचा क्वचितच सबंध असतो हेच
ऐतिहासिक सत्य दिसत. अदा] स्थितीत पाश्चात्य देशांतील सज्ञ लोकांचा
खिस्तीधममतांवरील विश्वास उडत चालला असता हिंदुस्थानातील लोक
त्या धमाचा आश्रय करतील *" गोष्ट असंभवनीयच दिसते,
सर्वशक्तिमान व शाश्वत अशा परमेश्वराने मनुप्यकोटीत जन्माला यावे,
वाढावे, हालअपेष्टा भोगाव्या आणि उ.खेर ल्झारपद मरण पावावे, असे
परमपुरुपाचे जन्मकम साशू पहाणे हणजे मनुष्याच्या अगदीं सामान्य बुद्धीचाही
उपमर्द करण्यासारखे आहे. तसच खिस्ती लोकांनी चोर्या, दरोडे, टवदाजी
करून केलेल्या पापांचे प्रायश्चित्त येश्युखिस्तास त्याचे इच्छेबिरुद्ध देहांत्शासन
देऊन भोगण्यास लावावे ह्या मतात एक्या २]खिस्ताचाच काय पण एकंदर
न्याय, नीत, मर्यादा ह्या सबाचाच अमानुप रीतीने खून होतो.
तेव्हां बगालप्रांती लोकसंख्या वाढत असून दा'रिद्ही वाढत आहे अदा
गोष्टींचा फायदा घेऊन येथे खिस्तीघधर्ममतांचा प्रसार करण्याचा उद्योग ब्रिटिश
पाद्मांनीं करणे ही गोष्ट फार गेर आहे. जे देशा स्वतंत्र आहेत त्या देशांत
त्यांनीं वाटल्यास आपल्या धर्ममतांचा प्रसार करण्याचा प्रयत्न कराबा, पण
पकरण ८वे.] चरित्र आणि तत्त्वज्ञान ८५
हंदुस्थान हं जित राष्ट्र आहे व ब्रिटिश लोक हे जेते आहेत, यास्तव त्यांनीं
[सा प्रयत्न येथे करणे मात्र अन्यायाचे होईल.
ह्या प्रकरणांतील विरोध काहीं अशीं अपरिहायच आहे. कारण त्यांत
॥ममोहन ह्याच्या मनाचा पाळटच प्रतिथिबित झाला आहे. तथाषि ह्या सवे
बेवेचनांत एक गोष्ट लक्षात येते, ती ही को येथखिस्तानी सागितलेले नीति-
गरम राममोहन ह्यास जितके आवडले तितकीच बायबलांतील त्याचे जन्मकर्म
य इतर शूढ म्हणुन सांगितलेलीं मते त्यास नापर्सत झालीं. भगवबद्रीतेचा
मतं म्हणून त्यानीं अनुवाद केला; पण श्रीकृप्णचरित्र त्यांस अत्येत निंद्य
पटले, त काही असो, बादविवादात सहज उत्पन्न होणाऱ्या अर्मिनवेज्ञामुळे
॥ममोहन यांच्या मनाचे ठिकाणीं ज विचारसंक्रमण झाले त्याचाच परिणाम
एके धरीप्रार्थनामंदिराची ब्राह्मसमा ह्या रूपातरात लबकरच घडून आला,
! रूपांतर होता होतां विचाराचे वबठुळ पुरे होऊन, ते कदाचित् सनातन-
पम!च्या पूर्वपदावरच यावयाचे, परंतु त्यापूर्वीच त्याचे आयुष्य संपळे, असो.
याबद्दल विवेचन पुढे येईल,
प्रकरण नववं
ब्राह्मसभा
च्मववजानमडिहे विच्या
मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे आदमसाहेबांच्या एकेश्वरीप्राथनासमाजाला
प्रथम कांहीं दिवस कित्येक हिदु ब युरोपियन येत असत. परंतु पुढें प्रार्थना
करण्यास येणाऱ्यांची सख्या कमी होत चालली, एक दिवस या नूतन प्रार्थना-
मंदिरांतून प्राथना आटोपून परत येत असतां, राममोहन यांचे तरुण रिष्य
ताराचद चक्रवती आणि चद्रशेग्वर देव या दोघांनीं असे सुचविले कीं,
ह्या परकी पाद्रचाचे चर्चमध्ये जाण्यापेक्षा आपले विचारास पूर्ण समत होईल,
असा आपणच एक एकेश्वरीसमाज स्थापन करावा. ही गोष्ट राममोहन
यांसही पटली. राममोहन यांचे 'कित्येक श्रीमान् स्नेह्यांनी प्राथमिक खर्चाची
जबाबदारी आपलेबर घेतळी. असा सर्व योग जुळून आल्यामुळे तारीख २०
आगस्ट सन १८२८ राजी फिरगी कमळ बोस याचे घरी पहिली ब्राह्म-
समाज सभा स्थापन झाली. या ब्राह्मसभेचे जनकत्व राममोहन यांस द्या
किवा एख द्या उद्धगिज्ज कोटीप्रमाणे तत्कालीन परिस्थितीनेंच सदर संस्था
निमाण केली असे म्हणा. परंतु आद्मसाहेबाचे खिस्ती एके9श्वरीसस्थेस
ब्राह्मसभेच्या मातृपदाचा मान देतां येणार नाही. फारतर इतकेच म्हणतां
येईल कीं, ह्या युनिटेरियन दाईने वेळेवर येऊन ब्रह्मोपासनेची लवकर सुटका
केली. दोन्ही सस्थाचे जन्मादारम्य जातिधमच वेगळे होते. एक निन्बळ
खिस्ती तर दुसरी केवळ हिदु अस म्हणता येईल. इंश्ररप्रणीत अश्या वेदांचे
आधारे ब्रह्मोपासना करावी हेच ब्राह्मसभेचे ध्येय होते. यामुळे प्रार्थनांचे
बहिरंगांत जरी खिस्ताचे अनुकरण करण्यांत आले, तरी बायबलने जे हिदूरचे
धर्मपीठ बळकावण्याचा घाट घातला होता, तो फसून शेबटी 'प्रामाण्यबुद्धिर्बेदेषु'
हें हिंदूंचे त्रीदच कायम राहिले. तत्कालीन मिशानर््यांचे प्रसिद्ध पुढारी
डो०डफ ह्यांनी राजा राममोहन ह्यांस हिदूंचा ळूथर ठरविलें. तर डा ० विल्सन
दुसरे बडे मिशनरी त्यांस आद्य शंकराचार्यांच्या तत्त्वशानाचे पुनरुद्धारक असे
मानूं लागले.
प्रकरण ९ वे.) दिवाणजी टछ
युनिटेरिअन लेखक ब वक्ते, लेखांत आणि भाषणांत किती उदार अगर
अघळपघळ दिसले, तरी ते हाडाचे खिस्तीच, त्यांचा स्वघर्मासंबंधी अभिमान
किंबा दुरभिमान पुरा जाग्रत असतो. यामुळें कलकच्याचे खिस्ती एकेश्ररी-
समाजाचे, हिदी त्राह्मसभेत रूपांतर झालेले, आदमप्रभ्ति यरोपेअनास
आवडले नाहीं. जानबुलच्या रागाच्या डुरकावण्या सुरू झाल्या. पण राम-
मोहन ह्यांनी त्यास दाद दिली नाहीं. उलटपक्षी ह्या रूपांतगने राममोव्न
यांनी हिंटंची सहानुभूति थोडीबद्त तरी सषादन केली, ब्राह्ममादिराचे
अनावरणसमारभास पांचशे हिंदू हजर होते. त्यांत कित्येक भिक्षुक त्राह्मणटी
होते. पुढें राममोहन याचे विषयींच्या आदरान अनुयायाची संख्या दिवस-
दिवस वाढत चाळली ते त्यास आदरान दिवाणजी) अस म्हणत, उलट
राममोहन त्यास बरोबरीचे नात्यान “' बिगदर ” अस म्हणत. तेव त्याचे
अनुयायी यांचेमध्ये चांगल प्रेम ब सलोखा नादू लागला. राममोहन मनाचे
फार प्रेमळ ब ढिलिदार होते. एखादी चागली गाष्ट घडून आली का, त्यास
अस हष लोटे की, त्या भरांत ते आपलेजबळ असलेल्या शिष्यास प्रेमाने पोटाशी
घरीत. एखादी अनिष्ट गोष्ट घडली तरी ते त्याबद्दल आपले शिष्यवर्गास
बोलत नसत. उलट ती राममोहन याच्या हातून घडली तर त्याचे अनुयायी
कचितू त्यांचा स्पष्ट निषेध करीत; त्याचाही त्यास राग येत नसे. एक
दिवस राममोहन यांची स्वारी स्नान केल्यानतर आपले आरशासमोर उभी
राहून बराच बेळ आपले सुंदर लाब कस बिचरीत व कपड्यांची ठाकठीक
करीत उभी होती. ते पाहून त्याचा अनुयायी ताराचद चक्रवती म्हणाला,
“ महाराय ! आरश्यात चेहरा पाहाण्यांत वळ घालव नये, हा उपदेश
लोकांनाच सांगण्य.करिता असतो काय १ ” ह अजन मिळताच राममोहन
चपापळे. त्यांनी आपली चूक कबूल केली. एकदर्रीत राममोहन यांची
राहणी श्रीमंतीची ब दरबारी थाटाची असे त्याना मसलमानी पेहराव
मनापासून आवडे आणि तोच त्यानी आपले सांप्रदार्यकांत सुरूकला होता.
देवाचे दरबारीं बसतांना माणसांनी सुंदर पोषाख कराबा, असा त्यांचा कटाक्ष
असे. उलय्पक्षी, नेहमीं गाड्याघधोड्यांतून हिंडणारे राममोहन रोज ब्राह्म-
समाजास जातांना अनवाणी पायांनीं जात, इतका त्यांचा साधेपणा होता.
एकदां राममोहन रस्त्याने जात असतां एका भाजीबाल्यास त्याची जड पाटी
८८ ब्राह्समाजमंदिर [माग १ ढा
'उचळून देण्यास कोणी पाहिजे आहे, असें पाहून त्यांनीं सहज त्याची पाटी
त्याच्या डोईबर उचळून दिली. ह्या ब्राह्मसभेचे पहिले चिटणीस बरील ताराचंद
चक्रवती हे होते. ब्राह्मसमभेचे सभासद दर शनिवारी सायकाळी सात ते
नऊ बाजता एकत्र जमत असत. त्या वेळीं प्रथम दोन तेलगू ब्राह्मण
एका पडदा लाबिलेल्या बाजूचे खोलीतून वेदपाठ म्हणत, त्या खोलीत
ब्राह्मणेतरांस जाण्याची मनाई असे. वेदपाठ झाल्यावर उत्सवानंद विद्या-
वागीरा हे काही उपानिषदांतील भाग बार्चून दाखवीत व त्याचा भाबाथ
पंडित रामचद्र विद्याबागीश हे बगालींत समजावून सांगत, नंतर राममोहनांनी
तयार केलेले उपदेशपाठ वाचले जात. शेवटी गोबिदमाला यांचे प्रार्थना-
संगीत होऊन कायंक्रम पुरा होत असे. ह्या ब्राह्ममभेत जाणारांची संख्या
जशी हळुहळू वाढूं लागली, तसा विराधिपक्षाचा प्रयत्ही अधिक संघटित
होऊं लागला, कलकत्त्यांतील पुराणमताभमानी पुढाऱ्यांनी सभा भरून
धघर्मसभा या नांवाची एक विरोधी सस्था निमाण केली. भवानीचरण
चानर्जी नामक एक विद्वान् ब्राह्मण ह्या 'धघमसंस्थेचा अध्यक्ष होता. आणि
राजा राधाकात देव हा या सभेचा सेक्रेटरी झाला, त्यांची समाचासचॉद्रका
ह्या देनिकांतून ब्राह्मसभेवर टीका येऊ लागली, त्यास राममोहन यांजकडून
संबादकोमुदीनामक पत्रांतून उलट ज्यास तसे जबाब मिळूं लागले. अशा
रीतीने हा बादविवाद एक लहानमोठ्यांच्या तांडचा रोजचाच विषय होऊन
बसला. नदीचे घाटोबर जा, बाजारांत जा, थोरामोठयांच्या घरीं जा,
जिकडे तिकडे हाच विषय, त्यांतही ब्राह्मसभेचे स्थापनेचे वेळीं कित्येक
ब्राह्मणांनी दक्षणा घेतल्या होत्या, त आढळून येतांच त्यांस ब्राह्ण-
समाजाकडून जातिबहिष्कृत करण्यांत आले. तेव्हां त्यांचे चरितार्थ चालविण्याची
जबाबदारी ब्राह्ममभेचे सभासदांनी आपलेवर घेतली ब बाबू द्वारकानाथ
ठाकूर, कालीनाथ मुनशी ब मधुरनाथ मलीक ह्या मुख्य तीन ग्हस्थांनी ती
जबाबदारी पार पाडली. अश्या रीतीने उभयपक्षामध्ये बादविवादाचे रण माजल
असतां तार्राव २३ जानेवारी सन १८३० रोजीं माधी एकादशीचे दिवशीं
राजा राममोहन ह्यांनी आपलें नवीन ब्राह्मसमाज-मंदिर उघडल वब ते तारीख
८ जानेवारी सन १८३० च्या ट्स्टडीडने ट्रस्टींच्या ताब्यांत दिल, त्या नंतर
ब्राह्मसमाजाचा बार्षिक उत्सव तारीर २ ३जानेबारी रोजीं पाळला जाऊं लागला,
श्रकरण ९ वॅ.] पहिले ट्स्टर्डाड <९
ब्राह्मसभेच्या ट्स्ट-डीडमध्ये असे जाहीर करण्यांत आले की, त्राह्मसभेच्या
उपासनामादेरात, या विश्वाचा जनिता ब रक्षणकर्ता अश्या एका शाश्वत,
निर्विकार ब अतक्य अशा परमात्म्याचीच उपासना केली जाईल. कोणत्याही
समाजांत एकाद्या विवक्षित नांवाने प्रचलित असलेल्या देवाची येथे उपासना
होणार नाहीं. तसेच, येथ कोणतीही मूर्ति, चित्र अगर पुतळा अगर असेच
कोणतही प्रतीक ठेवण्यांत येणार न.ही. पूजेचे निमत्ताने अगर खाण्यासाठी
येथे कोणत्याही जीवाची हत्त्या होणार नाही. किबा इतर खाद्यपेयादि व्यवहार
होणार नाहींत. तसच कोणाही पथाच्या अगर व्यक्तीच्या उपासना-
मूतीसत्रधीं अगर पद्धतीसवंधी येथ निदाव्यजक असे भाषण केल जाणार
नाहीं. तर, जेणकरून नात, भूतदया, पावित्र्य, परोपकार इत्यादि सद्रुणाचा
बिकास होईल ब सव धमाचे ब पथाचे लोकात सलोस्वा वाढेल, असाच
उपदेश व संबाद केला जाईल,
एकेश्वरीपंथाचे प्राथनामंदिर स्थापन करणे, हेच राममोहन यांचे अंतम
थ्येय होते. देशाची खरी उन्नात होण्याला सबात धघमाळाच प्राधान्य दिल
पाहिजे असे त्यांचे मत असे, त्यासाठीच त्यांची सर्व आयुष्यमर धडपड सुरू
होती, त्यापायी त्यांनी पुष्कळ विरोध ब छळ सहन केला. बडिलाजित इषेटी-
तील वारसा गमावून त्याकरितां प्रत्यक्ष भावाबरोबर ब आई बरोबरही त्यांस
कोटात दावे भांडावे लागले. त्यांचे या धर्मविरोधास्तव त्यांस कित्येकदां
त्यांच्या आइबापानी घरांतून घालवून दिले; इतकेच काय पण त्यांच्या दोघी
बायका व मुले यांनीही त्यांचेजरळ राहण्याचें नाकारले, अगदी बाळपणी राघा-
गोविदाची मोठ्या मनोभावाने पूजा करणाऱ्या राममोहन यांस पुढे प्रोढवयात
मूर्तपूजेचा अत्यंत तिटकारा आला होता, असे दिसते. एखाद्या देवाचे
मूर्तींची मिरबणूक रस्त्यावरून जात असतांना लोकांचे धमवेडेपणाची कोंब
येऊन, त्यांचे डोळ्यांतून अश्रघारा बाहू लागत, एकदां नोकरीवर असतांना
आपले गावाहोजारी ते आले असतां, आईच्या भेटीसाठी उत्सुक होऊन ते
तिचेकडे गळे, धर्मावरोधास्तब त्या मायलेकांची ताटातूट होऊन, पुष्कळच
काळ लोटला होता. तरीपण त्या निग्रही बाईने पुत्रप्रेमाचे मोहास बळी न
थसडतां आपल्या मुलाचे मुखाबलोकनही करण्याचे साफ नाकारले, राम-
मोहनही इट्टास पेटले, परतु त्यांची आई ऐकेना, शेबटीं “आपल्या राधा-
१० भक्तीचा, खरा मागे [ माग १ ला
गोविंदाचे पायां पडशील, तरच मी तुझी भेट घेईन.' असा आईचा
निर्वाणीचा निरोप ऐकून ते मात्वत्सल राममोहन गहिवरून म्हणाले, “हा
पहा मी माझ्या आईच्या देवाला नमस्कार घालतो '' असे म्हणून जेव्हां कुल-
देवतेला त्यांनीं साष्टांग नमस्कार घातला, तेव्हांच त्यांना आपल्या आईची
भट धतां आला!
राममोहन यांनीं आपल्या र्घुनाथपूर येथील घराच्यासमोर एक मंच
( ओटा ) बांधला होता. व त्या वेदीचे चारी बाडस ३४% तत्सत्, एकमेबा-
द्वितीयम् इत्यादि महावाक्ये लिहिली होती. तेथ ते उपासना करीत असत.
तसेच प्रवासाला जातांना व प्रवासाहून आल्यावर ते त्या बेदीस फ़दक्षणा
घाळून नमस्कार करीत असत. असं करीत असतां एक दिवस त्यांची पत्नी
उमादेवी, हिने त्यांस प्रश्न विचारिळा की, “आपल्या मते उत्कृष्ट धर्म कोणता??
त्यावर राममोहन यांनी उत्तर केळे कीं, “' गाई निरनिराळ्या रंगाच्या असल्या
तरी त्यांचे दूध एकच रगी असते, त्याचप्रमाणे धमाचे बाबतीत निरनिराळ्या
क्हषीनी प्रणीत निरनिराळे धर्ममार्ग असळे तरी सत्यधमाचे परिपालन, इंच
सवातील सार आहे.''
राजा राममोहन यांच्या मताने इंश्रराच्या भक्तीचा खरा मार्ग म्हणजे मनप्य-
मात्राचे उपयोगीं पडणे हा होय. '' परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ”
हा महा सिद्धान्त पूवीच भारतकार साणून गेले, हे स्वरे, तर्थार्पि तेवढ्याने
हिंदुधर्मीयांचा प्रत्रत्तीपेक्षां निव्रृत्तीकडील ओढा कमी झाला नाहीं. आतां
एकोणीस अगर विसावे ठातकातील हिंदुधमांचा लोकसंग्रह, हा एक विदोष
बनला आहे. हिदुधर्माचे कमकांडातील शास्त्रीय विधीचे ब त्रतवेकल्यांचें
महत्त्व कमी करून, त्या ठिकाणीं धार्मेक, सामाजिक, अगर राजकीय क्षेत्रांत
लोकसेबेच्या एकाच व्रताचा पुरस्कार आधुनिक कालांत राजा राममोहन
यांनीच प्रथम केला, अस बाटते, आणि ब्राह्मसमाज हे त्यांचेच एक हृद्य
फल होय.
षि अ
प्रकरण दहावे
सावेत्रिक धर्म
राजा राममोहन ह्यांच्या धमानिष्ठचे सर व्यंकटरत्न ह्यानी आपल्या भाषणांत
जे चित्र रेवाटले आहे ते फारच बहारीच आहे यांत रका नाही. परतु
पुष्कळ वेळा बकतृत्वाचा ओघ सत्याला झांकून टाकतो ब काढलेले चित्र
मूळापेक्षांही मोहक दिसते. ते कांही असो, ते म्हणतात की, “ राजा
राममोहन ह्यांची निष्ठा जाज्वल्य होती. ती सगविवार्जेत होऊन एखाद्या
मठांत कोडलेली नव्हती, फावल्या वेळेत चटकन् उरकलेल्या पृजेप्रमाणे ती
दगदगलेली व निंताग्रस्त नव्हती, अतराळीं भटकणाऱ्या ह्या सूर्यमालेवर नजर
ठेवणारा कोणी बाहेरचा देव तिने आणला नव्हता, किवा अत्यंत नियमबद्ध
अशा सृष्टीचा कोणी नियामक असला पाहिजे असा तार्किक देवही तिने मानला
नव्हता; तर त्यांच्या धर्मनिष्ठेने त्या अंतयामीचे ऐश्रय प्रत्यक्ष पाहिल होते,
त्या चिदात्म्याशी त्यांचा साक्षात् सबंध होता, त्या जगत्सूत्रधारावर त्याची
पूण श्रद्धा होती, अखिल विश्वावरील ह॒कमतीत हेतुभूत असणाऱ्या तत्त्वावर
त्यांची मनोभावाने र्भाक्ते होती, सर्वेनियामक अश्या इंगोच्छेस ते आनदाने
शरण होते, जगदुद्धारक अशा परमेद्याच्या दयामयत्बाची त्यांस साक्ष होती,
परमात्म्याच्या दिव्य सोंदयाचा अत्यानंद त्यानीं अनुभविला होता, अशा ह्या
त्यांच्या घमनिष्ठटस अखिल विश्व हच परंमेशमदिर, हृदय हेच पवित्र संपुट,
सदसद्विवेकर्बाद्ध हीच देववाणी, कतेव्यर्बुद्धि हेच ईश्वरी शासन, सत्य हेच
अविनाशी शास्त्र, प्रेम हाच निरपबाद नियम, जीवन हीच प्रगमनशील यात्रा
आणि मानवजात हीच बिश्वशोभा होय. तात्पर्य इंश्रराच्या प्रेमाप्रमाणे उदात्त,
ब मनुष्याचे गरजांप्रमाणे बिस्त्त अशी राममोहन यांची धर्मनिष्ठा फार
जिव्हाळ्याची ब मोठी समृद्ध होती.”
सार्वत्रिक धर्म, हें राजा राममोहन यांचें परमध्येय होतं. तथापि,
देशभेदाने ग्रथप्रामाण्यभेद आणि आचारभेद, हा राहणे अपरिहार्य आहे, ही
गोष्ट त्यांस अमान्य नव्हती. हिंदूंस प्रमाणभूत अशा ग्रंथांच्या आधारे, त्यांनीं
२२ सावात्रिेक धम [भाग १ ला
आपले सार्वत्रिक धमाची कांहीं मूलतत्त्व ठरविली आहेत, तीं राममोहन
आणि जिज्ञासु यांचे संवादरूपाने पुढे दिली आहेत.
जिज्ञासु--ज्या निगुंणनिराकाराची कल्पनाही करवत नाही, त्याचें
मनुष्यमात्राने भजनपूजन कसे करावे !
राममोहन--पूजा म्हणजे गधाक्षता, पत्रपुष्प, धूपदीप इत्यादि षोडरा-
प्रकारेंच करावयाची, तर निराकाराची करतां येणे अशक्य आहे, ही गोष्ट
उघड आहे,
जिशासु---मग तुम्ही तरी पूजेचा अर्थ काय समजतां !
राममोहन---पूजा म्हणजे सामान्यतः दुसऱ्याला प्रसन्न करण्याचे एक
साधन, हे खर; पण परत्रह्माची पूजा म्हणजे त्याचे कल्याणगुणाचे चितन होय.$
जिज्ञासु -- पण त्याचे म्हणजे कुणाचे ? तुम्हीतर इधर सरुण साकार
मानीत नाही.
राममोहन--ही अखिल सृष्टि ज्याने निमाण केली, ह्या सृष्टांचे अवाढव्य
यंत्र, ज्याचे हुकमतीने चालल आहे त्याचीच उपासना करावी.><
% आत्मेत्येवोपासीत ( बृहदारण्यक श्रृतिः ) न स वेदेतिविज्ञानं प्रस्तुत्य
आत्मेत्येवोपासीतेत्यमिधानाद् वेदोपासनदाब्दयोरेकार्थता5बगम्यते ( माष्यम् )
आत्मानमेव लोकमुपासीत ( बृहदारण्यक श्रुतिः )
सारांशः-- आत्मा म्हणूनच त्याची उपासना करावी. तो ( अज्ञानी ) जाणत
नाहीं इत्यादि श्रुतीन विज्ञानाची प्रस्तावना करून आत्मा म्हणूनच त्याची
उपासना करावी अस सांगितले. ह्यावरून वेदन आणि उपासन हे दोन्ही
शब्द एकार्थक आहेत, असा बोध होतो. आत्म्याचीच लोक (तेज ) रूपाने
उपासना करावी,
>< जन्माद्यस्य यतः ( बेदान्तदशन द्वितीयसूत्रम् ) यतो वा इमाने भूतानि
जायन्ते येन जाताने जीवन्ति यत् प्रयन्त्यमिसंविशान्ति तहिजिज्ञासस्व
तदग्नहोते. ( तेत्तिरीय श्रुति: )
यः सर्वज्ञ: सर्वबित् यस्य ज्ञानमयं तपः । तस्मादेतद ब्रह्मनामरूपमनत्नश्व
"जायते। ( मुण्डकश्रीतः ) यत्तत्ू कारणमव्यक्तं नित्यं सदसदात्मकम्। तद्विसृष्टःस
खुरुषो लोके अह्षेति कोर्च्यते|| ( मनुबचनम्) यतो बिश्व समुद्भूतं येन जातब्व
प्रकरण १० वें.] सावीत्रिक धम ९६
जिज्ञासु--असा तो कोण आणि कसा आहे!
राममोहन--तो अतक्ये आहे, त्याचे वर्णन करतांना वेदही मोनावले.क्र
तिष्ठति । यस्मिन् स्वाणि लीयन्ते तज्ज्ञेयं ब्रह्मलक्षणम् ॥ कालं कलयते काले
मृत्योमृत्युभियो भयम् । बेदान्तवेद्यं चिद्रप यत्तच्छब्दोपलक्षितम् | ( महा-
निर्वाणतन्त्रवचनम् ) अस्य जगतो नामरूपाभ्यां व्याकृतस्यानककतुभोक्त-
संयुक्तस्य प्रतिनियतदेशकालनिमित्त क्रियाफलाश्रयस्य मनस|प्याचिन्त्य र्चाना-
रूपस्य जन्मस्थितिभड्रें यतः सञज्ञात् सर्वशक्तेः$ कारणाद्भवति तदट्रह्मति
बाक््यरेषः । ( पूर्वोक्त बेंदान्तसूत्रभाष्यम् )
सारांदा:---जगाची उत्पात, स्थिति व विनाश ज्यापासून होतात ते ब्रह्म
होय. ज्यापासून ही सर्वही भूत निश्चयकरून उत्पन्न होतात, ज्याचे योगें
उत्पन्न झालेली रक्षिली जातात ब ज्यात ती जाऊन एकरूप होतातते तूं
जाण. ते परब्रह्म होय, जो सर्वज्ञ ब विशोपरूपाने सर्वे जाणणारा, ज्याचा
विचार ज्ञानमय आहे, त्यापासून हे ब्रह्म, नाम, रूप ब अन्न हीं उत्पन्न
होतात. जे त अव्यक्त नित्य ब स्थूलसूक्ष्मर्प कारण त्यापासून उत्पन्न
झालेला जो पुरुष तो लोकांत ब्रह्मा म्हणून सांगितला जातो.
ज्यापासून जग उत्पन्न झाले, ज्या योगे उत्पन्न झालेले स्थित झाले,
ज्याच्या ठिकाणी सव लीन होतात, ते ब्रह्मलक्षण जाणावे. जो कालाचाही
काल, मृत्यूचा मृत्यु, ब भयाचे भय, असा बेदान्ताने ज्ञात होणारा ज्ञानस्वरूप
यत् तत् राब्दांनी जाणावा,
ज नाम आणि रूप ह्यांनी प्रगट झालेल आहे, अनेक कर्त व भोक्ते
ह्यांनी जे युक्त आहे, देश, काल व निमित्त ही ज्या कमफलांची ठरींब आहेत,
त्यांना जे आश्रयभूत आहे, आणि ज्याच्या रचनेच्या रूपाविषयीं मनानही
कल्पना होणें दाक्य नाहीं, अश्या जगताची उत्पत्ति, स्थितिव नागा ही ज्या
सर्वज्ञ ब सर्वेशक्तिसंपन्न कारणापासून होतात ते ब्रझ.
* यतो वाचो निवतन्ते अप्राप्य मनसा सह । ( तेत्तिरीय श्रुतिः ) यन्म-
नसा न ममनुते येनाहु्मनो मतम् | तदेव ब्रह्म त्व विद्धि नेदं यदिद-
मुपासते || ( केनश्रातेः )
सारांराः---ज्यापासून बाणी व मन भाकलन न झाल्यामुळें परत फिरतात
९४ सावेत्रिक धमे [भाग १ ढा
जिज्ञासु--त्याची व्याख्या करण्यास दुसर॑ कांहींच साधन नाहीं काय !
राममोहन--तो मन आणि वाणीस अगोचर आहे, असं शास्त्रे वारंवार
सांगत आहेत. जे विश्व आपणांस प्रत्यक्ष आहे, त्याचाही आपणांस ठाब
लागत नाहीं. मग त्याचे जनकाची ब नियामकाची आपणांस कल्पना कशी
करतां येईल ? ३
जिज्ञासु--पण अदा त्या झ्चेत्य जगन्नायकाची पूजा कराबी, हे तरी
सर्वसंमत आहे काय १ किबा यासही कोणी विरोध करणारे आहेत १
राममोहन ---नाही आमच्या या म्हणण्यास कोणीच विरोध करण्याच
कारण नाही. कारण लोक कोणत्याही पंथांचे अगर धर्माचे असोत, ते ज्यास
देव म्हणून मानतात, त्यासच ते सृष्टिकता व सृष्टिमता मानतात. बरे, जे
कोणी देवासच मानीत नाहींत, ते तरी सर्वकर्तेपणा सुष्टि अगर काल अश्या
कोणास तरी देतातच. तात्पय, तुम्ही चीन, तातरी अगर युरोपमध्ये जा,
सवाचे मते सृष्टिजनक व चालक अश्शी एक सत्ता आहेच. तिचीच आम्ही
उपासना केल्यास आमचा कोणीच विरोध करणार नाहीं.>
ह्व:व--र>>>>>>>>>>:>>>२>>>>>> य अक
(ते ब्रह्म ). जे मनाने चिंतिळे जात नाहीं तर ज्याने मन विचार करण्यास
समर्थ बनत तेच ब्रह्म असे तूं जाण, जे हे उपासिले जाते ते ब्रह्म नव्हे
% अथात आदेशो नेति नेति ( बृहदारण्यक श्रातः ) न तत्र चक्षुगच्छति
न वाग्गच्छति नो मनो न विद्यो न विजानीमो यथेतदनु-रिष्यात् अन्यदेव
तद्विदितादथो अविदितादधि । ( केनश्रातिः ) इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः
परं मनः । मनसस्तु पराबुद्धियाबुद्धेः परतस्तुस; ( गीतास्मातिः )
साराश:---म्हणून हे नव्हे हे नव्हे असा उपदेदा आहे, त्या ठिकाणी दृष्टि
षोचत नाहीं, ज्याचे वाणी विवेचन करू रकत नाहीं, मनही ज्यास जाणूं हाकत
नाही, ज्यायोगाने हे जाणतां येईल असा उपाय आम्ही जाणत नाहीं ब
जाणुंही शकणार नाहीं, असे ते जाणणे व न जाणणे याहून निराळे आहे,
इंद्रिये ही श्रेष्ठ ( विषयापेक्षां ) होत, इंद्रियांहून मन, मनाहूनही बुद्ध श्रेष्ट
आहे. ब तो बुद्धीहूनही श्रेष्ठ आहे.
>< आत्मा ह्येषां स भवति । एवं वित् सर्वेषां भूतानामात्मा भवति ।
९ बृहदारण्यक श्रृतिः ) नामरूपादि निर्देशेर्विभिन्नानामुभासकाः । परस्पर
प्रकरण १० वे.] सावेत्रिक धमे ९५
जिज्ञासु:---अशी जी तुम्ही ब्रह्मसत्ता सांगतां तिचें खखरूप अगम्य व अतर्क्य
आहे म्हणून शास्त्रांत म्हटले आहे, ते अशेय आहे असे तर शास्त्र म्हणत नाही,
ह्या विरोधाचा पारिहार कसा करावा १
राममोहन:---त्यास जेथे अतक्य म्हटले आहे. तेथ त्याचा अर्थ, करठाणि
जाणण्यास इंद्रियातीत असा आहे. ते कसे आहे ह सागतां येणार नाही इतकाच
आहे, पण जथे परब्रह्मास ज्ञेय म्हटल आहे तेथ त्याच केबळ अस्तित्वाच भानच
अभिप्रेत आहे. उदाहरणाथ आपले आत्म्याचे स्वरूप जरी आपल्याला सांगता
न आले तरी, अंतरात्म्याच आस्तिक्यमान आपल्याला निश्चित असतच >
जिज्ञासुः -- दुसऱ्या कोणाचे उपासनापद्धतीशी तुमचा विरोध आहे काय!
राममोहनः-- विरोध असण्याचे कारण काय? कोणी कशाची कां उपासना
ह)
बिरुंध्यन्ति न तेरेतद्रिरुद्तते | ८ गोडपादाचार्यकारिका ) विस्तारितामिद
प्रथमव्यास्याने )
साराशः-- ह्यांचा तो आत्मा होय, अस जाणणारा सर्वे भूतांचा आत्मा
होतो. नाम ब स्प ह्याच्या या निराळेपणामुळे एृथक् उपासक बनलेले पर-
स्परात विरोध करतात; परतु त्या मिन्नपणामुळ हे परब्रह्म निरनिराळे बनत नाही.
>< नेव वाचा न मनसा प्राप्तु राक्यो न चक्षुषा । अस्ताति ब्लबतोडन्यत्र कथं
तदुपलभ्यते । अस्तीत्येबोपलन्धव्यस्तत्वमावेन चोभयोः । अस्तित्वनोपलब्धस्य
'तत्त्वभाव! प्रसीर्दात ॥ ( कठश्रात.)
नामरूपादि-निदेश-विशेषण-विव्जितः| अपक्षय विनाशाभ्या परिणामार्ति-
जन्मभिः । वार्जितः रोक्यते बक्तु॑ यः सदास्तीति केवलम् ॥ ( विष्णुपुराणम् )
द्वादश व्याख्याने विस्तरेणाभिहितम् ।
साराराः -- बाणी, मन व डोळे ह्यांनी तो जाणणें शक्य नाहीं. त्याचें
अस्तित्व मान्य करणाराला तो त्याच्याहून अन्यत्न ठिकाणी कसा बरे मिळाबा १
अस्तित्व ब खरेपणा, ह्यानी तो युक्त आहेच असे समजावे, अस्तित्व कळल्या-
नंतर तत्त्वमाव स्पष्ट होईल. नामरूपादि निदेश करणाऱ्या विरोषणांर्नी
रहित, क्षय, नाश, बाढ, दुःख, जन्म ह्यांनी राहित ब जो केवळ “आहे!
ह्या पदानेच जाणला जातो तो परमात्मा.
९१ सारबेत्रिक धर्म [भाग १ ला
करीना, जोपर्यंत तो आपले पूजनीय वस्तूचे अगर व्यक्तांचे द्वारे त्या एका जग-
ब्बालकाचीच उपासना करीत आहे, तोपर्येत आम्हीं त्याशी विरोध कां करावा !$
जिज्ञासु: ---पण तुमच्या ब त्यांच्या इंश्रराराधनेचा विधि अगदीं भिन्न असेल
तर तुमच्या आणि त्यांच्या निष्ठेत असा भिन्नताद्शक फरक तो कोणता १
राममोहनः---तसा फरक म्हणाल तर दोन तऱ्हांनी दिसेल. उदाहरणार्थ,
मूर्तिपूजक मूतींसच जगऱ्यालक मानतात, आम्ही तसे मानीत नाही. शिवाय
त्यांचप्रमाणे आमचे उपासनस विशिष्ट स्थल अगर विधि याचे बंधन नाहीं;
दुसर असे की, ज्याची आराध्यदेवते वेगळी असतात ते तन्निमित्त एकमेकांशीं
भांडतात. पण आमच्याशी तसा विरोध करण्याचे कोणासच कारण नाहीं.><
जिज्ञासुः --मग तुमच्या मते उपासनेची अग कोणतीं ?
राममोहन---इंश्वर हा जगच्चालक आहे, ही भावना जाग्रत ठेवावी.
% तपांसि सर्वाणि च यद्रदन्ति । (कठश्रृतिः ) त्रह्मदृष्टिस्त्कर्षात् ( वेदान्त-
सूत्रम् ) ब्रह्मदृष्टिरादित्यादिपु स्यात् कस्मात् उत्कषात एबमुत्कर्षेणादित्यादयो
दृष्टा भवन्ति उत्कृष्दष्टिस्तेष्षध्यासात् ( तत्सूत्रभाप्यम् ) ये5प्यन्यदेवता भक्ता-
यजन्ते श्रद्धयान्बताः | ते5पि मामव कोन्तेय यजन्त्यविधिपू्वव म् ( गीता-
स्मृतिः ) अ. ९ छोक २३
सारांदा--सर्व उपासना जे सांगतात (ते ब्रह्म मी तुला सांगेन ) प्रतीका-
च्या ठिकाणीं ब्रह्मदृष्टि करावी, कारण ते श्रेष्ठ होय. ब्रह्मदष्टि आदित्यादिकां-
च्या ठिकाणीं करावी, कारण अश्या रीतीन आदित्यादि अधिक उत्कर्षानें
दिस लागती, त्यांच्या ठिकाणीं हा उत्कषे अध्यासानेंच उत्पन्न कराबा. जे
अन्य देवतांचे भक्त श्रद्धेने त्यांची पूजा करितात तेहि, हे अर्जुना, अबिधिपूर्वक
माझेच पूजन करीत असतात,
>< यत्र नान्यत् पश्यति नान्यच्छृणोति नान्यद्रिजानाते स भूमा अथ
यत्रान्यतपर्याति अन्यच्छृणोति अन्यद्रिजानाति तदल्पम ( छान्दोग्योपनिषत् )
पब्चमोत्तरोक्त प्रमाणमषि द्रष्टव्यम ।
सारांशः--ज्या ठिकाणीं दुसर पाहिले जात नाहीं, ऐकले जात नांही अगर
जाणले जात नाहीं, तो भूमा ( महान् ) होय, आणि ज्या ठिकाणीं दुसरं
पाहिले जातें अगर ऐकले जाते अगर विचारात घेतल जाते, ते अल्प होय,
प्रकरण १० वॅं.] सावीत्रिक घमे २७
त्यासाठी शास्त्रश्रवण, स्तोत्रादि पाठ यांचे साह्य ध्यावे, विवेकाने मनोनिग्रह
करावा, परोषकाराने बागावे, उदक, आशे, वायु, सूर्य, त्याचप्रमाणे भोम-
पदार्थांचे धान्यादि प्रकार हे सर्व शंश्भराचे स्वाधीन हेत, त्याचे सत्तेत
आहेत, ही भावना अखंड ठेवाबी, आणि सत्यधमान वागावे %
->--:--::>>>२२>>>२२२२>>---
* अथ परमेश्ररचिन्तनप्रकारः- ऊ्बमंलोडवाव शा ख एपो<«त्थः सना-
तनः । तटेव अक्र तटदब्रह्म तेदेवामृतमुच्यते ( कठोपनिपत ) तस्माहचः
साम यर्जाप दीक्षायज्ञाश्न सर्ब क्रतवो दक्षिणाश्व । संबत्सरश्व यजमानश्व ल.काः
सोमो यत्र पवत यत्र सूर्य: | तस्माचच देवा बहूधा संप्रसृताः साध्या मनप्याः
पराबो वयांसि । प्राणापानौ त्रीहियबो तपश्च श्रद्धा सत्य ब्रह्मचये विधिश्व ।
अतः समुद्रा गिरयश्च सर्वे तस्मात् स्पन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः | अतटश्च सवा
ओपधयो रसश्च येनेष भूतेस्तिष्ठते ह्यन्तरात्मा || ( इति मुण्डकोपनिपतू )
ज्ञानेनेचापर विप्रा यजन्ते तेमण्वे: सदा । ज्ञानमुळा क्रियामेपां पव्यन्तो ज्ञान-
चक्षुषा || ९ चतुथांच्याये मनुवचनम् ) भयादस्याभिस्तपति भयात्तपति सूर्य; ।
भयादिन्दरश्व वायुश्च मृत्युधांवाति पब्चमः || ( इति मुण्डकोपनिपत् ) एत-
दुपासनाया अन्तरगसाधनप्रकार: | यथोक्तान्यपि कम्माणि परिहाय द्विजोत्तमः ।
आत्मज्ञाने रामे च स्याद्वेदाभ्यासे च यत्नवान् ।। ( द्वादशाच्याये मनुवबचनम्)
यथैबात्मा- परस्तद्रद द्रष्टव्यः शुभमिच्छता । सुखद:खाानि तुल्यानि यथात्मनि
तथापरे || इति स्मा्तघृत-दक्षवचनम् सर्वव्यवहारनिदानम् | सत्यमायतनम्
( केनश्रातिः )
साराद-- परमेश्वराच्या चिंतनाचा प्रकार येणेप्रमाण--ज्याचे मूळ वर
असून सख्वांद्या खाली आहेत असा हा (संसार) सनातन अश्वत्थ वृक्ष
आहे. त त्यालाच आुक्र, ब्रह्म व अमृत असे म्हणतात.
त्यांपासून कग्बेद, साम, यजु, दीक्षा, यज्ञ, सर्वक्रतु, दक्षिणा, सवत्सर,
यजमान, ब ज्या ठिकाणीं चंद्रसूर्य प्रकारातात असे लोक, उत्पन्न होतात.
त्यापासून पुष्कळ देव उत्पन्न झाले, साध्य गण, मनुष्य, पशु व पक्षी निर्माण
झाले, प्राण, अपान, धान्ये, तप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य, विधि, निर्माण झाले,
त्यापासून समुद्र व सर्वे पर्वत ब बाहणाऱ्या सर्व प्रकारच्या नद्या उत्पन्न
झाल्या, त्यापासन सर्वे ओषधि आणि रस निर्माण झाले, ज्यामुळं हा अंतरात्मा ,
भूतांसद्द राहतो, ते ब्रह्म होय.
१9
२८ साबेत्रिक धर्म [भाग १ छा
जिज्ञासु:--या उपासनापद्धतीप्रमाणे खाणे, पिणे ब सदाचार यांसंबंधी
कोंड नित्रंध आहेत काय !
राममोहन:--- आपला आहार आणि विहार शास्त्रानुसार्च असावा.%
काही ब्राह्मण नेहमी पूर्वोक्त यज्ञानी ज्ञानमूल्कच यजन करितात. कारण
त्ते क्रियाज्ञानमूलक आहे हे ज्ञानदृष्टीन ते जाणत असतात,
ह्याच्याच भयाने आग्न तापतो आहे, सूर्य प्रकाशत आहे, इद्र व वायु
चर्तत आहेत ब पाचवा मृत्यु घावत आहे.
ह्या उपासनाच्या अतरंग साधनाचा प्रकार असाः-- ब्राह्मणश्रष्ठाने
यथोाक्तही कमांचा त्याग करून आत्मज्ञान ब दम साध्य करीत बेदा!म्यासाचा
प्रयत्न करावा. आपल कल्याण व्हाव अस इच्छिणारान जसा आपला आत्मा
ससाच दुसऱ्याचा आहे अस जाणाव, सुखदुःख आपल्याला जद्यी होतात
शीच तीं दुसऱ्यालाही हांत असतात अस पहाब
शास्त्रमव क्रियानियामक यथा चातुवण्य त्यो लोकाश्वत्वार आश्रमाः
पृथक् भूत भव्य भविष्यश्व सव वेदात प्रासध्यति ॥ (६० ) सेनापत्यंच
राज्यक्व दण्डनेतृत्वमेव च । सबलाकाधिपत्य्च वेदशास्त्र विदहात|॥| (१००)
मनुस्मृती द्वादशाध्याये ।
दरामोक्तरोक्त-स्वेच्छाचार-निन्दाश्रवणम् । क्रियाहीनस्य मृखूस्य महारोगिण-
एवच । यथेष्टाचरणस्याहुमरणान्तमशींचकम् | उदरपवित्रतापेक्षया मनः शुद्ध
यत्न आवद्यकः । तथा हृ तन्त्रे| मले परिणते शास्यं रास्ये परिणते मल्म् ।
द्वव्यशाद्विः कथ देवि मनः शुद्धि समाचरेत् |
सारादाः शास्त्र हीच क्रियानियामक आहेत. जसः--चातुबेण्यं, तिन्ही
लोक, चारी आश्रम, तसच मागे होऊन गेलेल्या, घडत असलेल्या, व पुढे
होणाऱ्या सवे गोष्टी वेदावरून कळतात,
वेदशास्त्रवेत्ता हा सेनापत्य, राज्य, न्यायाधीशापणा ब सर्ब लोकांवरील
स्वामित्व यांना योंग्य आहे,
क्रियाहीन, मूख वब महारोगी यांच्याकडून होणाऱ्या यथेष्टाचरणामुळें
त्यांना मरेषयंत अशोच आहे,
अन्नाचा परिणाम मल व मलाचा परिणाम अन्न अस असल्यामुळें, देवि,
ड्रब्यशुद्धि कशी संभवेल ! म्हणून मन:झाडे आचरणांत आणाबी.
झकरण १० वै.] सावोत्रिक धमे ९९
स्वैराचार निंद्य आहे. त्याने समाजांत बखेडे उत्पन्न होतात, मात्र इतके खरें
की, सत्यधमाचा विचार न करितां खाद्यपेयाची अधिक चिकित्सा करीत बसणे
योंग्य नाही, कसलेही अन्न खाले, तरी त्याचे रूपातर लबकरच मलात होत;
आणि तो मल पुन्हा जीवनाधार, जे घान्यादि पीक, त्यास पोषक होतो.
तेव्हां कोठ्याचे शुद्धीपेक्षां मनाचे युद्धीकडे अधिक लक्ष ठेवावे ते बर *
जिज्ञासः--- तुमच्या त्याउपासनापद्धतीत काही स्थटकालादि निबंध आहेत
काय १
राममोहनः---उपासनेची जागा योग्य असेल तितकी बरी परंतु ती तशी
असणे अवऱश्यच आहे असे नाही. कोणत्याही स्थली ब कोणत्याही काळीं
जेव्हां मन प्रसन असेल तेव्हा उपासना करावी.><
* हिदुस्तानांतील जनतेने बलसंवधनाकरिता भक्ष्यामक्ष्य निबेध सोडावा,
असे राममोहन यांचे मत होत. माफक मद्यपान करणे ह शास्त्रविहित
आहे, असे ते मानीत आणि तदनुसार त्याचे वतन असे. तसेच घरीं
बड्या लोकांचे पाहुणचार होत, तेव्हा प्रत्यक दालनातून नार्याकणींचे नाच
सुरू असत. आहारविहारांचे दृष्टीन राममोहन हे एक राजविलासी होते.
तथापि राजा भतुहरीच्या तीन शतकांप्रमाणे एका बाडघात राजविलास तर
दुसर्या मठांत वेराग्यदीक्षा, अश्या त्याचे आचारमिन्नतेप्रमाण त्याची निवास-
स्थाने वेगळी होती. बगाल्यात शाक्तधर्मांचे प्राबल्य असल्यामुळ वरील
सर्वे प्रकार तिकडे ब्राह्मकणसमाजांतही थोड्याफार फरकाने रूढ होते, असे
राममोहन ह्यांच्या पथ्यप्रदान नामक लेखांवरून दिसत,
>< शुचि देशादेः प्राशस्त्ये । कुटुम्बे शुचो देशे स्वाध्यायमधीयानो धार्मिमि-
कार् विदधादेत्यादे ( छान्दोग्यश्रातिः )
शुचि देशादीनामत्यन्त नियमस्याभावः | यथा । यत्रेकाग्रता तत्रा विदो-
षात् ( वेदान्तदर्दनसूत्रम् ) ४॥१॥११॥। यत्नेवास्य दिने काळे वा मनसः
सौकर्येणेकाग्रता भवाते तत्रेबोपासीत प्राचीदिक पूर्बाहृ. प्राचीप्रवणादेवत्
'विदोषाश्रवणातू ( भाष्यम् .)
सारांदः कुटुंबांत असणारानें शुद्धदेशीं स्वाध्यायाध्ययन करून ज्या ठिकाणीं
एकाग्रता होईल तेच स्थळ योग्य, उपासकाची ज्या स्थळी व काळीं मनाची
१०० सावेत्रिक धर्म [भाग १ ला'
जिज्ञासुः---तुम्ही जी उपासनापद्धति सांगतां, ही कोणास शिकवाबी !
राममोहनः--ही सरसहा सवासच सांगावी. अथात् प्रत्येकाची
मानसिक तयारी असल, त्याप्रमाणे ती कमीअधिक फलदायी होईल.*
राममोहन याचे वरील विचार केवळ सूचकस्वरूपाचे दिसतात; सामान्य-
जनांचे दृष्टान शक्यारक्यतेचा त्यांत ५एण॑ विचार केलेला दिसत नाही. तसेच
आध्यात्मिक दष्टप्राप्तीचे एक साधन या दृष्टीने बरील सार्वत्रिक धर्म ब साप्र-
दा]थ्रिक धर्म याचे उपयक्तततील तारतम्याचा बारकाईने विचार झालेला नाहीं.
उत्तरप्रमाणे म्हणून ज्या वाक्यांचा राममोहन यानीं सग्रह केला आहे, तां
सर्व हिदूचे धमग्रथातीलळ आहेत. त्यावरून हिदुधर्माच स्वरूप किती व्यापक
व सर्वसग्राहक आहे, हच दाखविण्याचा राममोहनाचा कदाचित हेतु असेल,
सुलभतन एकाग्रता होते, त म्थळ ब काळ उपासनेस योग्य आहेत, विशेष नियम
श्रुतीने सांगितळे नाहीत. जसं प्राची प्रबण कमांचे ठिकाणी पूव दिशा व पूर्वाह
यांचा नियम सांगितला आहे,
* प्रजापतेः सकादयादेन्द्रविरोचनाभ्यां प्रासेडपि तुल्योपदेशे असुरस्वभावा-
द्विरोचनस्तदुपदेशफलं न लेभ | तथाहि स हि शांतह्ृदय एव विरोचनो5सुरान्
जगाम तेभ्यो हेतामुपनिष्द प्रोवाच आत्मेवहमहय्य आत्मा परिचर्य्य आत्मा-
नमेवेहमहायन् आत्मानं परिचरन्न उभो लोकाबवाप्तोते इमक्चामुज्लेति ।
(छान्दोग्योपनिपत् ) इन्द्रस्तु क्रमसाधनेन कृतार्था5भवत् यथा । अश्व इव रोमा'णि
विधूयपापचंद्र इव राहोमुखात् प्रमुच्य धूत्वा ररीर सकृतं कृतात्मा इत्यादि
( छान्दोग्योपनिषत् ) अनुष्ठानं सपूर्णम्
सारांराः -- प्रजापतीपासून इद्र व विरोचन ह्यांना समान उपदेश मिळाला
असतांही असुरस्वभावामुळे विरोचनास उपदेशाचे फल प्रास झाले नाही;
हें सांगणारी श्रातिः--तो शांत हृदय असा विरोचन असुरांकडे जाता झाला, व
त्यांना अशी श्रांते सागता झालाः--ह्या लोकी देहच पूजनीय आहे व देहच
सेव्य आहे. कारण शरीररूपी आत्म्याची पूजा व परिचय करणारा दोन्ही
लोकांस प्राप्त होता.
_ इंद्र हा क्रमसाधनाने कृतार्थ झाला. घोड्यांच्या रोमपाताप्रमाणें पापे द्र
करून राहुमुखातून चंद्राप्रमाणे सुटून, शरीर पवित्र करून, तो कृतकृत्य झाला. ,
प्रकरण १० वे.] सावैत्रिक धर्म १०१
हासंबंधीं लिओनारडसाहेबांचे म्हणण्यांतील आशय असा दिसतो की, राजा
राममोहन ह्यांनी केलेल्या ट्स्टडीडवरून पाहतां त्यात इश्वरविषयक केवळ
आस्तिक्यभाव मात्र दिसतो. त्यांत कोणत्याही धमाची विराट अशी छटा नाहीं.
पाश्चात्य कावे थॉमस मूर ह्यास त्यांनीं आपल्या ब्राह्मसभेचे जे वणन सागित-
ळेळे सदर कवीच्या रोजनिश्ीत आढळते, त्याबरूनही त्राह्मसभेत सव धमाचे
लोकांचा संग्रह असून इंशप्राथनेचे वेळी प्रथक प्रथक धमातील (खस्त, महमद
अशा विभूतींचीं नांवे न घेतां जिहोबा, त्राह्म अशी एकच परमपुरुपवाचक
नांवे ते घेत असत अस दिसत. असे होत तरी धमप्रसराचे कामी ते
हिंदूंस वेदान्तद्रान, मुसलमानांस कुराण ब खिस्ती लोकास बायवल ह्यां-
तीलच आधार देत, आणि अस कर्रीत असता 'त्रह्म सत्यं जर्गान्मथ्या जीवो
ब्रक्मेब नापर:' ही व्यार्साक्ति आपणास मान्य असल्याचे ते दशवीत असत.
ते कांही असल तरी सावेत्रिकधर्मांचे स्वरूप ठरवताना राजा राममोहन यांचे
दृष्टीपुढे हिंदधमाचेच परम उदात्त स्वरूप ध्येयर्पान होत यात शका नाही,
प्रकरण अकरावं
अवांतर कार्यक्षेत्र
बरील अबतरणाप्रमाणे न्या० रानडे यांचेही राममोहन यांच्याबद्दलचे उद्गार
मननीय आहेत. ते म्हणतात की “सन १८१९४ पासून तो १८३३
पर्यंतचा काल राममोहन ह्यांनी सतत उद्योगात घालविला. ह्या एवढ्या
काळांत त्यांनीं ज काम केले त्याच्याशीं तुमच्या आमच्या सारख्या शोकडां
लोकाच्या कामाची तुलना केली तर त्यांनी केलेले काम फारच अधिक आहे
अस म्हणावे लागत, ते एकाच काळी सामाजिक सुधारक होते ब एका
थोर धर्मसंस्थेचे सस्थापक होते ब तसेच ते महान् राजकारणी पुरुषही होते.
हे तिन्ही प्रकारचे उद्योग त्यांच्या ठिकाणी अश्या रीतीने एकवटून चालत
असत को, सध्या आपल्यात जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांना आपल्या कठुत्वाकडे
पाहून लाजच वाटली पाहिजे.' सर व्यकट रत्न तर अस म्हणतात की,
'दूरदृष्टि, भ्राटमाव अष्टपेत्र्पणा, विविध कार्यक्षमता, भिन्नहितसंबध ब ध्येयं
याच सगतीकरण व सवसग्राहक बुद्धि इत्यादे गुणांनी अलंकत अशी
राममोहन ही व्यक्ति हिट्स्थानच्या इतिहासात किबहुना आर्यवंश्यात केवळ.
अद्वितीय होय. यातील अतिदायोक्तीचा भाग सोडला तरी हे खरे की,
लोकसेवेच्या दृष्टीने राजा राममोहन याचे कायक्षेत्र फारच मोठे होते. त्यांनीं
बहुतेक सार्या हिंदुस्थानांत प्रबास करून लोकस्थितीचें सूक्ष्मावलोकन केले होत.
शारीरिक व सापत्तिक या उभयदृष्टीनी जनतेची खालावलेली स्थिति, तसेच
लुन्यानव्या राज्यपद्धतीतील न्याय ब जमीन-महसूल याची तुलना आणि
लॅखनस्वातंत्र्य इत्यादि फार महत्त्वाच्या मुद्दयांसंबंधी त्यांनी सरकारास वेळोवेळी
सला दिळी होती, “पण आम्हांला तुम्ही कोण सांगणार ! तुम्ही सांगतां
म्हणून ऐकावे, तर त्यांत आमचे आनयंत्रित सत्तेची जरब कमी होते!”
अशी प्रथमपासून इंग्रजांची राजनगाति असल्यामुळे त्या अव्बल इग्रजींतही
राममोहन यांच्या राजकीय चळवळीस यश आले नाहीं. इेवर्टी दिल्लीश्वर
दुसरे अकबर बादशहा ह्याच्या मसनदीच्या हक्कांची दाद लावण्यासार्ठी, ब
प्रकरण ११ वॅ.] स्री प्राबिण्य १०
तेथील लोकांच्या रीतीभातांचे अवलोकनासाठीं राममोहन इंग्लंडांत गेले त्यावेळी
हिंदुस्थानच्या राजकारभाराच्या सुधारणेचा कायदा घडत होता. त्या कार्मी
त्यांनी इष्ट सुधारणा घडवून आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केला. षण व्यर्थ,
असो; राममोहन यांचे इतर व्याप कितीही मोठे असले, तरी त्यांसंबंधीं
अधिक विस्तार करणे या पुस्तकांत अप्रस्तुत होईल. तर्थापि ब्राह्मसभेच्या ध्येयाशी
किंवा ब्राह्समाजाचे आजपयंतचे सप्रदायाशीं अत्यत सन्निकट अद्या दोन विपयां-
चचा येथे थोडा परामश घेणे, जरूर दिसते. ते दोन विपय म्हणजे अबलोननति
ब ळोकरिक्षण हे होत. राममोहन यांचे ठिकाणी एकंदर स्त्रीजातीसबधी फार
आदर वसत असे. तो इतका की, कोणत्याही स्त्रीसमोर ते सहसा बसत
नसत. महमद पेगबर आपली मुलगी फतीमा भेटावयास आली तर उभे
रहात. त्यांच्या अनुकरणानच कीं काय राममोहन हेही स्त्रियांसमोर उभे ग्हात,
बुद्धिमत्ता, नीतिमत्ता, धेय इत्यादि गुणांत "स्त्रिया पुरुषाची सहज बरोबरी
करू दाकतील, पुरुषानीं मात्र त्यांची योग्यता आळरस्वून त्यांस त्याप्रमाणे
बागविले पाहिजे, अस त्याचे म्हणणें असे. स्त्रियाना आपण योग्य मान
देत नाही ब त्यांचे गुणाचा विकास होण्यास पृणे अवसर देत नाहीं, हें
पाहून त्याचे अंतःकरण दुःखी होई. त्याचे स्वताचे धमविचार कसेही असले
तरी ते आपल्या आडवर अथवा आपल्या बायकांवर लादण्याचा त्यानीं
कधींच प्रयत्न केला नाही. त्याची आई रेवटीं जगन्नाथाचे यात्रेस निघाली
तेव्हां तिची सवे तरतूद त्यांनी लावून दिली. त्याची टसरी बायको
श्रीमती उमादेबी मरण पाबली, तेव्हा तिचे दहनसस्कार झाले, त्या ठिकाणी
तिचे स्मरणाथ त्यांनी एक समाधी बाधली.
स्त्रियांना इष्रेटींत बारस!चा हक्क पुरुषाप्रमाणे मिळावा, तसच बहुपत्नी-
कत्व कायद्यान बंद करावे, म्हणूनही त्यांनी पुषकळ स्वटपट केवी. पण त्यांत
त्यास यश आले नाहीं. ह्या सवं गाष्टीपेक्षां ज्याच योगाने त्याच नांव
अजरामर झाले, अशी गोष्ट म्हटली म्हणजे सती जाण्याबद्दलची चाल बंद
करण्याबद्दल त्यांनी केलेली चळबळ ही होय. त्यांचा वडील भाऊ
जगमोहन हा मृत्यु पावला, तेव्हां त्याची स्त्री देशरिवाजास अनुसरून सती
जाऊं लागली, त्या साध्वी स्त्रीबद्दल राममोहन यांचे मनांत विरोष आदर
असे. तिन सती जाऊ नये म्हणून राममोहन यांनीं तिची फार विनवणी
१०४ सती [भाग १ ला
केली. परंतु त्याचा कांहीं उपयोंग झाला नाही. पुढे चितेचे ज्वाळांनी
ती जेव्हा होरपळू लागली, तेव्हां तिने किंकाळी फोडून चितेबाहेर येण्याचा
प्रयत्न केला, पण तिच्या आप्तेष्टानी तिळा तसे करूं दिळ॑ नाहीं. उलट
बांबूचे काठ्यांनी तिळा आंत ढकळून तिच्या हृदयभेदी आरोळ्या कानीं
येऊ नयेत, म्हणून ढोलकी वगेरे बाय सुरू केटी. हा सर्व प्रकार राम-
मोहन यांचे नजरेसमोर झाळा, त्याने त्याचे मनाला जबर धक्का बसला
च ही दुष्ट चाल बद होईपयंत आपण स्वस्थ बसाबयांच नाही, असा त्यानी
दृढ सकल्प केला. ह्या कामीही त्यास लोकांचे सहानुभ्रतीपेक्षा लोकक्षोभच
जास्त सहन करावा लागला. या निप्टर चालीविरुद्ध लोकमत तयार करण्या-
करिता त्यानी शक्य ते प्रयत्न केळे, त्यासबधी शास्त्रमर्यादा काय आहे,
से लकास समजावून दिळे॑ एका कलकत्ता प्रांतात दरसाल शेकडो स्त्रिया
रूर्ढांचे सक्तीमुळे, सती म्हणून जिंवत जाळल्या जात आहेत, ही गोष्ट
लोकांचे व सरकारचे निदर्शनास त्यानी आणली. ही धमाची बाब म्हणून
सरकार प्रथम यात हात घाटीना, कारण ब्रिटिशांचे राज्याची घडी त्या
चेळी नबीनच बसत असून, त्यांस लाकक्षोमाची सहजच भीति बाटे,
सरकार मदत करीत नाही अस पाहून, राममोहनानी आपल्या सहकारी
मित्रांचे साहाय्याने जेथ जथे सतीचा प्रसग असेल तेथे जाऊन तो प्रसंग
टाळण्याचा दोर्घोद्याग चालविला,
एकदा एका अशाच प्रसगी एका मृत ग्रहस्थाच्या दोन स्त्रिया सती
जाण्यास सिद्ध झाल्या होत्या. सती न जाण्याविषयी त्यांचे मन वळवण्यासाठी
राममोहन वगेरे मडळी तेथ गेली, त्यांचे देखत मृताची वडील स्त्री सती
शेली. तेव्हा तिचे मागोमाग घाकटीनही आपली त्यारी केली, तिचे त तरुण
चय पाहून राममोहन यांस (तेची करुणा आली. त्यांनीं तिला सती जाण्या-
पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हां त्या निष्ठावत तरुण स्त्रीने
राजा राममोहन यांस खडखडीत जबाब दिला काँ, “' पतीबरोबर सता जाणें
हे आम्हां पतित्रतांचे कर्तव्य आहे. माझी वडील सवत पहिसनिध गेली.
मलाही त्याच मार्गाने गेळ पाहिजे. आतां या सतीचे अखेरचे तुम्हांला
इतकेंच निक्षून सांगणें आहे कीं, आमचे स्त्रीधमांचे परिपालनांत तुम्ही ह्यापुढे
पुन्हा केव्हांही ढबळाढवळ करूं नये. ती तुम्हांस श्रेयस्कर होणार नाईही,??
प्रकरण '१ १ वें.] लोकारिक्षण १०५
असे म्हणून घर्मतेजाने प्रज्वलित झालेली ती साध्वी अखंड पतिसान्निध्यास्तव
मोठ्या शांताचेत्ताने त्या भडकलेल्या चितेत शिरली. अकद्या तेजस्वी स्त्रिया
'पतीमागे राहेल्या तरी त्या सताच आहेत. त्यांनी देहाचा अंत करण्याचा
अस! अट्टाहास न धरतां, आपल्या समदुःखी भगिनींनी पतीचे मागे आपले
शीलसरक्षण कसे करावे ह्याचा उज्ज्बलळ धडा दाखविण्याकरितां जीबमान
राहणच किती उपयोगाचे व योग्य होईल, असेच विचार त्या वेळीं
राममोहन याचे मनात्र आले असतील ! असो. पुढे त्याच्या इच्छेप्रमाणे
इ. सन १८३३ साला सतीनिपधेधक कायदाच झाला. तों पाहाण्यास
राममोहन हयात नव्हते. तर्थाप तो कायदा होण्यास विदोषेकरून गजा
राममोहनाचेच प(रश्रम कारणीभूत झाले हे प्रासद्ध आहे.
अबलोन्नतीप्रमाणे राममोहन याचा दुसरा आवडीचा विषय लोकारिक्षण
हा होय. लोक-दिश्षण या सामासेक दाब्दाचा रूढार्थ इग्रजी विद्येचे शिक्षण
असच होऊन बसला आहे. आज इग्रजी विद्येचा बाजारभाव कसाही असा,
त्या बेळी इंग्रजी विद्या म्हणजे एक अपूबीई होती. एकतर ती राजकत्याची
भाषा म्हणून शिकणे स्पृहणीय, नव्हे आवद्यकच होत. आणि दिवाय जि'चे-
मध्य नानाविध शास्त्रीय शोध कोदणाप्रमाणे बसवले आहेत, अशी इग्रजी
विद्या त्या काळीं त्रिखडीं विराजमान झालेली होती. अशा इंग्रजीचा हिदु-
स्थानात मात्र अद्यापि पायडाही पडला नव्हता. इग्रजांचा हिदुस्थानाशी प!हेला
संबध वेश्यवृत्तीचा होता, हुबळी नदीत त्यांच्या बोटी येत, तेव्हां त्याना
दुभापाची जरूरी बाटे. एकदा त्यानी एक दुभाषा पाठवा असा बंगाली
अडत्याकडे निरोप पाठविला. त्या निरोषांत दुभाषाचा “ धोबादया ” होऊन
बंगालचे होठ लोकांनीं साहंबाना “' धोबी ” पाहिजे असे समजन एक
परीट बोटीवर पाठवून दिला. हे परीटदादा जेव्हां काही दिवसानी परत
आले तेव्हां बोटीबरील विलायती मालाबरोबर कांहीं बिलायती शब्दही घेऊन
आले. हेच बंगालचे पहिले आग्लभाषामिज्ञ होत !
बर जुन्या संस्कृत-पाठशाळा पाहाव्या तर त्यांत प्रायः न्याकरण, न्याय,
ज्योतिष असे विषय शिकर्वात,. अक्शा स्थितीत लोकशिक्षणाचा प्रश्न जेव्हां
पुढें येई तेव्हां सरकार हिंदु लोकांची मने संतुष्ट राखण्याकरितां निरुपद्रवी अशा
'संस्कृत विद्येचाच पुरस्कार करीत असे. हिंदी रयतेस इंग्रजी शिक्षण द्याबं की
१०९६ स््काशिक्षण [माग १ त्र
न द्यावें आणि दिलं तर कशा पद्धतीचे दिले असतां आपले राज्यकारभारास
मदत व बळकटी येईल, ह्याबद्दल इंग्रजांचे राजनीतीने अद्याप आपला अखेरचा
निर्णय दिला नव्हता. पुढे लब्करच लॉड मेकॉले, लॉड विल्यम बेटिंक
अश्या बड्या राजकारणी पुरुषांची वजन पाडून इंग्रजी शिक्षणाचे पारडे काय-
मचे झुकले खरे; पण ती स्थिति राममोहन यांचे वेळी नव्हती. इंग्रजी शिक्षण
देणारी एकही सार्वजानिक सस्था त्या वेळीं साऱ्या वगाल्यांत नव्हती. एक लाख
रुपये खर्चे करून एक संस्कृत कॉलेज काढण्याचे त्या वेळी सरकारांत घाटत
होते. परंतु हा विचार चुकीचा असल्याबद्दल राममोहन यांनी त्या वेळचे व्ह!ईंस-
रॉयसाहेबास एक मुद्देसूद पत्र लिहिन कळविल. त्यात त्यानी बेदान्त, न्याय,
मीमास[, व्याकरण, इत्यादि सस्कृ्तावद्यचा देरास्थाति सुधारण्याच्या कार्मी
कांहीच उपयोग होणार नाही; उलट लोकात अज्ञान वाढेल अस सचवून
आपधिभोतिक शास्त्रशिक्षण देशाचे प्रगतीस कसे जरूर आहे. ते सांगितले
आहे. ह्या पत्रात त्यानीं जुन्या सस्कृतविद्येची बरीच नालस्ती केली आहे;
कदाचित् ती निदा सहेतुक नसून इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार करण्यापुरतीच होती
असही असेल. कारण राममोहन इकडे इग्रजी विद्येचा उदो उदो करीत रसतां
संस्कृतविधेसही योग्य प्रकारे उत्तेजन देण्यास चुकले नाहीत. ह्या बाबतींत
कित्येकांचे असही म्हणण आहे की, राममोहन हे पाश्चात्य सस्कृतीचे ब
दिक्षणाचेचच खरे भोक्ते होते. उत्तम नागरिक बनविण्यास वेदान्त निरुपयोगी
आहे. हिदुस्थानास अज्ञ.नाधकारात डाडून ठेवण्यासमात्र सस्कृतविद्या
बेमाळूम उपयोगी पडेळ, असच राममोहन यांचे मत होत. पण लोकमत
संभाळण्याकरितां ब लोकास एकेश्ररीपथात आणण्यास साधनीभूत म्हणून
त्यांनी सस्कृतविद्येचा वरकातीं पुरस्कार केला. द काही असो. पण इ. सन
१८१९ साळी कलकत्ता येथे त्याचे ब डेव्हिड हेडर यांचे खटपर्टाने इंग्रजी
शिक्षणासाठी जस हिदुकालेज स्थापन झाळे तसच सस्कृत-!शक्षणाकरितां
वेदान्त कोलेज ब दुसरें एक संस्कृतकालेज राममोहनाचे खटपटीसळच स्थापन
झाले, त्या कामी त्यांस बरीच षपदरमाडही करावी लागली. त्या वेळी सरकृत-
शिक्षणापेक्षा इंग्रजी शिक्षणाचे काम बरच दुघेट होत, इंग्रजी शिक्षणास जनतेचा
विरोध, सरकारी सहानुभूतीचा अभाब आणि शिक्षकांची उणीव, अशी
त्रिविध अडचण होती. ती दूर करण्यासाठीं राममोहनांनीं अमेरिकन ब स्काच
प्रकरण ११ वे.] लोकशिक्षण १०७
मिदानांकडे पत्रव्यवहार सुरू करून इकडे चांगले, मताने उदार व बुद्धीनें
हुशार असे मिशनरी शिक्षक आणविण्याची तजवीज केली अशा रीतीने रे
अलेक्झॅडर डफूप्रभ्रति मिरानऱ्यांच्या शिक्षणसंस्थांचा पाया राममोहनांनींच
घातला असे म्हणण्यास हरकत नाही. तिकडून येणाऱ्या मिर'नरी शिक्षकांनी
आपलीं धार्मिक मते मुलांस सांगत बसू नये, असे राममोहनांचे म्हणणे होते.
तथापि धमरिक्षणाचे महत्त्व ते पूणपणे जाणून होते. हिंदूच्या मुलांस इंग्रजी
शिक्षण फकट मिळावे म्हणून त्यांनी दरमहा दोनतीनश रुपये पदर्चा खर्चे
सोसून एक शाळा चालविली होती. त्या शाळेत फुकट रिक्षणाऱिबाय धम
व नीतिरिक्षणाची सोय हाच विशेष होता. महर्षि देवेद्रनाथ ठाकुर यांच
प्राथामिक इग्रजी शिक्षण ह्याच शाळत झाले, ही गोष्टही पुढील परंपरेचे दृष्टीने
लक्षांत ठेवण्यासारखी आहे.
ह्याप्रमाण दिक्षणसस्थाचे द्वार त्यांनी ज कार्ये केळे त्यापेक्षां त्यांची बाडाय-
सेवा लोकोत्तर आहे. साम्राज्यातील प्रचंड घडामोडीपयत आणि भूगोलापासून
भूमितीपर्यंत नानाविध विषयांवर त्यानीं ग्रथ लिहिले. ग्रीक, हित्र, इग्रजी,
फारशी, आरत्री, संस्कृत, पाली, हिदी, बगाली वगेरे सतरा भाषात त्याची
बुद्धि अप्रतिहत संचार करीत असे. भिन्न संस्कृतीचे समेलनात इग्रजास
भापाभद आडवा येऊ नये म्हणून त्यांनी बगाळी भाषेचे पहिलच व्याकरण
इग्रजीत प्रांसद्ध केले. त्याच्या काळीं सार्या हिंदुस्थानांत त्यांच्यासारखा ब्रहु-
श्रुत आणि विद्राजू दुसरा कोणी नव्हता असे म्हणतात. विदोषेकरून धार्मिक
विषयांवर त्यानी निरनराळ्या भाषांतून इतकी ग्रथस्चना केली महे की,
इतर अनेक व्यवसाय सांभाळून एका मनुप्यास इतके (लहिता ग्रेण कोणासही
अराक्य वाटेल.
राजा राममोहन राय यास बंगाली गद्याचा आद्यप्रदतक म्हणतात. त्या-
पूर्बी एतहेश्ीय सर्व बाड्यय पद्यात्मक असे. गद्याप्रमाणे त्याचे पद्यही लोकोत्तर
असे. त्यांची प्राथनागीते ब्राह्मसमाजांत अत्यंत लोकप्रिय झाली आहेत.
उपासनेस संगीताची जोड त्यांनीच करून दिली. ता ब्राह्मोापासनत रूढ आहे,
तसेच बगाली वर्तमानपत्रकारांचे ते आद्यमार्गदर्शक होते, त्यांचे संवादकोमुदी
हे पहिलेच बंगाली पत्र, ह्याशिवाय, मिरतअल अखबार, ब्रह्मनकल मगझीन,
बंगाली हेरल्ड अश्या निरनिराळ्या भाषेत ते नियतकालिक चालवीत असत.
१०८ अनेक धमाचे मिश्रण [भाग १ लां
ऱ्तासर्य, धार्मिक मंडळ्या स्थापून, शाळा काढून, वादविवाद करून, पस्तके
च लेस लिहून त्यांनी आपल्या मतांचा व बिचारांचा प्रसार केला आणि
लोकरिक्षणाचे कामही साधले. राहणी मुसलमानी, मन हिदूचे आणि विचार
कांही सुफी वब कांही खिस्ठी एकेश्ररी पंथाचे, अस त्याचे ठिकाणी अनेक
धमाच मिश्रण होते. ते असे म्हणत की, मी मेल्यावर, हिट, खिस्ती व
मुसलमान मला आपापल्या धर्माचा मानतील आणि शेवटी खरोखर तसेच
झाल. तथापि ज्याना त्याचा हढर्पारचय झाला असेल त्यांना ते अंतःकरणा'चे
स्वरे खरे हिंदु होते हे सहज कळन आले असेल. सहकारिता हे त्याचे
जीवनाचे स्हस्य दिसते. खिस्ती, मुसलमानी ब हिंदी मुलास एकत्र करून
ते त्यासह ब्राह्ममद्रांत प्राथनागीत म्हणत बसत. डाखिल मानवकोटीत
चधुभाव कसा नादल हा त्याचेपुढ एक बिकट प्रश्न होता. आणि तो
सोडबीत असता, घरीदारी जेथे जेथ त्यास भेदाची गाठ पडे, तेथ दी
तोडून टाकण्याचा त्यांचा स्वटाटोप उ8ःसे. भेदातील न्यूनाधिक-माब हाच
त्या भेदातील प्राण असतो. त्याचा घात करणे हेच त्याचे जीवित्काय होते.
मग ता न्यूनाधिक-भाव स्त्री पुरुष ह्या मिन्न कोटीत, जातीजातींत अगर
निरनिराळे धमात कोठेही पोसलेला सो, त्याचा हवय तो नायनाट करावा
अश्या स्वरूपाचे ह्या आद्यप्रवतकाचे कार्य होते.
हिंदुधर्मांसंबधीं त्यांचे बिचारास निश्चित स्वरूप येऊन त्यांनीं काही घटना-
त्मक बिधायक कार्य करावे, इतका त्यास अवसरच मिळाला नाहीं. तथापि
राजा राममोहन सारख बडे स.वज आपल्याला सांपडणार म्हणून पाद्रीलोक
आडत होते, त्यांची या ब्राह्मसभेचे स्स्थापनेने निराशा झाली. आणि
रामम,हन केव्हा कांही बोलले असले तरी ते हाडाचे हिदु ब मनाचेही
हिंदु होते; आणि हिंदूचे मन एवढे जबरदस्त व्यापक असते कीं, सर्व
जगांतील धर्म आत्मसाद करूनही हिदु पुन्हा हिंदूचा हिदूच, कायम राहूं
शकतो, ही गोष्ट त्यांनीं अखेर सनातन वैदिकधर्माचेच अधिष्ठानावर आपली
एकेश्वरी ब्राह्मसंस्था स्थापून विधमींयांस चांगली पटविली; आणि आम्हांला
स्तर असे वाटते कीं, ते आणखी दहा वर्षें जगते तर त्यांचे धार्मिक विचारांत
सुढे खातरीने आणखी थोडा इष्ट बदलही पडला असता.
राममोहन इंग्लंडांत गेल्याबर एकेश्वरीपंथाचे रूक्ष बादाचा त्यांस वीट
प्रकरण १ १ वैं,] श्रीरामकृष्ण, १०९
आला. ज्यांत श्रद्धा व भावना यांस अवसर नाही, तो पथ काय कामाचा! वांझ
ब रूक्ष अशी बुद्धि, तसेच अंतःकरण गारठवृन टाकणारे नपृंसक तत्त्वज्ञान,
निष्फळ म्हणून त्यास तिरस्करणीय वाटले, इग्टडांत असताना ते एकेश्वरी-
पंथांचे देवळात न जातां जुन्या पथाचेच देवळात जाऊ लागले. व तेथच
त्याच्या प्रेमळ अंतःकरणास अधिक दाते मिळ लाोगटी, त्यानी आपला
तेथील धघर्मापदेदाक लुन्याच पथाचा पसत केला होता. आमचे स॒देवने ते
स्वदेशी परत येऊन काही दिवस विद्यमान असते तर त्यांचे आगच लोकोत्तर
प्रतिभमुळ त्यानी भागवत-त्राह्मयमींचा सगम मुबइचे अगोदरच कलकच्यास
घडवून आणला असता, तथापि इंदसकेत तसा नव्हता, कमधमसयोगाने
ज्या विधर्मी सस्कृतीशी आपला योग आला, त्या सवास परस्पर सहिष्णु
कसे कराव हा जो त्याचे मनांदील उदात्त हेतु, तो ह्या व्यक्तिरूपाने ज्या
सालीं अंतर्घांन पावला, त्याच सालीं (इ, सन १८३३) श्रीरामकृष्ण परमहस
या दिव्य व्यक्तीचे रूपान तो अधिक शुद्ध होऊन बगाल्यात त्याचे कार्यभूमीतच
पुन्हा उदयास आला ही मोठीच भाग्याची गोष्ट होय.
प्रकरण बारावे
विठायतेची सफर व अखेर
हिओबबबआाककासाल््गगयब॒ ्
येथवर वणन केल्याप्रमाणे राममोहन यांच हिदुस्थानांतील 'चरित्र संपले,
त्यांच्या विलायतेतील उद्योगाचा विचार या प्रकरणांत करावयाचा आहे.
राजा राममोहनानीं एकेश्ररीपथाची मुहूर्तमेढ हिंदुस्थानांत कायमची रोवली,
लोकशिक्षणाचे काय मागास लाबळ, राजकीय ब सामाजिक चळवळींची
दिद्या लोकांस दाखविली. सुप्तावस्थेत घोरत पडलेल्या बंगाल्यास जाणत
केले, परतु एक महत्त्वाचे कार्य करावयाचे राहिले होत. राज्यक्रांतीचे तुफानी
बाऱ्याने इग्लिशा चनलमधील प्रवाहाची लाट बंगालचे उपसागरास येऊन
मिळाली होती. परंतु उलट गगेच्या पवित्रोदकाची गोडी ब महती तमसा
नदीस मिळाली नव्हती. पश्चिमेकडून आलेल्या जहाजांनी व्यापार ब उद्योग
याच माप हिंदुस्थानात टाकल; परतु “ नाही वाटतां सरले) आहे तेसच
भरले । तुका म्हणे गेल । वायाविण न घेतां | ” असले हिंदभूमीतील
अमूल्य केणे इग्रजाचे पदरीं बाधाबयाचे होते.
पाश्चात्य सस्कात हिंदबाळासाठी जडवादाची नकली खेळणीं घेऊन आली
असता, हिददेबांसही आपले मुलांबरोबर संतांचे घरची शाश्वत सुखाची परत-
भेट पाठविणे प्राप्त होत. राजकारणाचे पटांत इंग्रजांची प्यादी पुढे चाळून
आली असतां हिंदभूमीसही आपला विजयाश्व, सनातनधमांची आर्जेक्य
पत्रिका शिरावर लावून देशांतरी पाठविणे जरूर्च होते. हिंदुधर्म ब हिंदभूमि
यांचे दरवाजे उलटसुलट होते, हिदुधमात बाहेस्च्यांस येण्यास मजाव होता;
परंतु हिदभूमीत परक्यांस येण्यास मुक्तद्वार होते; उलट हिंदुस्तानांतून देशांतर
करण्यास स्वकीयांस मात्र आडकाठी होती हिंदुस्थान हिंदूकरितांच अशी परी-
स्थिति होती, तोपयंत त्या रूढीचा दुष्परिणाम जाणवला नाहीं, परतु पुढे दुर्देवाने
हिंदुस्थान फक्त हिंदूंशिबाय इतरांकरितांच अश्शी बारी आली, तेव्हां ह्या
दरबाजांची उघडझांप बदलण्याची वेळ येऊन ठेपली ! ही गोष्ट राममोइन
यांच्या प्रथम लक्षांत आली, कूपषमंडुकाप्रमाणे इतउत्तर घरांत डांबून राहून
प्रेकरण १२ वे.] 'बिळायतेची सफर १११
ऱचालणार नाहीं, असे त्यांनीं जाणले. हिंदुस्थान म्हणजे कांहीं शिकारी लोकां-
करितां राखलेला जंगली प्राण्यांचा मुळ्ख नाहीं. हिंदुस्थान माणुसकीने खऱचून
भरलेला आहे. आणि येथील नरपुगव ब्रिटिशांचेपेक्षांही रहारीर, मन, आणि
खुद्धि यांनीं मोठा असूं दाकतो, हे पाश्चिमात्याचे नजरेस आणण्याचे कार्ये प्रथम
या आरयंपुत्राने केळे, केराबचंद्र, प्रतापचद्र, हे हिदी मिशनरी किवा बिवेका-
नंद, रामतीथं हे गाढे धमवीर ह्यांचे सीमोलघनाचा पायडा राजा राम-
मोहनांनीं पाडला, एका हातात सनद ब दुसरे हातात हिदी ब्राह्मपंथाचें
निशाण, असे घेऊन ह्या बहाद्दरानी सात समुद्र ओलांडून विलायत गांठली,
राजकारण व धर्मकारण असे दुटप्पी कारणार्न ते तेथ गेले, मुत्सही ब धर्मप्रचारक
अशी त्याचीं दन प्रकारचीं नाती होती. राजा आणि ब्राह्मण, हे त्याचे दोन
हुद्दे हाते. आणि राजकत्यानी ते न मानले तरी इंग्लडच्या जनतेन त्याचे हे
दोन्ही हुद्दे मनापासून मान्य केळे, ह पुढील त्रोटक हकीकतीबरून
दिसून येईल.
हिंदुस्थानांतला एक बडा तत्त्वज्ञ ब्राह्मण लंडनराहरीं आला आहे असे
समजताच इग्लडमधील अत्यंत प्रतिष्ठत, दरबारी आणि बिद्वान् मंडळीची
त्याचे बिऱहाडाशी सारखी रीघ लाणून राहिली होती. इंग्लडमधील अगदीं
पहिल्या वग!चे लक्ष जस त्यानीं आपलेकडे वेधून घेतल, त्याप्रमाणे अगदी
स्वालच्या बगांचे लोकासही त्यानी वेड लावल. त्यांचे ते भव्य शरीर, रुबाब-
दार पेहराव, विनय, विनोद आणि विद्दत्ता ह्याचा आदरोभूत असा त्याचा
चित्ताकर्षक चेहरा, आणि राममोहन म्हणजे हिदुस्थानांतून अगदी प्रथमच
बिलायतत गेलेला अत्यंत विद्वान् ब्राह्मण, ह्या सर्व कारणामुळे रावापासून रक
आणि स्त्रियाप्रमाणे पुरुष अश्या सवच समाजावर त्यानी विलक्षण छाप
बसविली. त्याचे वर्णन बा'चून आजकालचे कोणाही पुढाऱ्यास त्याचा हवा
याटल्यास नवल नाहीं.
राममोहन याच्या चरित्राचा पाल्हाळ अधिक करणे यथ अप्रस्तुत असले
तरी राममोहन यांच्या रूपाने आ्यसस्कृर्तांचेच प्रथम स्वागत पाश्चात्य सस्कृति
ल्या वेळी करीत होती, या दृष्टीने ते महत्त्वाच आहे. ह्या सुमारास
अमेरिका ब युरोप खंडांत गुलामगिरीच्या विरुद्ध जोराची चळवळ सुरू होती.
श्यासुळे इंग्रजांचे ओदा्ये बव सहानुभूति हीं ह्या काळीं सुलभ होतीं; तसेच
११२ विहाथतेतील स्वागत [भाग १ ला
यंत्रशक्तीच्या बोढीबरोबर बाढीस लागलेली आसुरी महात्त्वाकांक्षाही ह्या वेळीं
उमेदींत आली नव्हती. तात्पर्य, त्या बेळीं इंग्रज लोक आजच्याइतके लोभ,
महत्त्वाकांक्षा इत्यादि विकारांनी ग्रासलले नसून आधिक उदार व गुणग्राही
होत असे दिसते. तसे नसते तर जित राष्ट्रातील या काळ्या आदमीचा
तेथ इतका उदोउदो झाला नसता. दरबारी बहुमानाप्रमाणे अकृत्रिम
प्रेमाचीही त्यास तेथ अपूर्व अशी जोड मिळाली. खुद्द इग्ल्डचे सावभोम
बादशाहांचे राज्यारोहणप्रसंगी जणु काय हिंदस्थानचे वकील म्हणून ज्याप्र्माणें
राजदरबारांत त्यांना अत्यंत श्रेष्ट मान मिळाला, त्याचप्रमाणे इग्ल्डचें
प्रसद्ध उद्योगभवन ज मॅचेस्टर त्या गावचे कारखान्यात ते गेले च सता
त्याचे लोकांस मोठे कोतुक वाटल, त्या वेळी राममोहृनांच्या द्ळीनासाठीं
उत्सुक झालल्या मजुरांनी काम बद पाड्ल, आण मग ज्या झुंडीच्या झंडी
बाहेर पडल्या त्यात राममोहृनांच हस्ठादोलन करण्यास पढे सरसावल्ल्या
मंडळीस आपले हात कोळसा व तेल यानी किदी माखलेले आहेत, याचेही
भान राहिल नाहीं ! आणि गिरणीदल्या बायांनीं त्यास देदारिवाजाप्रमाणें
प्रेमाने ।मख्या मारण्याकारेता उत्सकता दाखविली, तेव्हा आपल्या विसकट-
लेल्या केशांत पिंजारलल्या कापसाने काय शोभा आणली आहे, याची
त्यांनीं कांहींच निती बाळगली नाहीं !
त्याहीपेक्षा संस्मरणीय प्रसंग म्हटला तर राममोहन यांचा सन्मान करण्या-
करितां तेथील एकेश्वरीसमाजाने मुद्दाम भरवळेली सभा होय, सदर
सभेत अध्यक्षानीं आपल्या प्रास्ताविक भाषणांत या पोंबात्य पाहुण्यांचा गोरव-
पूबेक उल्लेख केल्यावर डॉ, व्राऊनिंग हे आपल्या मुख्य भाषणांत म्हणाले कीं
“* भूतकालाचा पडदा बाजूला सारून आपलेमध्ये ऐटो, संक्रिटींस, मिल्टन
न्यूटन असे महापुरुष एकाएकीं प्रादुभूत झाले, तर आपल्या मनाची किती
विलक्षण स्थाति होईल, याचो कल्पना कित्येक कवि आपले काव्यांत करीत
असतात. तशाच प्रकारच्या भावनेने मी आज राजा राममोहन यांचे आपल्या
, सवाचे वर्ठांन स्वागत करीत आहे. अत्यंत श्रेष्ठ अशा वैदिक-त्राह्मण-समाजां-
तील राजा राममोहन हे एक प्रमुख ग्रहस्थ आहेत; त्यांनीं आपल्या येथें
येण्यांत केवढे साहस केलें आहे, याची खरी कल्पना आपणांस होणे शक्य
नाहीं. राजा राममोहन यांच्या हिंदुस्तानांतील अपूर्बी कामगिरीबद्दल ज्यांस,
प्रकरण रेवे.] इंग्ळिश स्त्रियांचे प्रेप्न १११
येथे माहिती मिळत होती, त्यांस राममोहनांच्या प्रत्यक्ष स्वागताचा लाभ हँ
एक मोठे आनंददायक स्वझ वाटत होते, ते स्व आज खरें ठरलं आणि
तो लोकोत्तर विद्वान् ब्राह्मण आपल्या स्वागताचा आणि आपल्या सहकारिते-
च्या अभिवचनाचा स्वीकार करण्यास आज येथे आपणांमध्ये खुद्द इजर
आहे; तेव्हां आजचा दिवस आपल्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा म्हणून
सुबर्णाक्षरांनीं लिहिण्यासारखा आहे.” अशा आडशायाचें त्याचें भाषण झाल्या-
बर अमेरिकेचे हाबंड युनिव्हर्सिटींच्या अध्यक्षांनी मोठे विनयपूबक त्यांस अनु-
मोदन दिले आणि नतर अध्यक्षाचे सूचनेवरून तो ठराव सर्वांनी उभें
राहून मंजूर केला, आजपर्यंतच्या लोकिकदृष्टीने पाहिले तर ब्राह्मणांच्या
उत्कर्षाचा हा कळसच झाला म्हणावयाचा !
राममोहनाच्या स्त्रीदाक्षिण्याने इंग्रज स्त्रियांना तर मोहित करून सोडले.
एका धमांध्यक्षाच्या सुशील स्त्रीने असे म्हणून दाखविले की, राममोहन
माझ्याबद्दल आदर दर्दोवितात, तितका मी इग्लंडची महाराणी असते तरी
मला कोणीं दाखविला नसता. तेथे त्यांचा घरोबा इतका बाढला की, तिने
आपल्या नूतन अभंकाचे नावही राममोहन असेच ठेंबिले. इंग्लंडमधील मध्यम
वगोतीळ ह्या उदाहरणांप्रमाणेच इग्लंडांतील नरेद्रांच्या समाजांत केंद्रीभूत
झालेल्या डचेस आणि काउटेस अशा स्त्रियांपासून उघड्या रंगभूमीवर
चमकणाऱ्या नटीपयंत सवोना राममोहन मोठा प्यारा होऊन राहिला होता.
मिस् हेअर, मिस् कालेट, मिस् कार्पेटर, मिस् किडल आणि मिस कॅसल
इत्यादि कित्येक स्त्रियानीं राममोहन ह्यांचे अतिशय प्रेमादरपूर्वक आतिथ्य केलें.
मिस् सोफिआ कालेट हिने राममोहन यांस प्रथम इग्लंडांतील एका
चर्चमध्यें प्रार्थनेच्या वेळीं पाले. तेव्हां त्या उदारधी पुरुषाचे रुबाबाने ती
इतकी आकर्षित झाली कीं, पुढे ती मोठी झाल्यावर राममोहन यांचा त्राह्म-
समाज हा एक तिच्या हढाभ्यासाचा विषयच आजन्म होऊन बसला. ती
साऱ्या जन्मभर अनेक दु धर रोगांनी पिडलेली होती. तरी अश्या स्थितींत
हजारो मेलांवरून ब्राह्मसमाजासंबंधीं तिनें पत्रद्वारे जी तपशीलवार खडान:
खडा माहिती संग्रहित करून वेळोवेळीं प्रसिद्ध केली, ती पाहून तिच्या
झास्थेबाईकपणाबद्देल अतिशय आश्चर्य बाटते, ब्राह्मसमाजाचे चळवळीची क्वाग्र
हकीकत समज़्ञावी. उह्ृणून मिस् कॉलेट बंयालीसुद्धां गरिकली,, सापल्या इसातीत
८
११४ इंग्लिश स्त्रियांचे प्रेम [ मांग १ ळा
राममोहनांचें चरित्र लिहून पुरे करावें अशी तिची फार इच्छा होती.
त्याप्रमाणे तिनें बराचसा भाग लिहिलाही. परंतु अखेर मरतांना तिला तें
काम दुसऱ्यावर सोपवावे लागले. “' माझा अंतकाल समीप आला. राम-
मोहन यांचे चरित्र माझे हातून पुर होत नाही. तरी मी परलोकी जाऊन
राममोहन यांस भेटेन तेव्हां त्यांच चरित्र प्रसिद्ध केल्याचे सांगतां यावें अशी
माझी इच्छा आहे. ती आपण पुरी कराल काय १” अशी तिची अखेरची
इच्छा तिने त्या लेखकास कळविली आणि त्यानंही ती पुरी करण्याचा शक्य
स्तो प्रयत्न केला,
पाश्चात्य देशांतील निराळ्या बिवाहपद्धतीमुळे तेथील अनेक सत्तरिया निर-
निराळ्या कारणास्तव अविवाहित राहतात आणि त्यांपेकी कित्येक आपल्या
जीवन]स बाडय़यसेवा अथबा लोकसेबा असा एकादा व्यवसाय लावून घेतात.
अशाच स्त्रियापेकी मिस् मेरी कार्पेटर ही एक बाई होती. तिने आपले स्व
आयुष्य इंग्लंडातील विदोष्रेकरून हीन समाजाचे उद्धाराकरितां खच केलं.
“राममोहन यांचे इग्लंडांतील अखेरचे दिवस? या नांबाचे एक पुस्तक तिने
प्रसिद्ध केल आहे. ब्राह्मसमाजा्शी तिचा बराच निकट संबंध होता, लोक-
शिक्षण हा तिचा मुख्य विषय होता. त्या निमित्ताने ती दोनतीन बेळां
हिदुस्थानांतही येऊन गेली. मुबईच्या प्राथनासमाजाच्या संस्थापनेशीं तिचा थोडा-
फार संबध पोचतो. त्यावेळी ती मुंबईस होती. ब तिचे प्राथंनापद्धतीमुळे
मुंबईकर काही प्राथनासमाजी मडळी मूळची नास्तिकाची आस्तिक बनली,
असे सांगतात. तिच्या परोपकारी स्वभावाबद्दल महाराणी व्हिक्टोरिआ हिने
आपले हातांतील कंकण आपले नांव त्यावर घाळून तिला नजर केलें, मद्ा-
राणीसाहेब मोठ्या मुत्सदही ब दयाळू होत्या असे दिसते. त्यांनीं पुढे केशव-
चंद्रसेनाचाही आपल्या राजवाड्यांत चागला सत्कार केल्याचे प्रसिद्ध आहे,
त्याचा उल्लेख पुढे येईलच. तिसऱ्या एका इंप्रज कुमारिकेबद्दल
येथे उल्लेख करणें जरूर आहे. कारण सममोहनांच्या लोकशिक्षणाचे
उद्योगांतील पहिले मदतगार डेव्हिड हेअर यांची ती मुलगी (१) होय.
राममोहन बिलायतेत गेल्यावर विरोष्रेकरून त्यांच्या शोवटच्या दुखण्यांत तिनें
रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून त्यांची जी सेवा केली ती त्यांच्या पोटच्या
मुलीनेही केली नसती, असं म्हटल्यास अतिद्ययोक्ति होणार नाई.
त :
४
तश.
“
1
राजर्षि राजा राममोहन राय यांची इंग्लंडांतील कार्नाव्हेल
£- येथील समाधी,
भ्रकरण १ ९व.] अखेर ११५
राममोहनांचे कहणानुबधच असे विलक्षण होते की, स्वग्रहींचे शत्र व्हावेत
आणि रिपुस्थानीं मित्रग्रह असावेत. त्यांच्या धमसबंधी मताबद्दल त्याच्या
आईबापांनी त्याचा धिक्कार केला व बायकामुलानीही त्यास बहिष्कार घातला;
उलटपक्षी कोठे इग्लंडचे बेट आणि कोठे तिंबट ! पण इतक्या दूरस्थ स्त्रियाच्या
ठिकाणी राममोहनाबद्दल मोह उत्पन्न होण्यास त्याची भिन्नचममते आडवी
आली नाहींत. शोवटी ज्या पाश्चात्याचे सस्कृतींत त्याचे मन बह्ुतकाल
वावरत होत, त्यांचेच देशात त्यांच्या दहाचे विसजन व्हावे असा योग आला.
ह. सन १८३३ चे सप्टेबरांत राममोहन ब्रिस्टल येथ मिस् कसल याच्या
घरी हवापालट करण्यास गेले. तेथच अनेक विद्वान् इग्रजाच्या भटी घेत
असतां पुढे त्याची प्रर्कात जास्तच बिघडत चाळली, अखेर त्याचा
मानलेला मुलगा राजाराम त्यांचेजबळ होता. ता. २७ सप्टेंबर रोजी
जेव्हां त्याच्या जीविताची आश्या सुटली, तेव्हां त्या लोकोत्तर पुरुषाच्या
पायाशी त्याची अहनिश आुश्र्पा करणारी मिस् हेअर स्फुदून स्फुदून रट्ट
लागली. परंतु असल्या निष्कपट प्रेमाचीही निघृण काळास दया आली
नाही आणि अखेर त्याच रात्री राजा राममोहन याचा अंत झाला ! शेबटी
फार महत्त्वाची गोष्ट घडून आली ती ही की, त्याच प्राणोत्क्रमण, सव बेदाचं
सार अशा प्रणवाचे उच्चाराबरोबर झाळे ! राजा रामामोहन याच्या पूर्व
चरित्रावरून ज्यांस त्यांच्या धर्मनिष्ठेबद्दल शका वाटली असेल, त्याचे ह्या एका
गोष्टीने बरेच समाधान होईल. अंते मातेः सरा गतिः ।
प्रकरण तेरावं
निष्कष
येथपयंत एकोणिसाव्या हातकांतील हिदुस्थानांतील सुगिक्षितांच्या विचारांस गति
देणाऱ्या एका बड्या विद्राग मुत्सद्यांचे चरित्र संपले, राममोहन याच्यामध्य
सवात श्रेष्ठ असा कोणता गुण असेळ तर तो मुत्सहीपणा हा होय. ते
आपणांस धर्मसस्थापकच काय पण धमसुधारकही म्हणवीत नसः.. दथाप
अगदी बाळपणापांसून अखेरपयंत धर्माचतनाचा हव्यास त्याच्या मनास होता,
ईश्वराच्या आपत्य नियतीमुळे इस्लामी, हिंदी व खिस्ती अशा तीन भिन्न
संस्क्रति एकत्र आल्या असता त्यातील विरोध कमी करण्यास काय कराव, हे
त्यानी माख्या चातुयान शोधून काढल. बोद्ध, जेन, इस्लामी, खिस्ती इत्यादि
धमाल वाड्यात त्याचे मन इतक मुरळ होत का, कोणत्याही एकाच धमाचा
अभिमान धरण त्यास अशक्य झाळ होत. उलट धमातील परस्पर विरोध
पाहून त्याच मन बिथरले. त्यामुळ बाळपणाचा भाविकपणा नष्ट झाला. पुढ
त्यानी अशी महत्त्वाकाभ्षा धरली की, धमविरोधाने उत्पन्न झालेली अद्याति
हा आपला व्याक्तपुरताच प्रश्न नसून एकदर जनतेकरितांही हा शन सोडविला
पाहिज, अपक्क बुडीचा बंडण्वोरपणा कमी झाल्यावर त्याची बुद्धि सारसग्राहक
बनली. मरमदी 'धमात त्याना एका निराकार इंश्ररावरील निष्टा ही 'वरेपे-
करून आढळलळी. मुसलमानी घस व बाद्धघधम याचा अभ्यास विद्याथिदरात
होऊन गल्यामुळ हिदुधमातील कर्मकाड, मूर्तिपूजा बगेरे प्रकार ह्याच्यावरील
त्याच मन उडाले, तथापि हिंदूच्या अध्यात्माइतक उच्च व निस्सदेह करणार
तन्बजान त्यास दुसर कोठेही आढळले नाही, बिदोपेकरून दाकराचायाचे तत्त्व-
ज्ञान त्यास पटळे, अस आम्हास वाटत.
कोणी असंही म्हणतात को, “' त्यांच्या बेदान्तांत न्याय ब वेदोपिक
दर्दनाचाही अतभाव होत होता. आणि त्याच्या ब्रह्मविद्येत विराष्टाद्रत ब
द्वेत याचाही समावेश झाला हंता. ते इंश्ररादी होते. त्याची ब्रह्मोपासनेची
शतपदी पाहिली तर ते निगुणाप्रमाणेच सगुणाचेही उपासक होते. शून्य-
भ्रकरण १४र्वे.] निष्कर्ष ११७
बादांत न जातां त्यांनीं निगुणोपासना केली ब सत्काराचा आश्रय न करितां
सगुणोपासना केली, ती अशी का, ते परमेश्वराच्या गुणचितनांत सहज तादात्म
पावत." ह्या टीकाकारांचे आणग्वी असे म्हणण आहे की, इकराचायाच्या
मायाबादांत इंश्रराराधनेस जागाच नाही. कारण भ्रातजीबाने भ्रमिष्टपण ईश्वराची
म्हणून प्राथना केळी, तरी स्वझस्थ पुरुपाची प्राथना ज्याप्रमाणे शेजारच्या
जाग्रतींदील पुरुषास कळतही नाहीं, त्याप्रमाणे जीवाची प्राथना एकमेवादव-
तीय अशा परब्रह्मास स्पराही करणार नाही. म्हणून ती व्यथ होइल, (१)
परंतु रार्जापे राममोहन याच्या त्र.ह्मपथाची सर्व भिस्त प्राथनवस्च होती.
सामुदायिक उपासकाचे प्रार्थनार्मादर म्हणजे प्र'तत्रदाबनच, राममोहन ह्यानी
ऑिमांण केळे होते, अस त्याच म्हणणे असल्यामुळे ाचायाच्या मायावादाचा
जरी शाब्दिक अंगिकार राजा राममोहन यानी कळा 5!सला, तरा त, वाद
त्यास मुळीच मान्य नव्हता, असा ह्या ल॑खकाचा डाभिप्राय आहे. ह्याप्रमाण
हे अलीकडील टीकाकार आपले विचार राममाहन याच्यावर लादीत आहेत
किवा खरोख्वरीच त्यांचे बिचार असेच हात, हे निश्चित ठरविण दुरापास्तच
आहे. दाकराचार्य, रामानुज, निवाक इत्याद तत्त्ववेलाच्या (कवा परश्दर्यन-
काराच्या सिद्धान्ताचा बिशप बारकाइने विचार राममोहन यानी केलेला आमच्या
बाचनात नाहीं. कदाचित् त्यास त्याची आवद्यकता भासली नसल, अथबा
त्यासंब्थी त्याचे अध्ययन बरच अपुरेही असेल. वदक वळ्ययाचाही त्यांचा
अभ्यास बेताचाच असावा. निरनिराळ्या धमाचा त्यानी स्थूल व व्यापक
दृष्टींन बिचार केला त्या मानाने सूक्ष्म विचार केला नाही अस दिसते.
ह्या मुद्द्याचा विचार करतां राजा राममोहन याच्याद॥ तुलना करण्यास
श्रीरामकृष्ण यांची मूर्त डोळ्यासमोर येते. दोघांनीही हिंदु, खिस्ती ब
इस्लामी धमाचा अभ्यास केला; तो परधर्मासबंधी सहानुभूतिपूवकच केला,
आणि दोघाचीही या तिन्ही धमाबद्दल आदरबुाद्दे कायम राहिली व तीच
जगापुढे मांडण्याचे महत्कृत्य ह्या उभयतानीही केल. त्यातही ही गोष्ट
राममोहनांनींच अगोदर लोकांचे निदरानास आणली. यामुळे एकतर््हेने राजा
राममोहन यास विशेषच महत्त्व प्रास होते. परतु त्याहूनही फार महत्त्वाची
गोष्ट लक्षांत घ्यावयाची ती अशी का, राजा राममोहन ह्या अनेक भाषा-
कोबिदांनीं तिन्ही धमाचे कांहीं प्रमुख ग्रंथ वाचून धमशान संपादन केले,
११८ निष्कर्ष [भाग १२ ला
आणि श्रीरामकृष्ण ह्या निरक्षर पुरुषांनी ह्या तिन्ही धमाच्या अंतरंगसाधनांची
तज्ज्ञांकडून दीक्षा घेऊन, साधनांचा अभ्यास करून धमतत्त्वांचा साभ्षात्
अनुभव घेतला. ह्याप्रमाण एकाचे पुस्तकीज्ञान तर दुसऱ्यांच अनुभविक ज्ञान,
एकाची बहिदेष्टि तर दसर््याची अंतद्ृष्टि, एकाचा बिरोध काढून समन्वयाचा
प्रयत्न तर दुसर्याच साधनात भेद कायम ठेवून फलांत भद नाहीं, अस अनु-
भवाने सांगण, अस दोघांत महदंतर दिसते. परधमाच्याच काय पण
स्वघमाच्याही अंतरगसाधनाचे अनुष्ठान करून राममोहनांनी ब्रह्मस्थिति
अनुभवबिल्याचे ऐकिवात नाहीं, दुसर असे की, श्रीरामकृष्णाची साधनांची
निष्ठा राममोहन यास नव्हती, याचे कारण श्रीरामकृष्णांचे वेराग्यही त्यांचे
ठिकाणीं नव्हते. यामुळे साकार इश्वर व निराकार ब्रह्म ह्यांचा उपासना-
बाद, मायावाद, अद्वेतवाद यातील रहस्ये श्रीरामकृष्णांनीं केवळ अनुभबिक
ज्ञानाच्या जोरावर जितक्या निःसंदेहपणे सांगितली, तशीं ती राममोहन
ह्याना न जाणता आल्यामुळ, त्याना बरोबर सांगताही आलीं नाहीत, असच
कित्येकाच मत झाले आहे. अनेक मतांची त्यानीं खिचडी केली; ज्यांवर
दयानंदसग्म्वतींची विदोष भिस्त त्या वेदसहितेकडे तर राजा राममोहन
ह्यांनी मुळीच लक्ष दिल नसावे. इतकच काय पण ओपनिषदिक वेदान्ता-
पेक्षा खिस्ती धमातील नतिधर्म त्यांस अधिक व्यवहाग्युक्त वाटला, खिस्ती
व महमदी धम हे इठापुत्राचे अगर प्रेपिताचे धर्म या दृष्टीने व्यक्तिनिष्ठ
आहेत, आणि हिदुधम मुळांत तसा नसला तरी मृतिपूजा ब अवतारवबाद
ह्यानी त्यांसही तेच स्वरूप प्रात झाळे होत. अर्थात् प्रत्येक घर्माचे शिरोभागी
असलेले हे विभूतिमत कायम आहे, तोपयंत धर्ममेदांतील कडवेपणा कमी
होण संभवनीय नाही ही गोष्ट लक्षात येऊन धमातील त्या अत्यत जिव्हाळ्या-
च्या मर्मस्थानींच त्यानी हात घातळा; त्याबरोबर तिन्ही धमातील पुराण-
मता।/भमानी ळोकाचे हलले त्याचेवर सुरू झाले. परंतु राजा राममोहन
यांनी तत्कालिक प्रचलित असलेल्या इतर मुख्य धमाच्या वाढद्ययाचा अभ्यास
केला होता, त्यामुळे त्या त्या धमातील लोकही त्यांच्यापुढ चकित होत
बग्यद्वांतील ते एक महारथीच होते, रिबाय त्यांच्या उंच, भव्य ब धिप्पाड
शरीरामुळे न बोलतांही त्यांची दुसऱ्यावर सहज छाप बसे. तसेच त्यांचे
व्यवहारचातुर्य व मनमिळाऊपणा यांच्या योगानें, जे त्यांच्याजवळ जात ते
करण १३व.] निष्कषे, ११९
पांच्याकडून उपकृत होऊन त्यांचे मिंधे होत. मित्न भिन्न मताचे माणसांत्ही
(कमत करण्याच्या कलेत राजा राममोहन हे पुरे वाकबगार होते. उत्तरे-
डील कबीर, नानक, दादु व रामायत पथांचे अनुयायाशी त्यांचा विदेष
'लोखा असे,
असो, वरीलप्रमाणे तिन्ही बाजूंच्या हल््यास तोड देत असतां त्यानीं
(कीकडे वैदिकज्ञानप्रसारासाठी वेदान्त ब उपनिषदे यांची बेगाली, हिदी,
| दग्रजी भाषांतरे प्रसिद्ध करण्याचा उपक्रम सरू केला, खिस्ती-
माचे मंथन करून त्यांतून जीझसचा नीतिघम शोधून काढला; आणि
[सलमानाच्या पेगबराचेही चरित्र लिहिण्यास घेतले. तात्पर्य, आडव येईल
| तोडाब व जरूर ते जोडावे असे दुहेरी डावपेच त्यानी सुरू केळे. साव त्रिक
(क धम करणे हे त्यांच अत्युच्च ध्येय होत, त्या दृष्टीने त्यांनी हे टाकलेले
रव समजसपणाचे होते. आणि त्यात त्यास थोडफार यदाही आठे. त्याचे
एकट्या व्यक्तीपुरतच पहाबयाच तर विरोध करूनही अखेर मुसल्मानाचा
हलबी, हिदूचा राजर्षि व पाश्चिमात्यांचा खिस्तानुसायी, असे भिन्न धमीया-
डून म्हणवून घेण्यांत त्याजी मोठाच विजय सपाढन केला उलटपक्षी
यांच्या वेदान्तशास्त्रावरील निष्टेमळे त्यानी कट्रर सुधारकास नाराज वेले,
राग्य आणि तप यांच्या अभावामुळे हिंदूच्या बहुजनसमाजावर त्याची छाप
[सळी नाही, आणि जुन्या खिस्त्याचा त्रयीबाढ ब नवीन एकेश्रऱ्यांचा स्क्ष
॥ैद्विकवाद या दोघास कटाळून अखेर ते कोणासच चिकटून राहिले नाहीत.
[ढे त्यानीं जो ब्राह्मसमाज स्थापन केला त्यांची गुरुकिल्टी परधर्मविगोधात
[सून परमतसहिष्णुतत होती. मृतिपरजेबर ते जरी अतिदय जहाल टीका
रीत तरी सामान्य लोकास मृर्दिएजेची उपयुक्तता आहे, हे त्याना मान्य होते.
झापुत्र या कल्पनेचा त्यांनी जरी तीव्र निप्रध केला, तरी महमद पेगंबर व
तीझस खाइस्ट याच्याबद्दल अत्यत पृज्यभाव त व्यक्त करीत. आण॥औण त्यांनीं
छ्ाप्रेरणेनुस[रच आपआपले धर्म सागितले ही गाष्टही त्यास मान्य होती.
दसच हिदूतील जात ब पोटजात अता भेदानी कोणतही सामाजिक
ह्य सहकारितेने घडणे अशक्य होऊन देशाभिमान नष्ट झाला आहे, अस ते
हणत. तसेच मृत्युंजया'चाय ह्यांच्या वज़सूचीचे बगालीत भाषांतर त्यानी केले होते
अस कित्येक म्हणतात. आणि त्यावरून त्यांस जातिभेद मान्य नव्हता अस
१२० निष्कष [माग १ ला
हो अनुमान काढतात. चातुचे्ण्य हे जाति व संस्कार ह्यांवर्च मुख्यत्वे अबलंबून
आहे. ( भगकुलीन ) शाक्त ब वेष्णव या दोन विरोधि पंथांचा संकर त्यांच्या
जन्मांत झाला होता, त्याचप्रमाणे त्याच्या पुढील आयुष्यक्रमाकडे पाहिल्यास
ते वेदिकसस्कारहीनच गेले असल्याचा बराच सभव होता. त्याचे बिबाहही
बौदेकपद्धतीने झाले नाहींत अस दिसते. पण ह्या सवाचे कारण पूर्वी बंगाल-
प्रांती बोद्धधम इतका हढमूल झाला होता, कौ त्यायोगाने वेढदविद्येला व शुद्ध
थैदिक आचारांना त्या प्रांतांत कायमचेच मालिन्य आल होत. ज्या वजसूचि-
नामक प्रथांचे राममोहन ह्यानी भाषातर केल अस म्हणतात, तो श्दघोष
नामक एका बुद्धाने लिहिलेला ग्रथ होता असही कोणी सांगतात. घर्मा-
जीवनी सभेने अलीकडे प्रसद्ध केलेल्या ग्रथात असे आढळत कीं, वज्रसचि-
नामक एक उर्पानपद आहे. पण त्यातील तात्पय इतकच आहे की, अभ्युदय
निश्रेयस् ह्याच्या प्राप्तीला जातिनिष्ठ श्रष्टठतेची आवश्यकता नाही, प्रत्येक
मनुष्याला आपल्या उत्कपाचा माग मोकळा आहे. पण ह्याचा अर्थ ब्राह्मण-
जातिनिष्ठ वेदिक धमाला शूद्र अधिकारी ठरतो असा नव्हे. तसेच अवधूतो
गृहस्थी वा ब्राह्मणोडत्राह्मणो5पबा । तन्त्रोक्तेष्वेपु मन्बेप सव्वेस्युरधिकारिणः ||
हे एक तात्रिक वचन राममाहन ह्यांच्या ताडी घाळून गायत्रीमत्राचे अधिकारी
स्त्री व शूद्रही आहत अस राममोहन ह्याच मत असल्याचे कोणी सांगतात.
परंतु वेदोक्तमत्र असा अथ वरील वचनांतून निघत नाही हे उघड आहे.
तसच गायत्रीमंत्र ब त्यावरील भाष्य याचे जरी राममोहन ह्यानी इग्रजींत
भाष्रातर केळ आहे तरी बेदपाठ जातित्राह्षणानच म्हणाव इतकच काय
पण ते अब्राह्मणानी ऐकूही नयेत अशी व्यवस्था खास ब्राह्मप्राथंनामंदिरांतही
राममोहन ह्यानी ठेवली होती. ही गोष्ट निर्विवाद आहे. तेव्हा चातुवण्यांचे
विरोधी राममोहन होते, अस म्हणणे कठीण आहे. निदान समाजात राहूनच
समाजसुधारणा केली पाहिजे, या कारणास्तव तरी त्यानी स्वत: त्राह्मणजातीचा
अभिमान कधीच सोडला नाहीं असे म्हणाबे लागते. त्यासबधीं ब्राह्म-
समाजाचे इतिहासकार (लिओनाडे याचे असे म्हणण आहे कीं, राजा राममोहन
यांच्या ठिकाणी त्याच्या जातीसबधीं आस्था दिसते, त्यावरून त्यांस जातिभेद
ग्सन्य होता अस मुळींच नसून हिद्धमंशास्त्र व हिंद्रिवाज ह्याप्रमाणे जाति-
चहिष्कृताचा मिळकतीवरील हक्क नष्ट होतो, आणि समाजांतील त्याचे वजनड्ी
प्रकरण १११.] निष्कध $$
नाहींस होते; म्हणून त्यांना आपली जात सोडतां आली नाहीं, कारण त्या
वेळां त्यांनीं जर आपली जात साडली असती तर त्य़ांचे ेही ब अनुयायी
हेही त्याचे थाऱ्यास उभे राहातेना, अथात् धमसुधारणा घडवून आणणे त्या-
योगे अरक्य झाले असते.
राजा राममोहन ह्याची आपनिपदविषयक बेदान्तावरील निष्ठाही अशीच
ळोकसग्राहक बुद्धीने त्यानी अगिकारलेली असून ती केवळ दिर्वाऊ होती,
खरी नव्हती, असही कित्येक म्हणतात. पण हेही म्हणण आम्हास सवारी ग्राह्य
वाटत नाही. राजा राममोहन यानी अस्वेर तीन वष स्वास बिलायतत काढलीं.
त्या वेळी त्यानी आपल्यावरोबर त्राह्मण व दुभत्या गाई बगेरे तयारी नेळीच
होती. प्ररधर्मीयाबरोबर त्यानी उघड उघड तरी सहभोजनाचे प्रकार कधीही
केळे नाहीत. इंग्लंडात असता इस्ट इडिय, कपनीच्या कोर्ट ऑफ डरॅक्टसनी
त्यास मेजवानी दिली, त्यावळी आण तसच फ्रान्सचा राजा लइ फिलीफ
यान त्यांचे सन्मानाथ दोनदां दरवारी खान्याचा समारभ केला, त्या वेळी,
त्यार्न. भात ब पाणी या दोन पदाथास स्पदमात्र केला; पण कद्याचेही सेवन
केळे नाही. अशा रीतीने त्यांन परदेश्ीही दरबारी थाटाच्या मोहास वशा न
होता आपल्या धमातील जा(तनिबध फार कडक रीतीने पाळले. शेवटी युरो(प-
अन स्त्री-पुरुषाच्या परिवारात इग्लडात त्याचे देह.बसान झाले, तेव्हां त्याचे
गळ्यात यज्ञापबीत शाबूत होत. इतकेच नळ तर सर्वे वेदाचे सार अश्या
प्रणवाचा उच्चार करून अखेर त्यांच प्र,णोत्कमण झाले, आणि त्यांच्या इच्छे
प्रमाण त्यांच सवे औध्वदेहिकही राक्य ता (हिदूंच्याच रिवाजाप्रमाणे रामरतन
यान केले हीही गोष्ट प्रासद्धच आहे.
तात्पर्य, शक्य तो हदुघर्मांसच धरून बागण्याचा त्यांचा विशोष कटाक्ष
असे, असे दिसते. शास्त्राचा खरा आदाय काय आहे तो आपल्या बुद्धीने
ठखून त्याप्रमाणे देशकालानुरूष आचारास जरूर तेथ नवीन वळण देण्याचा
त्यांचा प्रयत्न असे. परदेशगमन ही अशीच एक बाब होती. त्या कामीं
लोकापवादास न जुमानतां परंतु शाक्य तितकी शास्त्रमयोदा संभाळन परदेश-
गमन करण्याचा धडा पुढील पिढीस त्यानी घालून दिला. असे सांगतात कीं
बिलायतच्या जलपर्यटनाची पूर्वतयारी म्हणून ते नेहमी खुच$वर न बसतां
झोपाळ्प़ावर बसत, व झाडाला दोर टांगून मुलांबरोबर पुष्कळ झोके घेत.
र्र्रे निष्कषे [माग १! ला
समुद्रातून परदेशगमन करणारा हाच पहिला ब्राह्मण होय, त्यांच्या माणून त्यांचे
मित्र द्वारानाथ बाबू यांनी इंग्लडात जाऊन आपल्या मित्राच्या अस्थि
कान ज व्हेल येथ नेऊन त्यांवर एक सुंदर स्मारक उभारले. त्यावरील
शिलालेख अद्यापही राममोहनांचे र्चारतातील रहस्य सांप्रदायिक जगास
सांगत आहे. तो शिलालेख असाः--
“ ह्या रिळेखाली ज्यांच्या आस्थ आहेत त्या राजा राममोहन रायबहादूर
ह्याची एक्या परमेश्ररावर अचल निष्ठा होती. त्या परमेश्वराची निस्सीम -
भावाने आराधना करण्यात त्यानी आपले जीवित अपण केले होते.
त्यांच्या आंगच्या विशाल बुद्धिमतेस अनेक भापावर्रील प्रभुल्बांची जोड
मिळाली होती. त्यामुळ त्याच्या काळाठील फार जाड्या बिद्रानात
त्यांची लवकरच गणना होऊं ळागळी, हिंट्स्थानांताीलळ लोकाची
सामाजिक, ने'तक व शारीरिक स्थिति सुधारावी म्हणून त्यानी घेतलेले
अविश्रात श्रम, सतीची राढि व मर्तिणजा बद करण्याकरितां त्यांनीं
केलेले कळकळीचे प्रयत्न आ,ण इंश्वराच वेभव ब मनुष्यमाताचे
कल्याण जेणेकरून व ढेळ अशा गोष्टींचा त्यानी उत्साहपृषक केलेला
पुरस्कार, ह्याची त्याच्या देळबाधवास क्र तजञतापरडक स्मृति आहे. त्यांच्या
वबराजाची त्याजबहलचा म्मात दुःखान आणि अभिमःनांने जग्रत
आहे, ह्या गोष्टींच हा दिलालेग्व हे एक योतक आहे.”
हिदुस्थानातील सुधारकांचे अग्रणी या दृष्टीन राममोहन याच्या चरित्रास
फार महत्त्व येत. कित्येकांचे म्हणण असही आहे की, राममाहन यांची खरी
किमत निदान त्याच्या हयातीत तरी दत्काळीन हिदुलोकापेक्षां युरोपियन
लोकासच जास्त समजळी; किबहूना त्याच्या देशबधूकडून त्याचा छळ व
अनादरच झाला व पाश्रात्यानी त्याना बहुमानाने झेळन धरिले, फार काय
पण त्याचे कद्रे बादी श्रीरामपूर्चे मिठानरी डा० मादामन् यांनीही त्यांच्या
अचाट बुद्धिमत्तेबद्दळ धन्याद्रास्च काढले,
इंग्लंडांत तर त्याचा जो सत्कार झाला तसा सत्कार आजपयत कोणत्याही
भारतीयाचा झाला असेल अस वाटत नाहीं, त्यांनी आपल्या विद्याल बुद्धीनें
व मनमिळाऊ स्वभाबान इग्लंडांतील कित्येक स्त्री-पुरुषांस चटका लावून
सोडता ब अमेरिकेसारख्या दूर देशच्या लोकांच लक्ष आपल्याकडे ओढून
प्रकरण १ ४वे.] निष्कर्ष १९३१
घेतले. व पुढें हीच परंपरा स्वामी विवेकानंद, श्रीरामतीर्थ, बाबू प्रतापचंद्र,
इत्यादि भारतीय घमंबीरांनीं आाजपयेत चालविली. आश्रर्यांची गोष्ट ही की,
अशा या युगधारी मानलेल्या थोर भारतपुत्राच्या चरित्रांतील कची हकीकत
व त्यांच्या विविध व्यापांचा तपशील आम्हांस मिस कालेट ब मिस् कार्पेटर-
सारख्या खिस्ती विदुषी स्त्रिया व मिस्तर अडमसारखे पाद्री याच्या लेखांतूनच
मिळविणे भाग झाले आहे.
इग्रजाबद्दल राजा राममोहन राय याच्या ठिकाणीं विदोष आदर असे. दंग्लंड
चे राजे चवथे जाज यांच्याबद्दल राममोहन यानीं सवतोषरी अत्यत गौरवपर
उद्गार काढले आहेत. एकंदरीत इग्रजी राज्यकत जरी परकीय आहेत, तरी
त्याच्यामुळ आपल्या देद्याची स्थिति लवकरच सुधारेल, असा त्याचा विशेष
भरंबस| होता. त्यांचे सामाजिक अगर राजकीय चळवळीत सरकारनी त्याच्या
हाती मुळींच यश लागू दिले नाही, परभारे दोवटच्या मोगल बाददाहानी राम-
मोहन यास दिलेली 'राजा' ही पदवीही सरकारनी त्यांस स्वीकारू दिली
नाहीं. मोगल बाददाहायतीच्या वकिलायतीचे श्रेयही त्यांच्या पदरात न पडेल
अशी सरकारने काळजी घेतली. इत्यादि अनेक निराशाजनक प्रसग आल्या-
मुळे त्याच्य/ विचारांत दोवटी काय फरक पडला असेल, त समजण्यास आज
साधन नाही. त्याच्या विचाराचा पूण परिपाक होऊन त्यास स्वदेशी आल्या-
बर व्यवस्थित ब मूतस्बरूप येण्याच्यापूर्वांच त्याची अवतारसमाप्रि झाली.
समाजाचे दुर्दैवाने पुष्कळ थोर पुरुषाच असेच होत. त काहीही असो.
एकोणिसाव्या दातकातील हिंदुस्तानच्या नवशिक्षितास धमांच्या व राजकारणाच्या
बाबतींत नवीन बळण लावून देण्याच्या कायांस राजा राममाहन ह्याजप,सून
सुरुवात झाली ही गोष्ट खरी, त्यामुळच या युगास कित्येक 'राममोह्नयुग'
अस म्हणतात,
राजा राममोहन हा क्हर्षींचा आनुबंशिक, खिस्ताचा चेला, एकमेवाद्वितीय
अशा ब्रह्माचा निष्ठावंत उपासक, स्वातत्र्याचा कट्टा भक्त, दुःखी जनांचा
सहृदय मित्र, संकटग्रस्तांचा शूर केवारी, मुलांचा आनंदी सवंगडी, मुत्सह्यांचा
पोक्त सल़ागार, विश्वाची छत्री प्रतित्रिबित करणारा असा आगामी बशाचा
एक आदर्गाच होता; असे तत्सांप्रदायी मानतात हे ठीकच आहे. कारण
त्यांनी वौदिक वाड्मयाचा उद्धार केला, त्यास ब्रायबल व कुराणाची जोड
१२५४ निष्कर्ष [भाग १ टा
करून घेतली, एकेश्वरी उपासनेचा नवीन पंथ रूढ केला आणि अकबराच्या
सुखस्वम्ताला ध्ययरूपांत आणळे; अद्या रीतीने नबभारताचा जीवनप्रवाह
उत्तरोत्तर अधिकाधिक व्यापक व सुखाचा करणारा राममोहन हा एक आधु
निक भगीरथच होय, असेंही मानण्यांत येत. कित्येक म्हणतात की, राजा
राममोहन यानी परिस्थितीस बदा न होता त्यांनीं परस्थताशी झगडा करून
आपणास अनुकुल अस वातावरण तयार केळ. परकीय राज्सत्ता ब
स्वकीय धमसत्ता याजपुढे बांकून न राहतां त्यानी आपले व्यक्तिमाहात्म्य
उघड रीतीने प्रगट केळ, देशी बाडमय. धम व राजकारण ह्यांस आपल्या
तीक्ष्ण बुद्धीन भट्टीत तावृन त्याचे स्वरूप त्यानी उज्ज्वल कले, त्याच्याइत्का
विद्ठान् ब कायकर्ता पुरुष त्यांच्या काळी बगाल्यात किबहना हिंदुस्थानात
दुसरा क्वाचतच झाला असेल. आम्हास आभमानास्पद असे आमचे हिद-
भूमीचे अमोलिक शिरोभूपण हरपले म्हणून त्याचे कठे प्रतिस्पधीही त्यांच्या
पश्चात् हळहळू लागले. ज्यास ते पूबी कलिपुरुपाप्रमाण निद्य वाटले
अशा कांहीनी दांकराचायाचे पश्चात् अस। बुद्धिमान पुरुष झाला नाही असही
कबूल केल, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक दृष्टीने आपल्या देशबाधवबांची
झालेली हीन स्थिति पटून राममोहनाच अतःकरण करपून जाई. इग्लड-
मध्ये एका रविबारी प्राथनेस ते गेळे असता एकाएकी त्यांचे डोळ्यांतून
अश्रुधारा वाहूं लागल्या, त पाहून शेजाऱ्य.ने त्यास कारण विचारता माझ्या
देशबाधवाच्या हीन स्थितीचे स्मरण होऊन माझे अतःकरण भरून आलें
असे त्यानी सागितले, राममोहन यांचे मन जस कोमल होत तसच मोठे
होते. आजच्या विश्वकुटुंबाचे पुढारी रवीद्रनाथ ब महात्मा गांधी यांच्या-
प्रमाणे त्याच्याही अभिमानास देशमर्यादा नव्हती.
वर्णभेदाप्रमाणे स्वघम ब स्वदेश ह्याच्यार्शीही तादात्म्य न पाबतां अखिल
मानवजात बघुभावान कशी नादेल, इकडे त्याचे लक्ष होते. सवे जगाचा
नियंता असा जो एकच इश्वर त्यास प्राथनादिे साधनानी प्रसन्न करणे हेच
सर्व घधमांचे रहस्य आहे, अद्या भावनेने जगांतील धर्मवरोध कसे नाहीसे
होतील, हा एक फार मोठा व्यापक प्रश्न हिदी लोंकांपुढेच काय पण खिस्ती
जगापुढेही राममोहन ह्यांनी प्रथमच मांडला.
सारेच धर्म खरे आहेत. ब त्या सवांचे पर्यवसानह्ी एकच आहे. यारतव
प्रकरण १ ३वे.] निष्केषे :१२५
ज्यांनी त्यांनी आपापल्या धर्माप्रमाणे एकनिष्टठेन वागावं हे तत्व अगदींच वेगळें
असून ह्याचा पुरस्कार श्रीरामकृष्ण परमहंस यांनी केला, त्यांचा विचार
पुढे येईलच; परंतु सर्व धमातील सामान्य ततत्वास प्रामाण्य देऊन त्या तत्त्वांचा
एक शाश्रत सार्वत्रिक धर्म रूढ करणे व प्रत्येक धमातील इतर भागास गोण
लेखून त्याचा क्रमशः त्याग करणे ह्या तत्त्वाचा पुरस्कार ब्राह्मसमाजानें केला,
आणि त्याचा पाया राजा राममोहन ह्यानींच प्रथम घातला. ह्याच मुद्दयास
अनुलक्षून न्या० रानडे राजा राममोहन याच्याबरील एका व्याख्यानात असे
म्हणतात को, “' आपल्या आत्म्याचा द्रिथाभाव जाऊन एकानष्ठा फिरून प्राप्त
होइल असा निर्णय किवा उपाय आपण शोधून काढाल अद्यी मी आझ्या करितो.
आणि आपले अंतःकरण व बुद्धि यात एकवाक्यता उत्पन्न झाली ब आपले
आचारविचार यांत अविरोध असला म्हणजे आपल्या पचबीस काट प्रजत कधीं
न भगणार असे ऐक्य होऊन, आपल्या भागवत धमास सामथ्य प्राप्त
होईल, खिस्ती, मुसलमान ब आर्य धमामधील इतहासपरत्वे जे भद आहेत
ते राहातील पण ते इमारत बाधण्याच्या ज्या नाना तऱ्हा आहेत त्या रूपाने
राहतील; खिस्ती चच, ब्राह्मर्मादररूपाने, महमदी मरिदीप्रमाणे किंवा आये
देवळाप्रमाणे दिसणार नाही, हे खर. तरी बाह्य स्वरूपात व पद्धतीत भेद असले
तरी त्यामुळे सवाचा धार्मिक जो उद्देश त्यास विरोध येणार नाही. अ ही गोष्ट
सिद्ध झाली म्हणजे सब धमाचे ऐक्य व्हावे ही जी थोर कल्पना राजा राम-
मोहन राय याच्या हृदयात सतत वागत असे. ज्याविषयी त्यास निदिध्यास
होता, तीही सफळ होईल व मग सर्ब देशातील लोकाना एकवाणीन अस
म्हणता येइल की, “ इंश्रराचे राज्य आले व स्वग आता प्रेथ्वीवर अवतरला.”
ह उदात्त कल्पना राममोहन याच्या ट्स्टडीडमध्ये बीजरूपाने आहे. पण
“ त्या उदात्त कल्पनेचे रहस्य त्याच्या अनुयायाना देग्वील अज्न पुरतपणी कळलं
नाही, आणि त्या कल्पनेचा पूणभाव आपल्या सब लोकाच्या ध्यानात येण्यास
अद्याप बरीच दशातके लागतील,!' अस न्यायमूर्तीस त्यावळी वाटत होत. ते
खरे नाही असं आज तरी कोण म्हणेल १? जी कल्पना दाभर वपानतरही
लोकाच्या अतःकरणांत बाणली नाही, दा राममोहन याच्या काळी अगर
तत्पूवी लोकाच्या अतःकरणांत वागत होती अस तररी कसे म्हणावे? समष्टीची
तीव्र बासन। हीच थोर पुरुषाच्या जन्मास कारण होत असते, अत्त (कत्येक
१२६ निष्कषे [भाग (ढा
समजतात. परतु ब्राह्मलेखकांच्या म्हणण्याप्रमाणे राममोहन यांच्या जन्मकाळीं
हिंदी समाज इतका विस्काळत, बेजबाबदार ब शीलभ्रष्ट झाला होता की, त्या
वेळीं सर्वांनी एक समाईक अशी शाचे व तीब्र बासना धराबी हीच गोष्ट
दुरापास्त दिसते. अशा परिस्थितींत जन्मास आलेले राजा राममोहन, हा
एक लोकोत्तर चमत्कारच होय.
राममोहन यांच्या बडिलाच कुल वेष्णव तर आईचे कुल शाक्त होते.
राममोहन याचा विवाह ब्राह्मप्रकाराचा नसून रोवप्रकारचा होता. ह्या तत्कालीन
शेब विवाहांतील शाक्ते (स्त्री) बहुधा आहिदूच असे. राममोहन हे शेबटपर्यंत
यज्ञोपवीत धारण करणारे ब्राह्मण होते. पण त्यानी एका मुसलमान मुलास
दत्तक घेतलें होत. तसंच ते एका खिस्ती मुलाचे धर्मपिते होते.
राममोहन याचा दिनक्रमही आपल्याला थोंडा [बलक्षणच वाटेल. ते रोज
नेमाने पहाटे उठून फिरायला जात. नतर अभ्यगस्नान करीते, याच्या अगाला
तेळ लावून मर्दन कराबयास दोन पेहळवान लागत, हे चपीचे काम सुरू
आहे तो एकीकडे ते मुग्धबाध व्याकरणाचा पाठ म्हणत, व कोणी त्यांस
त्या दिवसाची वर्तमानपत्र वाचून दाखवीत, नतर बंगाली ब्राह्मणी थाटांत
खालीं बसून दूधभात व मासे याची न्याहारी होत असे; मागून तालीम होत
असे, पुढे दहा वाजता जेवण, दोन वाजतो साहेबांच्या भेटी, तीन वाजतां
चहा, पाच बाजतां फराळ, नंतर सायंकाळची सहल, रात्रीं इग्रजी थाटांत
मुसलमानी खाना व पुढे मध्यरात्रीपर्यंत लेखन, असा त्यांचा दिनक्रम असे,
ते घरी नेहमी मुसलमानी पेहरावातच असत. घरांतही बोडके बसत नसत.
अश्शा या लोकविलक्षण पुरुषास आजपयत कोणी राजा तर कोणी राजर्षि
म्हणून संबोधितात, कोणी मोलवी किंबा जबरदस्त म्हणतात, तर कोणी
भाविष्यबादी ब कोणी त्रिकालज्ञ म्हणतात. असा युगधारी पुरुष निदान हजार
बषांत तरी झाला नाही असा कोणी गोरव करतात. तर कोणी इंकराचार्य,
चैतन्य, नानक, कबीर अशांच्या ते पासंगासही पुरणार नाहींत असेही सागतात.
कोणाच्या मते हिंदु, खिस्ती व महंमदी घमांचे ते खरे शास्ते होते, तर दुसऱ्या
कोणाच्या म्हणण्याप्रमाणे वेद, कुराण व बायबल यांवर त्यांचा काडीचाही
भरंबसा नव्हता. उलट शास्त्र, गुरु व इराप्रेषित या त्रयीविरुद्ध त्यांचे उघड
बंड होतं.
प्रकरण ११व.] निष्कष १२७
हिदी लोकांना पोवात्य पद्धतीचे अगर पाश्चमेकडील शिक्षण द्यावे, ह्या
कित्येक दिवसाच्या लढ्यांत पाश्चात्य दिक्षण इग्रजींतून द्याव, असे सरकारनें
ठरविण्यात राममोहन प्रमुखत्वाने कारण भूत झाले, म्हणून त्यांस अर्वाचीन हिंदु-
स्थानचे जनक ठखवून त्याचे कोणी धन्यवाद गातात, तर कोणी ही त्यानी फास्च
मोठी घोडचूक करून हिंदुस्थानच्या प्रगतीत त्यास (नदान शपन्नास
वष्रे मांग ओढले असा त्यास दाप देतात. राममोहन ह्याच्या खाजगी
बतनाबद्दलही लोकानी आक्षेप घेण्यास कमी केळे नाही. त्यानी वाढविलेला
मुलगा त्याचाच दासीपुत्र असवा. सालांना दहाहजार रुपये उत्पन्नाची जिदगी
राममोहन यांना अवघ्या दहा बपाच्या दारम्तदारीत मिळविली ती प्रामाणिक-
पणाने मिळविली नसावी, वगेरे रितोडे लोकापवादान उडविलेच, पस्तु ते
आरोप निराधार वब द्वेपमूलक आहेत, अश्याबद्दल राममोहनाच्या चरित्रकाराचे
एकमत दिसत.
तात्पय, राजा राममोहन याच्याइतका व्यापकबुद्धींचा पुरुष आपल्या
प्राचीन कापीत अथवा पूर्वाचायांत आजपयत कोणीही झाला नाही, असे
त्याचे अनुयायी ज्याप्रमाण आजही ठासून सागतीळ, त्याचप्रमाण कोणी
पुराणमताभिमानी लोक असही म्हणतील की, स्वरज्यसूयाच्या अस्ताचे
राक्षस वेळी व्यामोहित झालेल्या बगाळी जनतस झालेली विपरीत कामना
राममोहनरूप विष्णुद्रेप्स्या हिरण्यकब्यपूच्या रू्पान फळास आली ! तसे
मानले तरी त्याच्या पुढल्या पिढीत प्रल्हादरूप केरावचद्राचे चरिञात बेष्णब
ऊर्फ भागवतधमाचे सुदर मूतस्वरूप नजरेस पडेल, अशी आका करण्यास
पुष्कळच जागा होती ! परतु त्या भक्त प्रल्हादाचेही शील अकालींच हरण
करणाऱ्या इद्रसत्तेस नमस्कार असो !
आज हिदी जनतेपुढे हिरण्यकश्यपू नाही, आणि प्रल्हादही नाहीं. तर
बलिष्ठांकडून त्रिपादभूमि मागण्यासारखा आजचा प्रसंग कित्येकास दिसतो
आहे. ब लोकांचे डोळे तिकडेच लागले आहेत. “स्वराज्य! हीं तीन
अक्षरे हेच ते त्रिपाद होत. हे त्रिपाद त्रेलोक्यव्यापि नसून केवळ स्वदेशानेच
मर्यादित आहेत. परंतु दृष्टान्वातील मागणाऱ्याचा अधिकार व देणाऱ्याचे
दातृत्व ह्या दोन्ही गोष्टींचा दाष्टाताच्या ठिकाणीं अभाव असल्यामुळे दृष्टान्ताची
यूर्तता होत नाहीं. ह्या बाबतींत दात्याचे औदा्ये परस्वाधीन असलें तरी
१२.८ निष्कपे [माग १ ला
मागणींतला ओजस्वीपणा आपल्या स्वाधीनचा आहे, राममोहन हे सनद-
शीर चळवळीचे आद्यप्रबर्तक खरे. पण त्यांचा काल म्हणजे परकीय
सत्तेच्या स्वागताचा होता. निदान राममोहन यांनीं तसा तो मानला होता,
आणि म्हणून त्याच्या कित्येक धा्मेक लेखाच्या शोबटीं ब्रिटिशांची सत्ता
हिंदुस्थानात प्रस्थापित झाल्याबद्दल धन्योद्वार ब तीच पुढे शेकडा वर्षे
शिदुस्थानात सुखाने नादो, अशी अगदी मनोभावाने केलेली 'शाति' आढळते.
राममोहन यांची राजकीय धोरणे क्या प्रकारची होतीं, ह्याचा विचार ह्या
ग्रंथांत करणे अप्रस्तुत आहे, म्हणून त्यासब्धी आधिक काही न
लिहिता, हिदुधर्माचे सुधारक किवा नवयुगधमांचे एक सस्थापक
ह्या दृष्टीने त्यांच्या चरित्राचा बिचार करता, त्याच्या अलौकिक
बुद्धिमत्तेच्या मानाने त्याना यश यावे तस आल नाही असं उघड दिसते.
ह्या अपयशाची मीमासा निरनिराळ्या तऱ्हानी होणे सभवनीय आहे. एखादा
प्रांत काबीज करावयाचा असला म्हणजे चढाई करून जाणारा सेनानी पांच
मेलाचा टप्पा पदरांत पाडण्यास एकदम धडाडीने दहा मेल प्रतिपक्षाच्या
अंगावर जातो, व मग कुशलतेने प्रतिपक्षाला गंतबीत एकीकडे थोडेथोडी
माघार घेत असता दुसर्राकडे आपल्या इष्ट मर्यादेपयंतचचा मुदख बंदोबस्तानें
पुरा पचनी पाडतो, त्याप्रमाण राममोहनसारख्या क्रातिकारक सुधारकांचेही
डाबपषच असूं हाकतीळ ब ह्याप्रकारे पाहता राममोहन हे पुरे यरास्वी झाले
असेही कोणी म्हणेल, शिवाय समाष्टरूप जनतेत नैतिक अगर धार्मिक
क्रांति घडवून आणण किवा त्या बाजूनी विशेष प्रगाति घडाविण हे काम इतके
अवघड आहे का, ते घडबून आणणे एखाद्या व्यक्तीच्या शक्तीच्या ब्राहेरच
असत. मग ती व्यक्ति श्रीजगदगुरूंचीच असली तर गोष्ट वेगळी; असही
कोणी म्हणतील! पण ह्या युक्तिवादाने वाचकांचे समाधान होईल असे वाटत
नाही. कारण राममोहनांच्या पूर्वचरेत्राकडे पाहतां त्याच्या अपयद्याचे कारण
दुसऱ्याही तऱ्हेने दाखवितां येण्यासारखे आहे.
राममोहन यानीं इ. सन १८२८सालीं म्हणजे आपल्या वयाच्या ५६व्या
वर्षी ब्राह्मसमाज स्थापन केला, तोपयंतच्या काळाचे चबदा चबदा वषांचे चार
सखे भाग आम्ही पूर्वी कल्पिले आहेत, त्यापैकी ते आपल्या वयाच्या चबदावे
प्रकरण १९ वे.) निष्कषे १२९.
बर्षांनंतर घराचे बाहेर पड्डून कलेकच्यास स्थाईक होईपर्येतचा २८ वर्षीचा
काळ फार चिंतनीय आहे. ते चबदावे वर्षी घराच्या बाहेर पडल्यानंतर
त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. त्यांच्या बालभाबाने त्याच्या
घमेशीलाचे रक्षण करावे तर तोही तकटी शिक्षगानें नष्ट झाला होता. अशा
स्थितींत एके बाजूस अत्यंत बेजबाबदारपणा, तर दुसरे बाजस पोटाची
पंचाइत, अशा समयीं निरंकरावृत्ति व आचारशौथल्य ही दोन्ही अगद सहज
प्रास, नव्हे जबळ जबळ अपरिहार्यच होती. त्यातही आणखी स्वकीयांकडून
बहिष्कूति ब परधर्मीयांची उपकारक संगति, असा योंग आल्यामुळे त्याच्या
चारिव्याची भवितव्यता ठरूनच गेली होती असेही म्हणतां येईल. ल्यांनी
काशीस राहून संस्कृतबिद्येचे अध्ययन केळे असे म्हणतात. षण त्या
काळची त्यांची रहाणी ब त्याची गुरुपरंपरा याबद्दल तपशीलवार माहिती
आम्हांस उपलब्ध झाली नाहीं. ब्राह्म व खिस्ती इंग्रजी लेखकांनी जी माहिती
प्रसिद्ध केळी आहे, त्यावरून त्यांच्या क्षेत्रवासातील चरित्राबद्दल कांहींच
कल्पना होत नाहीं. तेव्हां तो अज्ञात. काळ सोडून ठळक रीतीर्ने त्याच्या
चरित्राकडे पाहतां कोणी टीकाकार असेही म्हणतील की, परिस्थितीमुळे क्रियाहीन
राहिलेल्या मनुष्यान शास्त्रीय कमांची अनावशयकता सागावी, रशस्तीचे अभावामुळे
उत्पन्न झालेल्या स्वेर मनोबृ्तीला ज्ञाननिष्ठा मानावे, स्वार्थप्रेरणेन परधर्मी-
यांशी सहकारित्व प्राप्त झाळ असतां, परमतसहिष्णुता दाखवावी, शिररते-
दारीच्या ओळखीवर श्रीमान् मारवाडी ब दुसरे बडे जमीनदार आकर्षित
करून त्यास आत्मीय सभा म्हणाव, ह्या वरवर भूषणावह म्हणून दिसणार्या
गोष्टी खरोखर तद्याच आहेत असे का मानावे ? ऐन पंचविरशींतील त्यांची
स्वेरवृत्ति, पुढील रिस्स्तेदारी, त्यानतरऱचा राजबिलासी दिनक्रम, स्वकीयाचा
तिरस्काते, आडून केलेले धरसोडीचे “निनामी' वादविवाद आणि ऊखेर-
ची धंदेवाईक वकिलायत, इर्त्याद त्याच्या चरित्रातील अगदी ठळक गोष्टी
लक्षांत घेतल्या तर त्यांच्या योगाने, त्यांची कामाची धडाडी, बुडेमत्ता, अष्ट-
थेळूपणा, मुत्सद्दीगिरी, इत्याद अनेक गुणांत कमतरता न आली, तरी इतके-
ही करून ते धमवेडे अथवा देवपषिसे होते असे तरी कोण म्हणेल ! आपले
निवृत्तिशील धर्मात्मे साधुसंत सर असोतच, पण अत्यंत प्रवृत्तीचे राजकारणी
लो० टिळक ब म० गाधी, ह्याची देहगेहादिक स्वास्थ्यासंबंधीं सहज असलेली
९
१३० निष्कषे | भाग १ ला
अनास्था व कार्याबरील असिघारेप्रमाणे तीत्र असलेली निष्ठा पाहिली, म्हणजे
लोकाम्रणींचे माहात्म्य कशांत आहे ते कळून येतं.
आतां कित्येक सत्पुरुष रंगनाथासारखे राजयोगीही असतात हे खरे, पण येथे
केबळ राजयोग कीं बेराग्ययोग हा एकच विचार नाहीं, ज्यास तीव्र घर्म-
जिज्ञासा उत्पन्न झाली, तो असले विविध व्यवसाय व नाचरंग करीत बसेल
काय, हा तर प्रश्न आहेच. पण याहीपेक्षा ज्यांनीं शास्त्रीय कर्म ब सगुणोपासना
€ मू्लीची ) ह्यांचा पुरा अनुभव घेतळा नाही, त्याच्या तत्सब्धीं निषेधास
तरी कोण महत्व देईल £! स्वमतनिष्ठा असल्याशिवाय परमतसहिष्णुता कशी
मानावी. स्वमत स्वाभिमानपूर्वक असेल तरच धर्मोदायांचे भूषण; एरव्ही
मनाचा लबन्िकिपणा काय कामाचा ! बामनपॉडत म्हणतातः---आपला
एक सिद्धांत धरावा । तेव्हां बादी यासी वाद करावा । अन्यथा त्या वादास
परावा । वितंडबाद म्हणे ॥ १ ॥ राममोहन यांच्या अपयशाची अशीही
एक मीमांसा होऊं दकते. हिंद्धमातील साधनांची विविधता ब उषास्यांची
अनेकता, ह्यांचा राममोहन ह्यांनी निष्रेथ केला आणि बेदप्रामाण्यही
(€ कित्येकांच्या मताप्रमाणे ) केवळ बाह्यतः मात्र मानले, निदान
सनातनीयाप्रमाणे समग्र बेद त्यानीं प्रमाणभूत मानिळे होते असे दिसत
नाहीं. अशा रीतीने ( लोकमान्यांच्या ) हिदुधर्मांच्या व्याख्यतूनच स्वय-
बहिष्कृत झाल्यामुळे हिंद समाजाच्या विश्वासाला ते पात्र झाले नाहींत, यांत
नवल नाहीं. आतां त्याची जन्मभूमि ब पुण्यभूम हिंदुस्थान हच असल्यामुळे
त्यांस ब त्यांच्या अनुयायांस हिद मानणे ही देरकालानुसार उत्पन्न झालेली
अलीकडील नवीन दृष्टि वेगळी आहे. पण ह्या दृष्टीचा फायदा ध्यावा अशा-
बद्दल त्यांच्या अनुयायांतही अद्याप एकमत नाहीं ! असो,
केबळ धार्मिक दृष्टीने पाहतां हिंदूच्या परपरागत चालत आलेले ब अनु-
भवान सिद्ध झालेले निरनिराळे संस्कार, साधने व उपासना यांचा असा
निष्रेध करण्यांत राममोहन ह्यांनी अविचार केला, असच आम्हांस बाटते
ह्या गोष्टींचे प्रत्यंतरास एक श्रीरामकृष्णपरमहंसांचे चरित्र पुरसे आहे, तसंच
देवघरांतील राधागोविदास स्थानभ्रष्ट करून दास्व्या 'मंचाला!
९ बेदीला ) तिन्हीत्रिकाळ प्रदक्षिणा घालीत बसण्यांतही त्यांची बिवेकबुद्धि
दिसून येत नाहीं. पंडित मृत्युंजय-विद्यालकार ]कबा शंकरशास्त्री यांच्या
भकरण १३ बें.] निष्कषे १११
बरोबर वादविवाद करीत असतां हिंदुधमातील ज्या गोष्टींचा त्यांनीं अत्यंत
उपहास केला, त्या ब त्याही पळीकडल्या कित्येक प्रडदरानकारांच्या मतांचा
त्यांनीं मिशनर्यांशीं भांडतांना, शिवप्रसाद ह नांव धारण करून जोराने
सुरस्कार केला, यांत बकिलीदिवाय आम्हास दुसर काहींच दिसत नाही,
म्ही घरांत शभरांविरुद्ध पाच असला तरी परकक््याविरुद्ध एकरोपांच
आहोत, ह्या पांडवाच्या उक्तीचाच राममोहन यानी अनुवाद केला असल्यास
न कळे. पण खिस्ती मिदानर््यास ते इतके परके लेखीत असावेत असे
स्माम्हांस वाटत नाहीं,
राममोहन ह्यानी हिंदूच्या धमगुरूंवर सग्सहा टीका करताना, हिंदूच्या
धघमंगुरूंनीं धमाचे रक्षण केले का घात केला, ह्याचा पुष्कळच गभीरपणानें
विचार कराबयास पाहिजे होता. आणि अवघ्या दद्दा बपात दरसाल दहा
हजार रुपये उत्पन्नाची मिळकत दिारस्तेदारावर मिळविणार्या राममोहन
यांनी हिंदच्या त्रतवेकल्यात भटा मिक्षकांस मिळणाऱ्या शिथ्यावर किबा
दक्षिणच्या चार पेद्यावर इतकी करडी नजर करावयास नको होती ! निदान
हे बरे होते की, त्याच्या वादविबादातील मुख्य प्रतिस्पार्ध शकरशास्त्री व
मृत्यजयविद्यालकार हे लोकाच्या शिभ्यावस्च पोसटेलळ नसून सर्रकारी विद्या-
लयातील अध्यापक होते !
राममोहनसारख्या थोर पुरुषावर टीका करण म्हणजे संपादचय हक्काचा
म्ही दरुपयोग करण, अस कदा/चतू कोणी म्हणतील ! तरी त्याच्या
समकालीन त्याच्या बरोबरीच्या थोर पुरुषाची हषर अंगिकार्न काय
म्हणाव लागत त पाहू,
श्रीशंकर, श्रीरघुवीर, श्रीहनुमाऱ श्रीवप्ण, श्रीव ळी इत्यादे निरानराळ्या
उपास्यांची मा्तपूजा करणारे व हिदृंचे चताविध याग, तत्रे ब त्याचप्रमाणे
इस्लामी व खिस्तीधमांतील साधन या सवाचा अनुभव घऊन त्याच्या
-सत्यतेबद्दल व अमोघधत्वाबद्दल ग्वाही देणारे श्रीरामकृप्णपरमहंस ब त्याचे
बिवेकानंदापासून तो राजेद्र काठेजच्या आजच्या प्रिन्सिपोलसाहेबापर्यंत सवे
अनुयायांच्या दृष्टीने राममोहन याची दृष्टि चकली असेच ठरते, अभिउपसना
करणारे दयानंद यांसही ह्याची मते मान्य नव्हती हे उघड होते. मडम्
-ब्लव्हाटस्की ब कर्नल आल्काट यांना ज्या महात्म्याच दर्शन होऊन भूढ रइस्याचें
१२२ निष्कर्ष [ माग १ ला
ज्ञान झालं तीं पूढरहस्ये राममोहनांस पारखींच होतीं, किंबहुना त्यांच्या त्रयी-
वादावरील विवेचनांत धमातील भूढरहस्यावरील त्यांचा अविश्वासच प्रगट होतो.
आतां अखेर केवळ ब्राह्मांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांतही राममोहन
ह्यांच्या अनुकरणापैक्षां विरोधच अधिक दिसतो. राममोहन ह्यांच्या पहिल्या
एकेश्वरी प्राथना-मदिरांस त्यांचे शिष्य ताराचद्र, चक्रवती व चंद्रशेखर देव
ह्यानीच विरोध केळा, त्यानेतर त्यांचे विदेशी शिष्य पातित आदम हे
फुटून बेगळे झाले, त्यापुढील त्याचे महनीय शिष्य ठेवद्रनाथ, ह्यांनी
राममोहन यांच वेदान्तप्रामाण्य सोडून दिल, येशुखिस्ताच्या आज्ञाही बिलकुल
मानल्या नाहींत. जात्यभिमान टाकला ब यज्ञोपबीताचा त्याग केला.
पुढे तिसरे जबरदस्त अनुयायी केशवचंद्र ह्यांनी त्रिकोणावर आधारलेला
त्रयीवाद किंबहूना खिस्तींध्मांतील राममोहन ह्यांस मान्य नसलेल्या सर्व
शूढ मतांचा जोगने पुनरुद्धार केला, दंकराचा्योस अगदींच बाजला
स,रून कृष्णभक्त चैतन्य यास *्येयरूप म,.नले, आणि बेदरास्त्रांचा आधार
सोडून आत्मप्रचीति ब आदेशा ह्यांवर ध्माधमाची कसोटी आणून ठेवली.
राममोहन ह्यांच्यासंबंधीं त्यांच्या आजच्या अनुयायांच्या विचारांतसुद्धां
महत्त्वाचा फरक आहे. कांहींच्या मताप्रमाणे ब्राह्मधर्मांच खरे शुद्ध स्वरूप
राममोहन यांच्या मतप्रतिपादनांत प्रगट झालेच नाहीं. तसेच, ते धमसबाद
करूं लागण्यापूर्वी त्याच्या धार्मिक विचारांस निश्चित स्वरूप आलेले होते,
ते देवद्रनाथ किवा केशावचंद्रसेन ह्यांच्याप्रमाणे आरभीं कच्चे नव्हते, असे.
पंडित सीतानाथ म्हणतात, पण ती गोष्ट राममोहन याचे चरित्रकार हेमचंद्र
सरकार ह्यांस कबूल नाहीळी दिसते. त्यांच म्हणणे राममोहन यांचे
बिचारसंक्रमण सारखे सुरूच होते व ते अखेर अपूर्णच राहिले, आम्हालाही
हच खर दिसते. चिकित्सकबुद्धीच्या तीक्ष्ण शस्त्राने प्रचलित धमातील
दोजाविष्करण करण्यांतच त्यांच आयुष्य गेठे. आणि अखेर ह्या निषेधात्मक
चिकित्साबुद्धीचे परिणाम किती भयंकर होतात, ते त्यांस फार उश्ीरां कळून
आलें. ह्या चिकित्सकबुद्धीचे पयंवसान नास्तिकबादांत झालेले त्यांस
कलकत्ता व पॅरिस येथे आढळले. त्याचा त्यांनीं निषेध केला, एकेश्वरी-
पंथाचा बोद्दिकबाद त्यांस रूक्ष व॒ निष्फळ असा बाटूं लागला. इतर
: कोंगत्याही धमापेक्षां एकेश्वरीमत तकशुद्ध असेल, परंतु त्यांत धर्मशील:
प्रकरण १४वें.] निष्कषे ११४३
नाहीं, धार्मिक भावनांस बाव नाहीं. केवळ बुद्धिवाद वेगळा व धर्म
चेगळा, रूक्ष तत्त्वज्ञान वेगळे, ब धर्मशील वेगळे. हे राममोहन ह्यांस
अखेर कळून आले. प्रथम आनंदाने ते ज्या बुद्धिवादास शरण गले होते,
त्याचाच जुळूम पुढे त्यांस दुःसह झाला, ब त्यांतून आपले धघर्मशील
मोकळे होईल तर बरे असे त्यांस वाटू लांगळे,. खास इंग्ल्डांत
गेल्यावरही तेथील एकेश्वरी-प्रार्थनार्मोदरांत न जातां जुन्यापुराण्या
मदिरांतच जुन्यापुराण्या धर्मगुरूंची प्रवचने अः/ण प्राथना त्यास गोड
वाटूं लागल्या त्यांतील रहस्य हेंच, स्वदेशी असताना त्याना आपल्या
घमेबांधवाबद्दल कितीही कळकळ वाटत असली वरी त्याच्याबद्दल सरसहा
अनादरच बाटत होता. त्यांना हिदूच्या घर्मगुरूपेक्षा त्कच अधिक प्रतिष्ठित
बाटला. आणि स्वदेशांतील महाजनांचा शोध करून त्यांच्या मागाने जाण्याचा
त्यांनी प्रयत्नच केला नाहीं, त्यांचा ब्रिटिशांबद्दल माठा आदर होता; आणि
त्यांतही येथ दुसर्यास बाटवण्याकरिता येणारे पाद्री ब तेथे बिलायतत स्वघर्मरत
असलेले 'धमंगुरु ह्यांच्या शीलांत पुष्कळच फरक ःसल्य मुळ, तेथील कित्येक
सच्छील धमगुरूंच्या सहवासांत खऱ्या घमशीलाचे उज्ज्बल स्वरूप त्यांस अंश र:
कळून आळे असावे. आणि ते जर आणखी कांही वष जगते तर कदाचचत
“ निहितं गुहायां ” अस जे धरमतत्त्व त्याचा निश्चय करण्याकांग्तां ते
एकाद्या तपोबनांत जाऊन बसले असते, किवा तस न करते तरी सनातन-
धम व खिस्तीधर्म ह्यांतील णूढ रहस्यांचा उपहास न करितां सर्व लोकांस
बरोबर घेऊन सद्धमांचा जयजयकास्च त्यानी केला असता. परंतु हे सर्ब
व्हावयाचे ते अखेर झाले नाहीं. हिदु धमातील वेदान्त, खिस्ती धर्मातील
नएकेश्वरीपंथ ब मुसलमानी धमातील मोहिद्दीन पथ यांचे किंचित् दिग्दरन
करूनच ते थांबले-नव्हे-ते गेले! फळांना पक्कततेचा रग चहू लागल्यावर
"त्यांनीं वृक्षावर फार दिवस राहूं नये अशीच इश्वराची नियति दिसते. त्याच-
प्रमाणे राममोहन हे रसर्भारेत सुंदरफळ पूर्ण परिपक्क होण्याच्या अगोदरच
तें हिंदी जनतेच्या दुर्दैवाच्या आढीत गळून पडले; आणि त्यांच्या सावंत्रिक
'घर्मकल्पनेंची कळी तर न उमलतांच कोमेजून गेली ! हाच आमचा निष्कर्ष
आहे. तात्पर्य इतकेच कीं, राममोहन ह्यांच्या बुद्धिवेभबाच्या मानाने धर्म-
स शोधक म्हणून त्यांस जे महत्त्व यावयास पाहिजे होत, ते, त्यांची धर्मबुद्धि
११४ निष्कष [ माग १ ला
ग्रथम प्रतिकूल परिस्थितीमुळे भ्रष्ट झाल्यामुळें ब पुढें त्यांची दृष्टि कार्य-
व्याप्रुत्वाने बिभागली गेल्याऊुळे,, त्यांस प्रास करून घेतां आले नाहीं, त्या
काळीं अमेरिका ब युरोप या-दोम्ही खंडांत धार्मक, सामाजिक, ब राजकीय
स्वातंत्र्याचे चाललेले लढे चित्ताकधक होते. तिकडेही राममोहन यांचें लक्ष.
वेधले होतें. त्यामुळे दृष्टि फांकन स्वदेशाभिमान व स्वघर्माभिमान ह्यांचा पारा
खालीं उतरणे स्वाभाविक होते. तसेच त्यांनीं इंग्रजी विद्येचा अंगीकार केला,
त्यामुळे त्यांची त्रिखंडीं कीर्ति होणे सुलभ झाले असले, तरी त्यांना त्याप्रमाणे
परकीय संस्कृतींचा उपसर्ग न होता तर ते कदाचित् प्रतिशकराचार्य झाले.
असते, असे महात्मा गांधीसारखे दर्शबितात तेच आम्हांसही खरे वाटते..
राममोहन ह्यांचा काळ धर्मग्लानीचा होता. आणि त्या वेळीं हिंदुसमाजांत
सुधारणा करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी होत्या; त्यांचे बर्णन पूर्बी केलेच आहे...
अद्या स्थितीत त्यांच्या चळवळीची प्रतिक्रिया म्हणून जी धर्मजाय्रातिझाली ती
देशास फार उपकारक झाली, ह्यांत हांका नाही. तसेच मिरानर््यांना परतबिण्याच
त्यांच्या मनांत नसतांही त्याच्या त्रयीबादाच्या कडाक्याने सुशिक्षित लोक
भानावर येऊन धमांतराच्या संकटास बराच आळा पडला, अकद्या रीतीनं
घमरक्षणाच्या कामीं राजा राममोहन ह्यांच्या चरित्रापासून जे अप्रत्यक्ष फायदे
झाले, त्यांचें महत्तव फार आहे हेही विसरतां कामा नये.
राममोहन यांचे ज वर्णन आम्ही येथवर केले त्यांत क्वचित् पूर्वापर बिरोधा-
चाही भास होईल, त्याचे कारण निरनिराळ्या विचारी माणसांच्या मतांचा
त्यांत अनुबाद केला आहे, तो परस्पर मित्रही आहे. राममोहन ह्यांचे च(रिञर
आम्ही प्रायः तत्सांप्रदायिकांच्या लेखांचे आधारेच लिहिल, पण राममोहन
यांच्या चरित्राचे गणदोषरविवेचन करीत असतां अखेर आम्ही आपले स्वतांचें
मत प्रांजलपणें न सांगणे दिष्टाचारास योग्य दिसणार नाहीं; म्हणूनच ते उघड
करण्याचे साहस आम्हीं बर केले आहे. पुष्कळांस ते पटणार नाहीं हेही आम्ही
जाणून आहों. श्रीजगदरुरु दंकराचायीच्या तोडीचे किंबहुना त्यांच्याहूनही अधिक,
महत्त्व त्यांस देणारे त्यांचे अनुयायी आहेत, परंतु आचायोस होऊन उगजः
हतकीं दतक लोटलीं तरी त्यांच्या मतांची छाप पघरा बीस कोटि लोकांवर
आज असली तर अवघ्या पंधरा बीस व्यक्तींबरही राममोहन यांची छाप त्यांच्या
शुढल्या पिढीपर्यंतसुद्धां राहिली नाहीं, हें पुढील प्रकरणावरून त्यांनीं पह'वें,
> महाषे देवंद्रनाथांचे वडोल राजा द्वारकानाथ ठाकर,
१
प्रकरण चवदावं
नंतरची स्थिति
राजा राममोहन राय ह्यांच्या कारकींदींचे रहस्य जे आम्हांस समजलं तं येथवर
सांगितले, “स्तवाथ तुझिया तुझ्यासम कबी कधीं जन्मती! || ही मोरोपंतांची उ क्ति
श्रेष्ट पुरुषांचे चरित्रासही लावतां येईल. थोरांचे चरित्र थोरच जाणोत, राजा
राममोहन ह्यांचे लहानमोठे चरित्रग्रथ देशभाषांतून अनेक झाले आहेत;
तथापि त्या सवास बहुतांशी आधार तत्कालीन खिस्ती लेखकांचे लेखांचाच
आहे. हे लेखक कितीही कळकळीचे ब प्रामाणिक असले तरी त्यांच्या
विचारांचा दृष्टिकोन आपल्याहून मिन्न असणे अपरिहार्य आहे. तसेच
ब्राह्मलेखकांचीही दृष्टि निर्विकार व बिनचूकच असेल असे कोणी सांगावे १
अर्थात् एक शतकापूर्वी होऊन गेलेल्या राजा राममोहनांच्या चरित्रकडे
आपण पाहतांना हे लेग्वक जो चष्मा आपणास घालावयास देतात, त्याच्या
रगाची छाया सर्व चरित्रमर पसरून राहूण अगदी स्वाभाविक आहे. तथापि
प्रकत ग्रथापुरती स्थूलमानाने कल्पना येण्यास राजा राममोहन ह्याच्यासबंधी
झाल हे विवेचन पुरेसे आहे असे वाटते.
घमसुधारणेच्या कामी राजा राममोहन ह्याचे लक्ष समाजाच्या वरिष्ठ
वगांतच गुटन न राहतां सुधारणेचा प्रसार सर्वत्र व्हावा म्हणून त्यानीं
आपले लेग्व इंग्रजी किवा सस्कृत भापापेक्षां बगाळी, हिदी, फारशी,
अदा चाळू देशी भाषांतूनच जास्त प्रासद्ध केळे. तथापि
घर्मामिमानी जनतेचा विरोध अत्यत तीत्र असल्यामुळे त्यार्नी आपले संस्थेस
स्थाय्रिकधणा येण्याकरिता आपल्या हृतन विचारास अनेक बड्या ग्रहस्थाची
सहानुभूति प्रथम संपादन केळी असे दिसते, त्यापेकी बाबू द्रारकानाथ ठाकूर,
प्रसन्नकुमार ठाकूर, काळीनाथ राय मुनशी आणि मथुरानाथ मलीक, हे अत्यत
श्रीमान ग्रहस्थ, त्यांच्या सस्थेचे मुख्य आधारस्तंभ होते. पुढे राजा राममोहन
ह्यांनी विलायतेस जाण्यापूर्वी जे ट्स्टडीड करून ठेवले, त्यांत महाराजा
रामनाथ ठाकुर, कालीन!थ मुनक्ी हे अत्यंत बजनदार व श्रीमान् ग्हृस्थ
ट्स्टीज् नेमले असून तिसरे टूस्टी यांचे वडील चिरंजीव राशप्रसाद राय हे होते.
११९६ पडता काळ [भाग १ ला
आणि वबिश्वंभरदास ह्या नांवाचे एक सेक्रेटरी होते, त्याशिवाय सभासदांतही
कलकच्याचे कित्येक प्रमुख नागरिक होते, ह्याप्रमाणे राजा राममोहन ह्यांच्या
अनुयायांची रत्नमाला जरी ठसठशीत आणि बजनदार होती, तरी
त्या माळेचा मेरुमाणे नाहींसा होतांच त्यांतील एकसूत्रीपणा नाहींसा
होऊन एकेक मणि घरंघळूं लागला, समाजाच्या कमानीच्या मुख्य माथ्या-
वरील चिराच गळून पडल्यामुळे समाजाची केलेली उभारणी फुकट जाण्याची
बेळ आली. मधला तुबाच गेल्यामळ सभोबारचे नुसते आरे समाजाचे गाडे
न्चाळू ठेवण्यास असमर्थ झाले, राजा राममोहन यांचे केवळ व्यक्तिमाहात्म्या-
मुळें एकत्र संकलित झालेले जमीनदार, रोय, चौघरी, मुनशी, मळीक आणि
सिंग, ती व्यक्ति नाहीशी होतांच, समाजांत हळुहळू येत नाहीसे झाले, आणि
प्रसन्नकुमार ठाकुर, कलकच्याचे नामांकित पुढारी व समाजाचे ट्स्टीज महाराजा
रामनाथ ठाकूर ह्यासही इतर व्यवसाय व्यापरतत्वामुळे समाजाकडे लक्ष देतां आले
नाही, राजा राममोहनांचे पट्टशिष्य ताराचद चक्रवती आणि चद्ररोखर देव हे
दोघे अत्यत लायक गृहस्थ वरद्वानच्या राजाचे कारभारी होऊन निघून गेले,
खुद्द राजा राममोहन यांचे दोघे चिरजीव राधाप्रसाद आणि रामप्रसाद हे
चडिलांना शोभण्यासारखेच बुद्धिमान आणि कार्यकर्ते होते. त्यांपेकी राधाप्रसाद
हे प्रथम ब रामप्रसाद हे नंतर समाजाचे ट्स्टीही होते. आणि त्यांनीं
घमेसुधारणेच्या उत्कटतेने नसले, तरी वडिलांची आज्ञा म्हणून समाजाची
व्यवस्था पाहण्याचे मनावर घेतले होते. परतु ह्या नेतिक पितुक्णापेक्षां
प्रत्यक्ष सांपत्तिक पितुक्रणच त्यांस इतके जाचक झाले कीं, त्यासाठीं
राघाप्रसाद यांस दिलीचे नामधारी बादशहाकडे जाऊन वडिलांची पूर्वीची
वकिलीची बाकी वसूल करण्याकरितां तेथच भडकृन रहावे लागले, रामप्रसाद
हे श्रयापेक्षां प्रेयर्चे मागेच आधिक होते. त्यांत त्यांस बरच यर येऊन
डेप्युटी कलेक्टरपासून बाढतां वाढतां सदरकोटाच्या जज्जाचा पहिलाच
मान त्यांस मिळाला. त्यांना पैसाही बिपुल मिळाला, परतु दरसाल दहा
इजार रुपये निव्वळ उत्पन्नाची स्वसंपादित मिळकत ज्यांनीं धम व परोपकाराची
कामे श्यांत घालवली, त्यांच्या चिरंजीवांना धर्मकाय़/सबधीं ती आस्था मुळींच
राहिली नाहीं. ते त्राह्मममाजाचे सभासद तरी किती दिवस होते त समजत
बाही. ह्याप्रमाणे ब्राह्मसमाजाच्या ह्या पडत्या काळांत श्या तन संस्थेचे संगोपन
प्रकरण १४ वं.] ठाकूर घराणे ११७
करणारे बाबू द्वारकानाथ ठाकूर यांच्या घराण्याचा ब्राह्मसमाजाशी अत्यंत निकट
संबंध असे. त्यामुळे त्यांच्यासंबंधी थोडी सबेस्तर माहिती देणे जरूर दिसते.
एका काळीं बगाल्यांत बौद्धधमाचें अंमलामुळे बेदवबिद्या ढप्तप्राय झाली
होती. ह्यामुळे इसवी सनाचे दहाव्या शतकाचे अखेरीस बंगालचा राजा
आदिसूर यास एका यज्ञाचे सांगतेकरितां कनोजचे पांच वेदविद्याविशारद
ब्राह्मण बोलबावे लागले. ह्यांतच सुप्रासद्ध वेणीसहार नाटकाचे कर्त भटू-
नारायण बंद्योपाध्याय हे एक होते. त्यांचाच वंशविस्तार पुढ बगाल-प्रांती
वाढला, त्यापेकी एक शाखा पुराणमताभिमानी व दुसरी शाखा ब्राह्मममाजी
निघाली, बाबू द्वारकानाथ ठाकूर हे अर्थात् दुसऱ्या शाखेपेकी होत, ठाकर
हें उपनांब त्यांच्या कुलदेवतेवरून त्यांनी घारण केळे, टागोर हे इंग्रजांनीं
भ्रष्ट केलेलें ठाकूर यांचेच रूप आहे. आजत्या घराण्यातील पुरुष आपल्याला
टागोर असेच म्हणवून घेत असले, तरी आम्ही त्याचा ठाकुर या
नांबानेच उल्लेख करण्याचे ठरविळे आहे. असो. वरीलप्रमाण ह्या ठाकुरांच्या
उच्चप्रतीच्या कुलीन ब्राह्मणकुट्बास एका राजाने आश्रय दिला, तर दुसरे
पाळींन माकडांच्या लग्नांत लाखा रुपये उघळणारे ब सतत कांही दिवस
गणितश्रेढीने देवीस बोकडांचे बालदान करणारे विक्षिप्त राजे कृष्णनगस्चे
कृष्णचंद्रराय ह्यांनी त्यांस जातिबहिष्क्त केळ, हाच कारण रस सांगतात
कीं, एका यावनी बादशाहीखान्याचे वेळी दिल्लीपतीचे शब्दांचा अवमान न
व्हाबा म्हणून ( पीर अल्ली याचे सागण्यावरून ) दारकःनाथ यांचे एका
पूर्वज,ने मुसलमानी खान्याचे एकदां फक्त अवप्नाण केलें होते; यामुळे ते
घराणे “ पीर अल्ली ब्राह्मण ” या नांवाने पतित गणले जात असे.
ठाकूर घराणे हे जरी ह्याप्रमाणे बरहि'कृत होत, तरी आचारविचारांत
त्यांनीं आपल्या धमाचा अभिमान कधींच सोडला नाहीं. यामुळे लोकापवाद
ब राजाचा रोष ह्या निष्कारण उपस्थित होणाऱ्या संकटांनी ठाकूर घराप्याचे
ताहदा कांहीच नुकसान झाले नाही. उलटपक्षीं संतात, संपत्ति ब सरस्वती
असा अलोकिक त्रिवेणीसगम कित्येक पिढ्यांपासून ह्या घराण्यांत चिरस्थायी
होऊन राहिला आहे. हे इंधराच्या महत्कृपेचे फल होय.
बाबू द्वारकानाथ ठाकुर हे एक नवकोटनारायण होते, ते केवळ
भ्रीमानच नव्हत तर मोठे धर्मात्मे होते. असें सांगतात की, ते दरमहा
११८ राजा द्वारकानाथ [भाग १ ला
एक लाख रुपये धर्मादाय करीत. त्यांच्या तोडीचा धर्मात्मा त्या वेळीं
बंगालप्रांती दुसरा कोणी नव्हता, त्यांच्या ह्या औदायामुळे त्यांस राजा
(011006) अशी पदवी लोकांनी दिली होती. त्या वेळची हिदुस्थानची
बादशाहीण क्कीन व्हिक्टोरेया हिचीही बाबूमहाशयांवर फार मर्जी होती.
ते जसे श्रीमान् तसे विद्या-व्यासगीही होते, तत्त्वज्ञान, गायन, साहित्य
इत्यादि विषयांची त्यांस फार आवड असे. ती आवड त्यांच्या पुत्रपोत्रांत
आजही अत्यंत उत्कटतेने दिसून येत आहे. त्यांचे वडील चिरंजीव महर्षि
देवद्रनाथ व देवेद्रनाथाचे कनिष्ठ व्विरजीब सुप्रसिद्ध कांब खीद्रनाथ याचे-
बद्दल पुढे सविस्तर हकीकत येणारच आहे. बाबू द्ारकानाथांचे नातवंडांत
सत्यद्रनाथ हे हिंदुस्थानांतील पहिलेच आय. सी. एस्. असून हे मोठे
वाढय़यप्रेमी आहेत. ह्यांनी महाराष्ट्र सतर्काव श्रीतुकाराम यांच्या अभंगांचे
बंगाली भाषांतर केल आहे, यांची स्वतांचीं ब्राह्ममयीत अत्यत प्रसादयुक्त,
आहेत अस म्हणतात, दुसरे द्विजेद्रनाथ हे जाडे तत्त्ववेत्त असून त्यांची
साधुवृत्ति इंगसृष्टीलीं इतकी तादात्म्य प.वळी होती काँ, लहान पशुपक्षी
त्यांचेजवळ त्याच्या आगाखाद्यावर निर्भय चित्ताने सेेळतबागडत असत असे
म्हणतात ! बाबूमहादायांचे दुसरे पात्र उत्तम चित्रकार आहेत. ललितकलांचे
ठाकूर घराणे हे तर केवळ माहेरघर आहे. आणि त्या कामी पुरुषांप्रमाणे
स्त्रियाही फार निष्णात आहेत. स्वणकुमारी देवी व श्रीमती सरलादेवी
चोघराणी ह्या सुप्रसिद्ध विदुषी यांच्याच कुटुंबातील होत. 'भारती? हे यांच्याच
कुटुंबांतील स्त्रियानी चालविलेले एक सुप्रसिद्ध मासक आहे, असा.
बाबू द्वारकानाथ ठाकृर हे ढरएक सावर्जानक कामांत पुढोकार घेत
असत, ह्यांचा व राजा राममोहन ह्याचा फार जिव्हाळ्याचा असा स्थेह-
संबध होता. द्वारकानाथ ठाकुर हे समाज,चा बराच खर्च सवतांच चालवीत
असत, त्यांनीं आपला बडील मुलगा दवद्रनाथ ह्यास मुद्दाम राजा राममोहन
यांच्या नूतन शाळत घातले, आणि राजा राममोहन ह्यांचा इंग्लडांत असतां
अंत झाल्याचे ऐकून द्वारकानाथ सास इतके बाइट बाटले की, त्यांच्या शेवटच्या
दुखण्याचे वेळीं अखेरची निद्रा झापले मित्रासान्निधच घ्यावी म्हणून ते
बिलायतेस निघून गेले ब त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी आपल्या सन्मित्राचे
स्मारक तेथ उभारून आपलाही देह इ. स. १८४९ सालीं तेथेच ठेवला.
प्रकरण १४ वे.] रामचंद्र विद्यावागीश ११९९
ह्याप्रमाणे ब्राह्मसभेचा शेबटला आघधारस्तभ नाहींसा झाला असतां,
ज्यांच्या अविश्रांत मेहनतीने व निष्ठेने समाज नामरोष न होतां कसा तरी
जीव धरून राहिला ते समाजाचे अध्यक्ष ब प्रधान आचाय पडित रामचंद्र
विद्यावागीश हेच काय ते राहिले, पूर्वी ह्याचे वडील बंधु हरिहरानंदतीर्थ
स्वामी हे विरक्त होऊन फिरत असतां कर्मधर्मसयोगान त्यांची व राजा राम-
मोहन ह्यांची गांठ पडली होती, लबकरच ते एकमेकाचे सहकारी मित्र झाले.
त्यांच्यामळ पडित राम'चद्र विद्यावागीचा हेही राजा राममोहन ह्याचे आश्रयाला
येऊन राहिले, राजा राममोहन यांचे पाडत दावप्रसांद मिश्र ह्यांच्याजवळ
त्यांनी चार शास्त्रांचे अध्ययन केळे आण ते फार बिद्रान असे
तयार होऊन हरएक कामी त्यांचा रोजा राममोहन यास बिदोष उपयोग होऊं
लागळा. पुढे राजा राममोहन यांच्या पश्चात् जेव्हां वरीलप्रमाणे बिकट र्पार-
स्थिति निर्माण झाली, टेव्हांही त्यानी ऊन नाही, पाऊस नाही, घरचे
अगर दारचचे व्यपार्ची सबब नाही, इत्केच कोय षण स्वताच्या शारीर-
स्वास्थ्याचीही परव) नाही, अद्या निघाराने आपले आचायेपदाचे काम नेटाने
चाळविळे, पंडित रामचद्र विद्यावागीशा टे जोडे विद्वान हते. बगाली
पाहिला कोठा त्यानीच केला. त्सेच ह्याची बिद्रत्तापूर्ण अर्शी सतरा
व्याख्यान प्रांसद्ध झालेली अहित. पग्तु त्यांना इग्रजीचा गघही नव्हता,
आणि धर्मसुधारणा चहू इब्छिणर््या सुि४.ताचे बात;बरण इंग्रजी
विद्येच्या सस्कारान भारत चालल होत. अदा स्थितीत पव्ति विद्या-
बागीदा ह्याचीं न्यायर्घाटत आणि वेदान्त,च्य' शास्त्रीय प्रत्रयेने रुसंबद्ध अशीं
व्याख्याने आंग्लविद्यांविशारदांस आवडतना; आणि श्रोत्याचे आवडते
कॅन्ट, कर्झन, हूम अथवा बक्क अश्या युगे पळून "॥डिताची विचारसरणी
आचार्य बिद्यावागीदा ह्यांस अनुखरता येईना. ड!ःशा दिल्क्षण परिस्थितीचे
परपरेमुळ हळुहळू सवच श्रोत्यावक्त्यांना समाज सोड्न्न दिला. ऊद
स्थितीत ही ब्राह्मसभेची सस्था प होप्य,स विळेष कालावःघ नको होता.
परतु इश्वराच्या ओचेत्य [नयतीसळ एका थार पुसर्पचा अशा ळा (इ०सन
१८४३) समाजास जोड मिळाली. ह्यामुळे अधोगतीचे मार्गास लागलेली
ही सस्था पुन्हा उनतददोला आली, ती हकीगत बरीच विस्तृत व महत्त्वाची
असल्यामुळे त्याचा विचार पुढील भागांत करू.
भाग १-परिशिष्ट भ
राजा राममोहनांचा पद्यात्मक संदेदा.
>--->:पटजि्> 2.७ 22 “त -----
[१]
मने कर शेषेरा से दिन भयडकर
ये बाक्य कब किन्त॒ तुमि रथ नेरूतर
यार प्रित यत माया किबा पुत्र किबा जाया
तारा मख चये तत हइब कातर
गृहाय हाय दाब्द सम्सख स्वजन स्तब्ध
दृष्टिहीन नरे क्षीण हिम कलेबर
अतएब सावधान त्यज देभ अभिमान
येराग्य अभ्यास कर सत्ये ते नेभंर
भावार्थ--तो रोबटचा भयकर (दवस लक्षात आण. दुसरे लोक बोलतील,
पण तं निरुत्तर राहशील, स्त्र. किवा पुत्र यांच्यावर तुझे जितके प्रेम असेल
त्या मानाने ती तुइ्य़ा मुखाकडे प!हून विव्हळ होतील. घरांत “हाय ! हाय!
असा आळक्रोद चाललेला, समार इष्टांमत्र स्तब्ध बसलेल, पाहण्याची शाक्त नाहीं
असा क्षीण व थंडगार पडलेला दह । म्हणून सावध हो; दंभ आणि अमि-
मान यांचा त्याग कर; आणि सत्यावर निभर राहून वेराग्याचा अभ्यास कर,
[२]
हे मन कर आत्मानसंघान
राषज भय रवे ना रबे ना
पडुःजदलजल इव जीबन चश्चल
घन जन चपळासमान रबे ना रबे ना.
मोहपादाबन्थन ज्ञानास्त्रे कर छेदन
सत्य कर प्रीति पाहइबे परित्राण
फएस्बाने हइब सुखी आत्मोत आत्मार देखि
कथा मान प्रबीन अज्ञान भुल ना भुल ना.
भावार्थ --हे मना! आत्मानुसधान कर; ( म्हणजे ) शनीचे ( दुर्देबाच्या
'फेऱ्याचे) भय राहणार नाही, राहणार नाहीं. कमलपत्रावरील जलाप्रमाणे जीबन
हं चंचल आहे. धन आणि जन हां विद्युल्धतेप्रमाणे आहेत, ही टिकणारी नाहींत,
भाग १-परिशिष्ट अ॒ राममोहनांची नाह्यगींत १४१
टिकणारी नाहींत. ज्ञानशस्त्र हातांत घेऊन त्याने मोहपारुबंधन तोडून टाक;
सत्यावर प्रेम कर; त्याने तुला तारण मिळेल, आत्म्याची आत्म्याशी दृष्टादृष्ट
होतांच सुखी होशील. मी सांगतो ते ऐक; मोटमोठे ज्ञानी ग्हणविणारेसुद्धां
अजाण असतात; ही गष्ट बिसरूं नकस, बिसरू नकोस.
भय करिले यॉरे ना य अन्येर भय
या हाते करिले प्रीति जगतेर प्रिय हय.
जवमात्र ठिले क्षान ये देल तोमाय
सकल इन्द्रिय (देळ तोमार सहाय
किन्तु तुमि भुल तोरे ए तो भाल नय.
भावार्थे--त्याचे ( परमेश्वराचे ) भय बाळगल्यास दुसऱ्या कशाचेही भय
उरणार नाही, त्याच्यावर ( परमेश्वरावर ) प्रेम केल्यास जगाचे कल्याण
होईल ( किंबा तूं जगाला प्रिय होशील ). तुला दिलेलें ज्ञान तिळमात्र
होते. तुझ्या मदतीला सगळीं इंद्रिये देण्यात आलीं आहेत, पण तूं त्याला
( परमेश्वराला ) विसरलास हे चांगले नाही.
४
(के स्वदेश क (बिदेश विकली था कि
तोमार स्वना मध्ये तोमाके देखिया डाकि
देशभेदे कलाभेदे रचना असीमा
प्रतिक्षणे साक्ष्य देय तोमार महिमा
तोमार प्रभाब देखिना थाकि एकाकी
भावार्थ--स्बदेशांत काय किंबा परदेशात काय तूं ठेवशील तसा मी राहतो
आणि तुझ्या या सृष्टींत तुला पाहून मी तुझा धावा करतो. देळकालभेदपरत्वे
तुझी रचना अनंत आहे, क्षणोक्षणी ती तुझ्या महिम्याची साक्ष देत आहे.
तुझ प्रभाब पाहिल्यावर माझ्याच्याने एकलकोडेपणःने राहवत नाहीं.
टीप:-ही गीते आदि ब्राह्मममाजाचे सेक्रेटरी श्री० फ्तितेद्रनाथ ठाकूर
यांनीं कृपा करून आम्हांस लिहून कळविली व ह्यांचे भाषांतर श्री ० वासुदेव
गोविंद आपटे ह्यांनी मेहेरवानीने करून दिले, त्याबद्दल उभयताचे आम्ही
आभारी आहोत.
भाग १-परोशिष्ट ब
कांहीं महत्त्वाच्या गोष्टींची कालानुक्रमणिका
१७७२ ( तारीख २२ मे ) राममोहन यांचा राधानगर येथं जन्म.
१७८० अमेरिकेतील एकेश्वरीसमाजसंस्थापक चनिंगसाहेब यांचा जन्म.
१७८१॥८२ राममोहन यांचा दुसरा व तिसरा विवाह.
१७८३ अमेरिका स्वतत्र होते.
१७८५७ बोद्धधमाच्या अभ्यासासाठी राममोहन तिबेटला जातात.
१७९ ०|९ (राममोहन खदेशी परत येऊन श्रीक्षेत्र काशी येथे राहतात.
१७९३ श्रीरामपूरचे प्रसिद्ध पाद्री कॅरे हे कळकत्त्य,स येतात.
१८०० राममोहन यांचे ज्येष्ठ चिरंजीव राधाप्रतताद यांचा जन्म,
१८०१ डिग्बीसाहेबांशी राममोहनांचा प्रथम परिचय
१८०३ तुह फतुल मवाहिंद्दान राममाहनांच पहिले प्रकाशन
१८०३ राममोहनांचे वडिलांचा मृत्य. सुप्रांपषेद्ध इमरसन यांचा जन्म,
१८०९ सुप्रसिद्ध विकासवादी डाविनसाहेब यांचा जन्म
१८१० सुप्रसिद्ध अमेरिकन एकेश्ररी थिओडर पार्कर यांचा जन्म
१८११ राममाहनांचे बंध जगमोहन यांचा मृत्य.त्यांची क्ली सती जाते
१८१३ पालमटच्या कायद्यान पार्द्मांचे पाय [हदुस्थानांत रुजतात
१८१४ राममाहन कलकत्त्याप्त येऊन स्थायिक हातात
१८१५ नेपालअन बोनापाटे याचा पाडाव. फ्रान्सची राज्यक्रान्त
१८१५ आत्मीय सभा स्थापना. वेदाम्तसत्रांचे बंगाळींत भाषांतर
१८१९ १७ हिंदुंच्या इश्वरवादाचा पुरस्कार. राममोहनांचें उपनिषदांचे
बंगाली इंग्रजी भाषांतर. वेदांतसार प्रकाशन दवद्रनाथांचा जन्म
१८१८ राममोहन यांचा सतीविरुद्ध पहिला लेख.
१८१९ आत्मीय सभत सुत्रह्मण्यशास्त्री यांच्याशी वादविवाद.
अमेरिकेत चनिंगसाहेब यांचे एकेश्वरीपंथावर सुप्रसिद्ध व्याख्यान,
१८२० राममाहनांचा सतीविरुद्ध दुसरा लेख. यशच्या आज्ञा आणि
शांतिसुखाचा मागे ह्या लेखाचे समथेनपर पहिला खलासा.
माग १-परोषोष्ट ब कालानुक्रमाणका १४२१
१८२९१ दसरा खलासा. ब्राह्मणपत्रिका सरू होते. कलकत्ता-
एकेश्वरा-समाजाची स्थापना. सवादकांमदी सरू होते
१८२२ मिरत-अल अखबर पत्र सुरू होतं. इंग्रजी शाळेची स्थापना
१८२३ खिस्ती लोकांस तिसरा शेवटला खलासा. रामदास सहीर्न
पत्रन्यवहार. पथ्यप्रदान. ट!यटलरशीं वादविवाद
१८२४ खिस्तीधमप्रसाराबद्दल राममोहनांचें रे० एच. वेअर यांस पत्र
१८२५ अमारंव.त एकेशरासमाजाचा स्थापना-तारीख २९ म
१८२६ राममोहनाच इंग्रजींबगाली व्याकरण. वेदान्त कोलेज स्थापना.
१८२७ गायत्रीमंत्रानं उपासना. हिंदुस्थान एकेश्वरीसमाज स्थापना.
१८२८ इंग्रजी एकेधरी उपासना सुटते. आदमसाहेब राजीनामा
देतात. त्राह्मसमामाची स्थापना. पहिली सभा ता.२ ०ऑगष्ट,
१८२९ सतीविरुद्ध सरकारी ठराव
१८१९० डफसाहेब कलकत्त्यास येतात. सतीबदीबद्दल सरकारचे
अभिनंदन. सनातेनीयभरमसभा-स्थापना, ता. २२ जानेवारी
ब्राह्ममंदिरअनावरणसमारभ. राममोहनांची विलायतेस सफर.
१८२९१ न्रिरिशएकेश्वरी-समाजात राममोहनसखागत. बादशहांची भेट.
१८३९ राममोहनांचें पॅरिस येथ स्वागत.
१८२३ गुलामगरीविरूदध कायदा. ता. १७]९ रोजी स्टेपल्टनहिल येथं
राममोहनांच देहावसान, श्रीरामकृष्णपरमहंस यांचा जन्म
१८३८ केशवबचंद्रांचा जन्म, देवेद्रनाथास इंशोपानप्रदांतील वेदिक सदेशा
१८१८॥९९ देवेंद्रनाथ ब्राह्म-समाजांत दाखल होतात.
१८३९॥४ ० तत्त्वरंजनी सभेची व तत्त्वओोधिनी पाठशाळेची स्थापना.
(८४२ ब्राह्म-समाजाचा पुनरुद्धार, नवीन सांप्रदायिक दीक्षावाधि,
१८४४ पंडित रामचंद्र विद्यावागीश यांचा मृत्यु.
१४९
ग्रेंथसंमाते
भाग १-परिोगोष्ट क
या भागाच्या आधारग्रथांची यादी
चरित्रे: ---राजा राममोहन यांचीं चरित्रे, मिस् कलिट, श्री» सरकार;
रामानद चतर्जी, केसकर यांनी लिहिलेली. देवेंद्रनाथ यांचें आत्मचरित्र,
रवींद्रनाथ यांचे चरित्र,
इतिहास:--ब्राह्म-समाजाचे इतिहास, पं० रिवनाथदास्त्री व लिओनाडे
सहेब ह्यांनी लिहिलेले.
समग्र ग्रंथः--राजा राममोहन यांचे.
: हिंदुस्थानांतील आधुनिक धार्मिक चळवळी ”'वर फर्कुहार
यांचा ग्रंथ.
स्वामी विवेकानद यांची व्याख्यान.
जिनराजदास यांचे पूर्वपश्चिमभेट.
सिस्टर निवेदिता ह्यांचे लेख.
राजेंद्र कॉोलेजाचे प्रिन्सिपाल कामाख्यनाथ मित्र यांचे पेसीमिझम्.
न्या० महादेव गोविंद रानडे यांचीं व्याख्यानं,
सर व्यंकटरत्न यांचीं व्याख्याने व उपदेश.
पं० सीतानाथ तत्त्वभूपण यांचा त्र।ह्मांचे तत्त्वज्ञानावर ग्रंथ,
अमेरिकन एकेश्वरी पथाचीं चोपडी,
धी इडियन मेसजरमधील लेख.
प्रतापचंद्र मुजुमदार यांचा व्याख्याने.
सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची' व्याख्यानं,
गीतारहस्य, यंग होंडेया, प्रबुद्धभारत इ० इ०.
भाग पहिला समाप्त,
॥ श्री ॥
नवयुगधर्म
खंड पहिला-भाग दुसरा
*.-.“शाशीशशाशशशशश0शी0000ी0ीशीशणीणणी0ीश ण शाला कककधलीकणलणणशीणीणापी शशश ९)नि?नि १ १9?३१? 0 !शीशीशी शिटिशिशि४शिरिशशीशिशीशीशश00एशर”न४र४”श”श४”ने”0२४े”४”४?”२?”0१े”?२0१?0१े३?0ण0शश?शटर९४शे?0िर0शशीशाशण णलोट
[ इ, स, १८४३ ते १९२६]
&महुर्षि देवेरनाथ ठाकूर,
जन्म-इ, सन १८१७
मृत्यु. इ, सन १९०५
प्रकरण पहिलं
देवेंद्रनाथ
सलकत््यास एका कोट्यधीशाच्या बाड्यांतीळ एक आजीबाई स्वतांच कांही
काम करीत बसल्या होत्या. खानदानौच्या श्रीमतींत बार्धक्यही सोंदर्याची
हानि करू शकत नाहीं, ह या आजीबाइकडे पाहिले कीं सहज पटले असते.
आजीबाई म्हटल्या कीं, तेथे लाडात वाढलेला नातू जवळ चिकटून बसलेला
असायचाच ! --सुप्रमातचा समय, आजीबाई ग्चीवर निबांतप्णी तोंडाने
स्तोत्रपाठ म्हणत व हातांनी श्रीगोपीनाथ ठाकुरजीसाठीं हार गुंफीत बसल्या
होत्या. आजीबाईचा स्तोत्रपाठ संगत आला. इतक्यांत पूर्वेकडे बालसूर्याची
प्रभा फांके लागली, '' बाळ, सूर्यनारायणाला नमस्कार कर? असे अंगाशी
बिलगलेल्या नातवाला म्हणत आजीबाईनीं सूयाला तीन वेळां नमस्कार केला
आणि आपल्या गोड गंभीर आवाजात खालील कछोक आपल्या लाडक्या
नातबास शिकविलाः---
जपाकुसुमसंकारं काऱ्यपेयं महदद्यतिम् ।
घ्वान्तारि सवपापश्ल प्रणतो$स्मि दिवाकरम् ।।
नातवानंह्ी कांहींशा बोबड्या आवाजांत तो झोक म्हटला ब उभे राहून
भगवान् सू्यन[रायणाला नम"कार केला. “' आजी, आता गोपीनाथजींचे
दर्शनाला आपल्या मोठ्या घरीं चलतेस ना १ ” असे नातबाचे गोड शाब्द
ऐकून आजीबाई त्याला घेऊन खाली आल्या व त्यांनीं नातवास देवघरांतील
शालिग्रामापुढे नाक घांसण्यास लाविले, आणि नंतर नित्याप्रमाण ठाकुरजीचे
दशन घेण्यासही त्यास नेले. जेथे आजीबाई तेथ नातू. एकमेकांबांचून
त्यांना चैन पडाबयाचे नाहीं. रात्रभर कथाकीर्तन सुरू असो, आजीबाई-
जवळ नातू आहेच. अपराहूकाळी आजींबाइचा नेवेद्य झाला की हृविष्यान्ना-
चचा गोड घांस ध्यायला, कमरेच्या घागऱ्या वाजबीत ही नातवाची स्वारी
दुडदुड धावत आलीच.
अख्रो, याप्रमाणे बालपणी अजाणपणे श्रोशालिग्राम आणि भ्रीगोपीनाथ
१४८ देवेंद्रनाथांचें बालपण [भागररां
ठाकुरजी यांस रोज सांजसकाळ नमस्कार करणारा व आजीच्या हविष्यान्नां-
तील साधा दूधभाताचा प्रसाद पंचपक्रान्नांपेक्षांही अधिक गोडीने खाणारा
हा लहान बालकच पुढें मोठेपणी ब्राह्मसमाजांत महर्षि देवेद्रनाथ ठाकूर
या नांवाने प्रसिद्धीस आला. ह्याला धर्मकार्यासाठींच परमेश्वराने या
लोकीं ( ह, सन १८१७ ) पाठविलें आहे, असा राजा राममोहन ह्याचा
समज होता. त्याच्या नामकरणाच्या वेळीं देवेंद्रनाथ हे नांवही त्यांनींच.
ठेविले, ते एका कोट्यधीश्याचे ज्येष्ठ चिरंजीव असल्यामळे त्यांस ऐहिक
सुखसाधनांत कांहींच कमतरता नव्हती. लहानपणापासून श्रीमंतीच्या ऐष-
आरामांत व मिजाशींत त्याचा काळ एकाद्या राजपुत्राप्रमाणे गेला होता.
बाळपणी आजीवबाईंना त्याचा फार लळा असे, हे वर लिश्लेच आहे.
आणि देवेंद्रनाथासही आपली आजी म्हणजेच सर्वस्व होऊन बसल होते.
त्यांची आजी जुन्या चालीची अत्यंत भाविक बाहे होती. आणि देवेद्रनाथ
तिच्याच संगतींत वाढल्यामुळे पूवेबयांत तेही कालीमातेचे उपासक असत.
त्यांची ब्रह्मकर्मावर अत्यंत निष्ठा असे. ते एकदां पूजेला असले म्हणजे त्यांत
इतके निमझ़ होत असत की, त्या बेळीं कोणीं दोभर हांका मारल्या तरी
त्यांना दाद लागत नसे. लहानपणी शाळेत जाताना शाळेतील अभ्यासात
चूक होऊं नये म्हणून सिद्धेश्वररी कालीमांतेचे दर्शन घेण्यास ते कधींच चुकव
नसत, ते पुढे मूतेपूजेचा तीव्रतेने निषेध करतील असे कोणासही त्या वेळी
वाटले नसते. देवद्रनाथ ज्या हिदू कॉलेजांत शिकत होते, त्या कोलेजात प्रो
डेराझिओ यांचा नास्तिकबाद पूणपणे बोकळला होता. परंतु देवद्रनाथ
त्या कॉलेजांत खालच्या बगोत होते आणि ते कलिजांत गेल्यावर प्रापे सर-
स!हेब यांस लवकरच बडतर्फी मिळाली, यामुळे देवद्रनाथांबर त्याच्या घातक
शिक्षणाचे कांहीं परिणाम झाले नाहीत. तथा(पे तत्कालीन रिक्षणाने' त्याच्या
मूळच्या भाविक बुद्धीस चिकित्सक बनविल्याबांचून सोडले नाही, त्याचा
अनुभव त्यांस लबकरच आला; तो असाः--
आपल्या बयाच्या १८व्या वर्षी एके रात्रीं देवेद्रनाथ सहज आकारस्थ
ज्योर्ताकडे एकटेच पहात बसले असतां, त्यांचे अंतःकरण आ”श्चर्यचकित
झाले, आणि एकाएकीं त्यांच्या मनांत असा बिचार स्फुरला कीं, या दिव्य
आणि अपरंपार विश्वाचा कत| कोणी साकार देहधारी ईश्वर असणे र क्य
प्रकरण ! ट.] साक्षात्कार १४९
नाहीं, हा एक साधा बिचारतरंग त्यांचे अंतःकरणांत क्षणमात्र येऊन गेला.
'पण त्याने त्यांचे अंतःकरण पुढें कित्येक दिवस अस्वस्थ करून सोडले, सर्व
विश्वाचा आधार म्हणजे श्रीकालीमाता अश्शी जी त्यांची बालपणापासूनची
अरद्धा ती भाता डळमळूं लागली, ह्याच सुमारास त्यांच्या घरच्या सर्व सुखाचा
आधार अशी त्यांची परमाप्रेय आजी परलोकवासी झाली. मरणाच्या पूर्वी
कांहीं दिवस देशसर्वाजाप्रमाणे तिला गंगातटाकीं नेऊन ठेविले होत. तिचे
देहावसान होईपयत देवेद्रनाथही तिच्यास न्नेथ बसून होत. तिच्या मरणाच्या
पूर्वरात्रीं निमतोळा घांटावर मृत्युपथास लागलेल्या आपल्या अत्येत आवडत्या
आजीच्या शेजारी देवेद्रनाथ सचित बसले होते. पोर्णिमेच्या चंद्राचे स्वच्छ
चादणे पडले होत. '' हरि बोला, हार बोला” आणि “' गगानारायण ब्रह्म”
असा भजनीमंडळीचा नामघोष सुरू होता. गंगेच्या घाटावर भडकलेल्या
चितांतून मोकळे झालेले कित्येक जीवात्मे आपल्याकडे वस्ती करण्यास
येतील या भीतीनेच कीं काय चंद्र ढगामागे लपून आसमतभाग अधिकच
भेसूर करीत होता. अक्या उद्देगजनक परिस्थितीत देवद्रनाथान आपल्या
लाडक्या आजीचे अति खोल गेलेल्या आवाजातून खालील शब्द ऐकले.
:: बाळा, असे तोंडाने हरिनाम घेतां घेता देह ठेवण्याचा सोन्यल्चा दिवस कधीं
येईल काय १ ” आजीची ही दीनवाणी ऐकून नश्वरतेच्या विचारांनी देवेद्र-
नाथाच्या मनात काहूर उत्पन्न केल,
ह्या जीवाची अखेर परमर्गात ती कोणती ह णूढ कळण्यासाठी अत्यत
आर्त झालेठे देवेंद्रनाथ कठोपानिषदांतील नचिकेताप्रमाणे, आपल्या आजीस
ऱनेण्यासाठी आलेल्या यमाच्या सन्मुख बिचारक्रान्त होऊन बसले होते. इतक्यांत
जणुं काय़ त्या अमूते यमधर्मांच्या वरप्रस[दामुळच की काय, मनाच्या अशा
उाद्रिम़ स्थितीत असतां त्यांस एकाएकी अकल्पित दिव्य आनंदाचा साक्षा-
त्कार झाला. तो अपूर्व ब अलोकिक असा सहजानंद त्यांच्या अंतःकरणांत
मावेना ! केवळ अनिर्वचनीय अशा त्या आनदाच्या भरात ते मध्यरात्री घरीं
"परत आले. जणुंकाय बोधचंद्रोदयान अंत:करण व्यास केल्यामुळे तमोरूप
निद्रा त्यांस पारखी झाली ! परंतु अल्पकाळांतच तो आनंद मावळला. दुसरे
दिवशीं त्यांच्या डोळ्यांसमोर्च त्यांच्या परम प्रिय आजीने हर्राचे नामस्मरण
करीत देह ठेवला! त्या दुःखद प्रसंगान ते पूर्वमानावर आले! परतु आदल्या
१५० वैराग्य [माग रेरा
रात्रीच्या त्या दिव्य आनंदानें त्यांचे जीवास फारच चटका लागला होता, क्षण-
मात्र ददन देऊन अदृश्य होणाऱ्या भगवंतांच्या पुनर्दर्शनार्थ श्रीनारर जसे
व्याकुळ झाले होते तशी. कांहीशी देवेंद्रनाथांच्या मनाची स्थिति झाली.
जगाची क्षणभंगुरता त्यांचे अंत:करणांत बाणलीच होती. त्यांच्या श्रीमंती-
च्या ऐश्वर्याचा त्यांस एकाएकीं बीट उत्पन्न झाला. कोण्या उपायाने तो
आनद मी मिळवीन ह्या विचारांनी त्यांचे चित्त आतुर झालें. नित्यव्यब-
सायांकडे त्यांचे मन लागेना. ऐहिक सुखलालसेबरून त्यांचे मन उडाले.
जगाचें शूढ रहस्य कसे समजेल या गोष्टीचा त्यांस ध्यास लागला, सृष्टि-
नियमांचा कठोरपणा त्यांचे जीबास जाचूं लागला. या पांचभौतिक बिश्वा-
च्या अनियंत्रित जुलमाखालीं आम्हीं जन्मभर गुलामाप्रमाण राबाबयाचे काय ?
ह्या विचाराने त्यांचे जीवित दुःखमय केल, थोडक्यांत सांगाबय!चे तर पाश्चि-
मात्य धर्मसुधारक ळूथर अथवा आपल्याकडील, गोतम बुद्ध यांचे चरित्राशीं
देवेद्रनाथांच्या आयुष्यांतील या भागाचे बरेच साह्य दिसू लागले,
देवेद्रनाथांचे बय त्या वेळीं अवघे अठरा बर्षाचें होते, हे वर आलेच
आहे. सर्व सुखसपाः्त त्यांच्या पायाशीं लोळत होती. त्यांचा शब्द झेटण्यास
सभोबारची मंडळी सदा तत्पर असे; तथापि ह्या सुखलालसेबरून मन
काढून वैराग्याचा पाहिला घडा घेण्यासाठीच कीं काय, देवेंद्रनाथ एक दिवस
आपल्या बेठकखान्यात बसले असतां त्यांनीं आपल्या आसपास असलेले
आश्रितास जबळ बोलावून त्यांस सांगितले की, आज मी कल्पतरु झालो
आहे, कोणास काय पाहिजे ते त्यान मागून घ्यावे. असें म्हणून खरोखरच
त्यांनी तेथील बहुमोलाच्या तसबिरा व अनेक दुसऱया मौल्यवान वस्तु जो मागेल
त्यास देऊन टाकल्या, याप्रमाणे त्यांचे स्वतांचे बापरण्याच्या ब उपयोगाच्या
सर्व वस्तु त्यांनी बांढून टाकल्या. पण अशानेही त्यांचे समाधान झालें
नाही. भ्रमिष्टासारखे ते घरांत वावरू लागले, त्यांस जेवण्याखाण्याचीही शुद्ध
राहिली नाहीं, दिवस आला केव्हां ब गेला केव्हां याचेही त्यांस भान नव्हते.
भर दोनप्रहरीं ते शिवपूर येथीळ वनस्पत्योद्यानांत एकान्ती एका थडग्यावर
जाऊन बरसत, मग त्याच्या अन्तःकरणांत प्रखर वैराग्याचा संचार होई व सर्व
जग स्मशानवत् बाटे; इतकेच काय पण मध्यान्ही तळपणाऱ्या सूर्याचा प्रकारष्टी
त्यांस अंधकारमय दिसू लागे, अश्या विलक्षण समयी त्यांच्या तोडून सहज एक,
प्रकरण ! टॅ.] पंडित श्यामचरण (५१
पद्य बाहेर पडलें, त्याचा सारांदा असाः “' जां ज्ञानराबे उदेला नाहीं। दिन-
मणि-ची न महती कांही ! ।। ” त्या थडग्यावर बसून देवेद्रनाथ रोजचे रोज हा'च
एक चरण आपल्याशींच मोठ्याने म्हणत असत. 'जपाकुसुमसंकारां' इत्यादि
स्तोत्रपाठांनीं ते बाळपणी ज्या सूर्यनारायणास नित्यराः बंदन करीत असत
त्या सूर्याचाही प्रकाराक, अथवा त्याचा जनिता कोण असावा ह्या विचारांत
त्यांचे चित्त मग्न झाले.
त्या जञानरबीचा अन्तःकरणांत उदय व्हावा म्हणून प्रथम संस्कृत बाडमयाचा!
अभ्यास करण्याचे त्यांनी मनांत आणलें, भाग्यशाली साधकांस इश्वर प्रथम-
पासूनच साह्यकारी होतो, असे देवेद्रनाथांच्या चरित्रावरून स्पष्ट दिसून येते.
त्यांचे मनोरथ सिद्ध होण्यासारखी अनुकूल परिस्थिति आपोआपच षुळून
येऊं लागली. पंडित कमलाकांत चूडामाणे या नाबाचे एक विद्वान शास्त्री
देवेद्रनाथांच्या वडिलांचे घरी त्यांचे आश्रयाला असत. देवेंद्रनाथांवरबाळपणा-
पासून या पडितांच मोठे प्रेम असे. एक दिवस या वृद्ध पडितानी एक
चिठी देवेद्रनाथांपुढे ठेवून त्यावर सही करण्यास त्यांस सांगितल, देबेद्र-
नाथांचाही पंडिताबद्दल फार आदर असे, त्यांनीं त्या चिठीवर काय लिहिळ
आहे तही न पाहतां सही केली. त्या चिठींत इतकेच होते की, “ तुमचा
मुलगा शयामचरण यास त्याचे हयातीत मी कधीही अतर देणार नाही.” ही
गोष्ट त्या वेळी तशीच राहून गेली, परंतु पुढे पडित कमलाकांतांचे पश्चात्
त्यांचा मुलगा पडित इ्यामचरण याने या चिठीचा उपयोग केला. तेव्हां
देवेद्रनाथांनी आपले वचन पाळले. आणि पॉडेत इ्यामचरण यानीही देवेद्र-
नाथांची उपनिष्रदादि संस्कृत म्रथांच्या अध्ययनाची होस पुरविली, इतकेच नव्हे
तर त्राह्मघ्मांचे विधिविधान ब स्तोत्रपाठ ठरविष्याच्या कामी पॉडेत्
इयामचरण तत्त्ववागीश ह्यांचे देवेद्रनाथांस पुढे वेळोबेळी फार साह्य झाले,
असो. पंडित श्यामचरण यांच्या साहाय्याने देवेद्रनाथांनीं संस्कृतवाढ्य़या-
चा अभ्यास चालविला, त्यांना भाषाशास्त्र शिकावयाच नव्हतं, त्यांची तहान
कांही वेगळ्या प्रकारची होती, त्यांनीं महाभारत व,चाबग्रास घेतले आणि
त्यांना खालील “छोकाने पुन्हा पूर्ववत् विचारारूढ केले, तो कछोक असाः---
१५९ इशसंदश [भाग रे रा
थर्मेमतिमबतु नः सततोत्थितानां । सह्येक एव परलोक-गतस्य बन्धुः ।
अर्था स्त्रियश्चव निपुणेरपि सेव्यमाना । नेवापतभाबमुपयन्ति न च स्थिरत्वम् || %
घर्माच्या अगोदर देवाची निश्चित भावना असावी लागते. परंतु या
अनन्त विश्वाचा नियामक एक साकार व सगुण परमेश्वर आहे असे म्हणणें
मूर्खपणाचे आहे, अर्थात् देवाची मूर्तरूपानें उपासना करणें हें अज्ञान
आहे, अशी त्यांचे मनाची हृढभावना झाली, घरी दुर्गापूजेचा महोत्सव
असला तर वडीलमाणसे काय म्हणतील याची परबा न करतां, जगदंबेचे
मूतीपुढे इंशभावाने नमावयाचें नाहीं, अश्शी त्यांची वृत्ति बडखोर बनूं लागली,
आणि आपलीं सर्व शास्त्रे मूर्तपूजामयच आहेत, अशी कल्पना झाल्यामुळे
स्वघम!संबधी त्यांचे मन निराश ब उदासीन झाले. त्या वेळीं त्यांचे बय बीस
चषांचे असेल. अश्या मनःस्थितीत ते प्रथम कांहीं दिवस असतांना एक दिवस
से आपल्या खोलींत येरझाऱ्या घालीत होते. इतक्यांत पोथीचे एक सुटे पान
चाऱ्याने उडत उडत त्याचे पुढून गेले. देवद्रनाथांनी ते सहज उचळून पाहिले
स्तो ते संस्कृतमध्ये लिहिलेल आढळलें, या यहच्छेने उडून आलेल्या पानावर
काय लिहिले असावे, ते जाणण्याची त्यांस जिज्ञासा झाली. लगेच पंडित
रामचंद्र बिद्यावागीश यास त्यांनीं बोलवून घेतल, बुडत्या माणसाने काडीच्या
आधारासाठी घडपडावे, त्याप्रमाणे संशयससुद्रांत गटंगळ्या खात असलेल्या
ददेवेंद्रनाथांनीं त्या पानाचा आधार मिळेल काय अशा आतुरतेने त्यावर काय
लिहिले आहे, अस पडितास विचारले. कमधर्मसयोगाने त्या प्रष्ठावर ईशोप-
निषदांतील पाहिलाच कछोक होता. तो असाः--
इशाबास्यामिदं सर्व यत्किश्व जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुज्ञीथा मा ग्रघः कस्यस्विद्धनम् ।॥»<
४ नेहमीं जाग्रत असलेले जे तुम्ही त्या आपली मति धर्माचे ठिकाणीं
सदेव असो, कारण तो धर्मच परलोकी गेलेल्यांचा प्रत्युपकारानपेक्षी मित्र
ससतो. एरव्ही मोठ्या चतुरांकडूनही सेविलेळे नाना उपभोग (अर्थाः)आणि
सह्ञ्रिया हे कधी खरे खरे आपतही होत नाहींत आणि स्थरही रहात नाहींत,
>< भाबार्थः--या पृथ्बींत जे काहीं जगत् आहे ते हे सर्व इंश्वरानें
आच्छादित करावे ( परमार्थ सत्यरूपाने हे सर्वे चराचर झांकून टाकावे सर्वं
प्रकरण । लॅ.] राममाहनांच्या गादाचा वारस १५३३
त्या बेदबाणीचा देवेंद्रनाथांच्या मनावर असा विलक्षण परिणाम झाला की,
तेव्हांपासून त्यांचे चरित्रास निराळेच वळण लागलें. इंश्ररावर त्याची अढळ
श्रद्धा बसली, ऐहिक सुखावरून मन उडून आत्मानदाची चठक त्यांचे
जीवास लागून गेली, आपल्या संशयग्रस्त मनाचे समाधान होण्यासाठी साक्षात्
परमेशानेंच हा संदेश पाठविला असे त्यांच्या मनाने घेतले. त्या संदेशात
सांगितल्याप्रमाणे ईश्वर मानवाप्रमाणे देहधारी नसून तो चिद्घन परमात्मा सुर्व
चराचर सृष्टीत सचरला आहे, ही भावना अखड जागृत ठेवून जगात अनासक्त
ब असग वृत्तीने राहाबे, आणि ज दुसऱ्याचे आहे त्याचा अभिलाप धरू
नये, हे तीन सिद्धान्त अगीं पुरे बाणून घेण्याचा त्यानी हृढसंकल्प केला;
आणि ज्यांत असले दिव्य सदेश सांठवलेले आहेत, अश्या उपनप्रदाच ज्ञान
संपादन करण्याकरिता इ्यामचरण तत्त्ववागीश ह्याच्या सहाय्याने प्रमुख
उपनिपदाचा अभ्यास केला,
अशी मनाची ढी अनुकृल परिस्थिति मिळतांच त्याचे लहानपणचे दुसरे
कांही सस्कार जाग्रत झाले, देवेद्रनाथाचे बडील द्रार्कानाथ हे राजा राम-
मोहनरायाचे परममित्र, अनुयायी व एक प्रएख सहाय्यकारी होते, हे सवे
मागील भागात आलच आहे. राजा राममोहन यास देवेद्रनाथानी आपल्या
बालपणी आपल्या घरी हमेशा पाहिल होते. देवड़रनाथांच प्राथामक शिक्षण
राममोहन या*याच शाळत झाळे होत. आपल्या एका श्रीमान मित्राचा
मुलगा म्हणून राममोहनाचे त्यांच्यावर फर प्रेम से, राममोहन ह्याचा
मुलगा देवेद्रनाथाचा बालपर्णांचा शाळतील दग्त ८ाता. हे “घेई, राममोहन
यांच्या बागेत खेळावयास जात तेव्हा राममोहन आणि देवद्रनाथ झाक््यावर
असून एकमेकांस झोके देत. अशा पूवोपारच्या घरोब्याच्या संबंधामुळे पुढे
देवेद्रनाथाच्या ठिकाणी तत्वजिज्ञासा उत्पन्न झाली. असता राजा राममोहन
यांचे आचार व भिचार यांच्यासबंधी त्यांची पूवस्मृति जागत झाली.
खब्रिकारजात आत्मरूप आहे. अक्षी भावना कराबी तशी भावना केली असतां
ह सर्व साउल्यासारखे होते ) त्या योगान तूं आपले पाटन कर (आणि
ज्याने अश्या रीतीने त्याग केला आहे असा ) तूं कोणाच्याही धनाची आकांक्षा
करू नको.
१५९४ तत्त्ववोधिनी सभा [भाग र रा
मूर्तिपूजेसंब्रंधी राममोहनांचे विचारांची त्यांस थोडीबहुत कल्पना पूवीच
झाली होती, एकदां दुर्गापूजेच्या उत्सवाच्या बेळी देवेद्रनाथ त्यांस बोला-
बण्यास गेले असतां 'दुर्गीपूजेच्या उत्सवाला मी कसा येईन? असे म्हणून राम-
मोहनांनीं येण्याचे कस साफ नाकारिल, ते त्यांस स्मरत होते, इतकेच काय
पण विलायतेस जाण्यास निघतांना जेव्हां राममोहन द्वारकानाथ ठाकूर यांचेकडे
निरोप घेण्यास आले, तेव्हां देवद्रनाथ कोठे बाहेर गेले होते, त्यांस मुद्दाम
बोलावून “ मी माझे गादीचा वारसा आतां तुजकडे देऊन जातो ” असे
बाल देवेद्रनाथ[स राममोहन सहज कोतुकाने कसे बोलून गेले, इत्यादि पूर्व-
स्मृति एकामाशून एक जाग्रत होऊन, राजा राममोहून यांचेबद्दल त्यांचे ठार्यी
बसत असलेला आदर वृद्धिगत झाला, आणि त्या थोर पुरुषाचे अंगीकृत
कार्य पुरे करण्याकारिता सारे आयुष्य खर्ची घालण्याचा त्यांनीं निश्चय केला.
प्रथम त्यांनी आपले बंधु व इतर आप्त याचेसमवेत तत्त्वरंजिनी सभा
नामक एक संस्था आपल्या वयाच्या २२ वे वर्षी इ. सन १८३९
सालीं स्थापन केली, यच सस्थेस पुढे प०२.मचंद्र विद्यावागीश याचे सूचने-
वरून तत्त्ववोधिनी सभा अस नाव पडळे. उपनिपदांतील ज्ञानाचा प्रसार
व्हावा व धघमंजिज्ञासा वाढवाबी असे या सस्थेचे हेतु होते, य सस्थेच्या
सभा साप्ताहिक व मासिक भरत असत. प्रथम सभेचे सभासद म्हणजे
घरचींच दहा तरुण माणस होती. परतु अवघ्या दोन वषात सभासदांची
संख्या पाचदापयत गेळी. इतकच काय, पण या सस्थत बंगात्यातील कांही
मोठमोठे राजे, महाराजे व जमीनदार, तसेच कित्येक विद्रान् १डत सामील
झाले, तथापि या सस्थचा आत्मा म्हणजे देवेद्रनाथ हे होते. या सस्थेचे
आचार्यपद पडित रामचद्र विद्याबांगीदा यांस देण्यात आळे. ते आचार्य-
पीठावरून प्रवचन करीत. प्रवचनाप सुरवातीस ते खालील कोक म्हणत,
रूपं रूपविवार्जतस्य भवतो व्यानेन यद्व्णितम् ।
स्तुत्या निर्व्वचनीयताखिलगुरो दूरीकृता यन्मया |
व्यापित्वच्च विनाशित भगवतो यत्तीथ-यात्रादिना ।
क्षन्तव्ये जगदीदा तद्विकलता दापत्रय सत्वतम%)) १ |
शश टटशा शणाणप ण पापा >>
कभावार्थः---भगवन् , अरूप असे जे आपण त्या आपल्या घ्यानमिषाने मीं
प्रकरण १ टँ.] ब्राह्षसमाजांत दाखल झाले १५५
दुसर््याही सभासदांची यथोचित भाषणें होत. पुढं लबकरच या सस्थेस
तत्त्ववोधिनी संस्था जोडण्यांत आली व त्याचें अध्यापकत्व अक्षय्यकुमार दत्त
नामक एका विद्वानाकडे देण्यांत आले, याशिवाय त्यांनीं एक बेदिक शाळाही
सुरू केली.
याप्रमाणे या संस्थेचा क्रमराः उत्क्ष होत असतां देवेंद्रनाथांचे लक्ष
ब्राह्मसमाजाच्या तत्कालीन परिस्थितीकडे वेधले. त्या वेळीं पंडित इंश्वरचंद्र
न्यायरत्नासारखे ब्रह्मसमाजी प्रवचनकार ब्राह्मपीठावरून अयोध्येचा राजा
राम हा इंश्वराचा अवतार होता असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत. शूद्रांच्या
समोर बेदपाठ करण्याची त्राह्ममादरांत मनाइ होती. त्राह्मसमाजांत येणाऱ्या
माणसांत, निष्ठा व शिस्त मुळींच नव्हती. ब्राह्मममाजी लोकांनीं मूर्तिपूजा-
निषेध स्वतांचे आचरणांत आणलाच पाहिजे, असा कडक निबंध नव्हता.
त्यामुळे कित्येक ब्राह्मसमाजी स्वतः मृर्तिप्रजक असत. समाजाला सप्रदायाचे
बंधन अथवा एख.द्या निश्चित ध्येयाचे नियंत्रण अस नव्हत. अशी निष्ठाहीन
ब गैररिस्त पद्धति पहून ती मोडण्याचे देवद्रनाथांनीं मनावर घेतले. ते
ब्राहसमाजांत इ. सन १८४३ साली सामील झाले; इतकच नव्हे, तर लगेच
ब्राह्समाजाचे चालकत्वबही त्यांनी आपल्या तत्बबोधिनी सस्थेक0 घेतले.
ब्राह्षसम!जाचे इतिहासकार लिओनाडेसाहेब असे म्हणतात की, ब्राह्म-
समाजाच्या इतिहासात देवद्रनाथ ही एक असामान्य व्यक्ति होऊन गेली,
त्यांनी ब्राह्मसमाजाच तत्त्वज्ञान, अनुष्ठानपद्धति व विर्धिविधान 'याच संशोधन
केले, ब्राह्मसमाजाचा पुनरुद्धार केला आणि त्याच्या उत्कर्षास शाश्वती आणली.
ती कशी आणली ते पुढील प्रकरणांतून यथाक्रम कळून येईल.
रूपाचे वर्णन केले; ( त्याचप्रमाणे ) सकलांचे गुरो ! आपली स्तुति करून
मीं आपल्या अनिर्वेचनीयतेला बाघ आणिला; ( तद्वतूच ) तीर्थयात्रादि करून
आपल्या सवेव्यापित्वाची हाने केली. एकंदरीने माझ्या हातून घडलेल्या
ह्या तीन दोषांबद्दल हे जगदीशा मला क्षमा करावी,
प्रकरण दुसरं
पुनघटना
धार्मक बाबतींत देवेद्रनाथांचे धोरण विद्षेषकरून बिधायक स्वरूपाचे व
णुन्याचे साभिमानी अशा स्वरूपाचे असे. धघमशीलाचा विकास आंतूनच
होत असतो. कोणत्याही धघर्ममतास बाद्विकसमाते म्हणजे धमशील नव्हे अस
त्यांचे म्हणणे असे. त्यांचा बिचार ब आचारसरणी पोवात्यपद्धतींची असे.
सामुदायिक उपासनापद्धति ही मात्र त्यांनी पाश्चात्यांकडून घतली अस दिसते.
देवद्रनाथ हे शिस्त आणि व्यवास्थितपणा ह्याचे पराकोष्ठेचे भोक्ते होते.
त्यांनीं समाजांत दाखल झाल्यानतर समाजी लोकांचे आचारातील असबद्धपणा
मोडून टाकण्याचे मनावर घेतल, दसच वेदपाठ, उपानेषदांतील कांहीं भागांचे
प्रवचन, उपदेश आणि स्तोत्रपाठ, अथवा प्रार्थन,सगीत अशी जी पूर्वीची
पद्धत होती त्या ठिकाणीं त्यांनी ब्रह्मोपासनेची नबीन व्यवस्थित पद्धत सुरू
केली. प्रथम त्यांत आभारप्रददान, स्तवन आणि प्रार्थना असे भाग असत.
पुढे, ब्रह्मोपासनत प्राथना (17199९1), बदन (9111181101), चिंतन अथबा
घारणा (00१110), घ्यान (310१1(81101)स्तीत्र अथवा संगीत (त १०)
पुन्हा परा थैना (2199९1) , पाठ (१6९६४४०॥)ब शेबटची प्रा थंना( ९००] पता
४79१०) असा अनुक्रम असे. उपासनेवर देवद्रनाथांचा फार कटाक्ष असे.
जे रोज नेमाने उपासना करीत नाहींत, त्यास ब्राह्म म्हणवून घेण्याचा हक्क
योचत नाहीं असं ते म्हणत. त्याप्रमाणे त्यांनी एक नवीन शिस्त
समाजांत सुरू केली. :६ मी रोज भोजनापूर्बी गायत्रीमंत्राने ब्रह्मापासना
करीन; मूर्तपूजा करणार नाहीं, समाजास वर्गणी देईन, आणि एकदरींत
राजा राममोहन ह्यांनी उपदेशिलेल्या बेंदान्ततच्वानुसार घ्माचरण ठेवीन,”
अशा प्रतिज्ञालेखावर प्रत्येक सांप्रदायिकास आचा्यासमोर सही करून
दीक्षा घ्याबी लागे. हा नवीन सप्रदाय सुरू केला त्याच्या आरंभीच्या पहिल्या
दिवशीं ब्राहसमाजांपेकी एकवीस तरुण सभासद दीक्षा घेण्याच्या उद्देशाने
योग्य पोषाख करून वृद्ध आचाय पंडित रामचंद्र विद्यावागीश यांच्यापुढे उभे
प्रकरण २ र.] नबीन दीक्षा १५७
राहिले, आणि तेथें मोठ्या गंभीरपणाने बव आदरभावाने त्यांचा पहिला:
दापथबिधि झाला. त्या वेळचे तें गांभीर्य, आणि उत्साही तरुणांचा तो धर्म-
भाब ह्यांच्या योगानें वृद्ध विद्यावागीश अत्यंत सद्रदित झाले ! आईंबापांचे
मागे पोरक्या अर्भकाला मोठ्या कष्टाने संभाळून तो लहानाचा सुजाण झाल्या-
बर त्याच्या प्रेमळ दाईस कसा प्रेमाचा पान्हा फुटावा, तशी त्यांची स्थिति
झाली ! त्यांचा कंठ दाटून आला ! त्या महत्त्वाच्या दिवशीं दौक्षेच्या
सुप्रसंगी त्यांनीं जे कांही सांगावयाचे म्हणून योजले होते ते सागता येणे
त्यास अरक्य झाले; ते प्रेममरात इतकेच म्हणाले की “आजचा हा
सोन्याचा दिवस पाहण्यास राजा राममोहन जिवत असते तर त्यांस केवढी
धन्यता बाटली असती ! ” राजा राममोहनांची ही ब्राह्ससस्थेची अमोलिक
ठेव दहा वष्रे त्यांनीं मोठ्या शिकस्तीने जतन करून ठेवली होती, ती आतां
संभाळण्यास देवेंद्रनाथ हे योग्य पुढारी मिळाले, असे पाहून ती त्यांनीं त्यांचे
स्वाधीन केळी आणि त्याच साली (इ. स. १८४२३ ) आपले कार्य संपले
असे समजून त्या निष्ठावंत आद्य आचायांने देह ठेविला ! असो.
बर सांगितल्याप्रमाणे देवेद्रनाथांनी सुरू केलेली दीक्षेची पद्धत महा-
निर्ांण-तंत्राला अगदीं धरून असे. दौक्षेच्या वेळीं शिखासूत्राचा त्याग
करावा लागे. दीक्षनंतर पुन्हा त्यांचा अंगिकार करण्यास हरकत नसे. कधीं
कधीं तर दीक्षेचे वेळीं एक कुंड घेऊन जावे लागे, ब त्या कुंडात आशि
प्रज्यालित करून त्यांत यज्ञोपषवीताची आहुति देण्यांत येई, नंतर दीक्षा
घेणारास “3>तत्सत्? अशीं अक्षर खोदलेली एक सांप्रदायिक आंगठी देण्यांत
येई. तसेच त्या वेळीं कांही ब्रह्ममंत्रही देण्यांत येत, प्रथम कित्येक बघे
स्त्रियांनाही मंत्रोषदेश देण्यांत येई. परंतु पुढे तो बंद केला, गायत्रीमंत्र
सवोस म्हणतां येण्यासारखा नाह, असे वाटून देवेद्रनाथांनीं “' सत्यं ज्ञान-
मनन्तं ब्रह्म आनंदरूपामृतं यद्विभाति '' असा उपनिषदातून एक नवीन मत्र
सरसहा सवे ब्राह्मांकरितां तयार केला. ह्यासच पुढे आणखी तीन मंत्रांची
जोड करून दिली. ते मंत्र असेः--
(१)स पर्यगाच्छुक्रमकायमत्रणमसस्नाविरं -₹द्वमपापविद्धम् कविमर्नीषी परिभूः
स्वयभूर्यायातथ्यतो 5थानूव्यघाच्छा प्रतीभ्यः समाभ्यः |॥८।॥| -- इशोपनिषद् 1
|भाबार्थः--तो आत्मा सभोबार पसरला आहे. जो शुद्ध, ठिंगशरीर-
१५८ ब्राह्षॅमंत्र व स्तोत्र [माग रेरा
(२) एतस्माजायते प्राणो मनः सर्वेद्रियाणि च । खं बायुर्ज्यातिरापः
पृथिवी विश्वस्य धारिणी ॥!. -र्मुंडकोपनिषद्.
(३) भयादस्यामिस्तपाति भयात्तपाते सुर्य: | मयादिन्द्रश्न वायुश्च मृत्युर्धांबति
पव्धम: ॥% “-म्काठकोपनिषद्.
ह्या ब्रह्ममंत्रांप्रमाणें त्यांनीं महानिर्वाणतंत्रांतील पंचरत्नस्तोत्राचे आधारे
एक ब्रह्मस्तोत्र तयार केले त असेः--
इ. नमस्ते सते ते जगत्कारणाय नमस्ते चिते सव लोकाश्रयाय ।
नमो द्रेततत्त्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय || त्वमेकं शारण्यं
त्वमेकं वरेण्यं त्वमेकं जगत् पालकं स्वप्रकाहकम् | त्वमेकं जगत् कत पातु
प्रहतु त्वमेकं पर निश्चल निर्विकल्पम् | भयानां भयं भीषण भीषणानाम्
गतिः प्राणिनां पावन पावनानाम् । महो्वेः पदानां नियंतु त्वमेकं परेषां पर
रक्षण रक्षणानाम् ॥ वयन्त्वा स्मरामो बयन्त्बाम्मजामो बयनूवां जगत् साक्षिरूपं
नमाम:। सदेकं निधान निरालम्बमीशं भवाम्मो5धिपं त्वां शरण्यं त्रजामः ॥
ह्याप्रमाणे उपासनामंत्रांत त्यांनी जरी बदल केला तरी त्यांनीं
स्वतां गायत्रीमंत्राने दीक्षा घेतली असल्यामुळ रोज गायत्रीमंत्रानेच उपासना
करण्याची प्रतिज्ञा त्यांनीं अखेरपयत एकनिष्ठेने अखड चालविली,
देवेद्रनाथांनीं ठरविलेल्या सांप्रदायिक प्रतिज्ञत प्रथम वेदान्ततत्त्वानुसार
वागण्याची शपथ असे. परंतु वेदान्त ह्या शब्दांच्या ठिकाणीं पुढे लवकरच
ब्राझधर्म हे शब्द घालण्यांत आले. ह्या प्रतिज्ञेप्रमाणे वागण हे स्वतां देवेद्र-
नाथांसही कांहीं सोपे नव्हतं. एकाद्या राजघराण्याप्रमाणें त्यांच्या षुन्या
रहित, अक्षत, शिरांनीं राहित ( म्हणजे स्थूल शरीरशून्य ) आविद्यामलरहित,
धर्माधमादे पापरहित, सर्व द्रष्टा, सववज्ञ, सवाहून श्रेष्ठ असणारा ब
स्वयंभू आहे तो नित्यमुक्त इश्वर अगदी जसें पाहिजे तसें म्हणजे कम, फल
व साधन यांच्या अनुसार नित्य प्रजापतींना कतंञ्यांचा विभाग करून देता झाला.
४ भाबार्थः---या पुरुषापासून प्राण, मन, सर्व इंद्रिये, आकाह, बायु
'ज्याति आप ब सर्वे चराचराला धारण करणारी प्रथ्वी उत्पन्न होते.
% भावार्थ;--या परमेश्वराच्या भयाने आम्नि तापतो, याच्या भयानेंच
सूर्य प्रकाशमान होतो, याच्या भयाने इंद्र, वायु, ब पांचबा मृत्यु धाबतो.
प्रकरण २ र॑.] तत्त्वबोधिनीपत्रिका १५९
सवानदानीच्या प्रतिष्ठित घराण्यांत त्रतवेकल्य आणि देवादकांच्या अर्चा व
पूजा असे समारंभ बस्चेवर होत असत. त्यांत दुर्गापूजेचा वार्षिक महोत्सव
अत्यंत श्रेष्ठ अस. अद्या प्रकारच्या मूर्तिपूजेच्या उत्सवांत कोणताही भाग
घ्यावयाचा नाहीं, इतकेच नव्हे तर त्या वेळी तेथे हजरह्दी असाबयाच नाहीं,
असा आदित्राह्म राममोंहनराय ह्यांचा बाणा असे, आणि त्याच बाण्याने आपण
स्वतः वाशून सर्व ब्रा्मास वागावयास लाविले पाहिजे, असा देवेद्रनाथांनीं
निश्चय केला होता. त्याप्रमाणे षहिल्यार्च सालच्या दुर्गापूजेच्या महोत्सब-
प्रसंगी घरांतील लहानमोठ्या माणसांच्या मनास दुःख होईल, ह्याची कांही-
एक पर्वा न करितां ते बहुतेक घराबाहेरच राहले; आणणि त्यानतर कित्येक
बर्षे घरच्या दुर्गापूजेच्या महोत्सबप्रसगीं ता टाळण्यासाठी देवेद्रनाथ कोठेतरी
प्रवासाला बाहेर पडत असत. अशा वेळा प्रवासांत उन्हातान्हांत हिंडत असतां
त्या वेळी घरची मंडळी कोणत्य समारंभात गुंतली असतील ह्याचे चित्र
त्यांच्या डोळ्यांसमोर येई. निराकार आणि अनंत अशा परमेश्वराचे सत्यस्वरूप
न जाणतां अज्ञानमूलक अशा धर्माचारात सर्व मडळो गढलेली आहेत हे मनात
येऊन त्याचे नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागत, आणि हे अज्ञान दूर करण्याबद्दल
ते इंश्वराची करुणा भाकीत. अशा रीतीने दवद्रनाथांनी आपल्या स्वतःच्या आाचर-
णाने सस्थत निष्ठेचे नवजीवन उत्पन्न केल्यावर ब्राह्मसमाजाचे धमाचा सर्वत्र प्रसार
करण्याचे कार्य तत्त्वोधिनी सभेन मोठ्या उमेदीने सुरू केले, सदर सभेस
एकाने आपला छापखाना दिला. त्या छापख.न्यातून राममोहन यांचे कित्येक
बिबादी लेख प्रासद्ध होऊं लागले. शिवाय त्यांनी तत्त्वबोधिनीपाश्निका
नामक एक मासिक सुरू केले. अक्षयकुमार दत्त हे उत्साही विद्वान् ग्रहस्थ
त्याचे पहिले संपादक होत. शिवाय पंडित इंश्वस्चंद्र विद्यासागर, डॉ" राजेद्र-
लाल मित्र (1.. 1,. 1).), प्रसन्नकुमार सर्वाधिकारी, आनद कृष्ण बोस,
राजनारायण बोस आणि आनंदचद्र बेदान्तवागीश अशा जाड्या विद्वानांचे
तत्त्वोधिनीसभत एक मडळ असे. प्रत्येक लेख ह्या मंडळाचे नजरेखाली
घाळून त्यांचे संमतीने प्रसिद्ध व्हावा असा प्रथम कांहीं दिवस निबध असे.
बरील मडळाचे सभासद हेही मधून मधून लेख लिहोत असत.
पंडित इंश्रस्वंद्र विद्यासागर ह्यांची महाभारतावरील लेखमाला राज-
नारायण बोस ह्यांची उप(नषदांचा इग्रजी भाषांतर, द्याचप्रमाणे
१६० ब्राह्मप्रचार [भाग २ रा
डा० राजंद्रलाल मित्र ह्यांच्यासारख्या विद्वानांचे लेख, पत्रिकेत येऊं लागल्या-
मुळें त्यांतील गंभीर विचारांनी आणि भारदस्त भाषेच्या योग,ने तत्त्ववोधिनी
पत्रिकेने तत्कालीन बंगाळी नियतकालिकांत बरीच क्रांति घडवून आणली
आणि वाचकवग।सही विचार-प्रवण केलं. आतांपयंत ब्राह्मघमांचा प्रसार
कलकत्ता दहरापलीकडे फारसा झाला नव्हता. इतकेच नव्हे तर ब्राह्म हे
खिस्ती झालेले बाटे लोक आहेंत अस खेड्यांतील लोक समजत. श्यास्तव
प्रचारकांच्या द्रारा चोहोकडे आपल्या बास्तविक धर्ममतांचा प्रसार करण्याचें
देवेद्रनाथांन मनावर घेतले, आणि त्यांच्या उत्साही अनुयायांच्या परिश्रमाने
लवकरच बन्सबारिआ, सुरसागर, मणिरामपूर, पानीहत्ती, मिदनापूर, बरद्वान,
डाका आणि रंगपूर अशा अनेक ठिकाणीं एकाम।धून एक त्राह्मसमाजाच्या शाखा.
स्थापन झाल्या. त्या कामी कोठे मुनसफ, कोळे डेप्युटी कलेक्टर, कोठें
हेडमास्तर, अशा ठिकठिकाणच्या सुशिक्षित स्थानिक अधिकाऱ्यांनी पुढाकार
घेतल्पामुळे हं संप्रदायवृद्धीच काम सुकर झाले. त्याचप्रमाणे राममोहन
यांनीं मोठमोठ्या घराण्यांतून आपल्या मतांचा प्रवेश पूर्वीपासूनच केलेला.
असल्प्रामु>े त्यांचे अनुषगाने त्यांचे आश्रित ब आप्तेष्ट ह्यांच्या सहानुभूतीचा
ओब स[इजिकच तिकडे वळला. ह्या कार्यांसाठी स्वतां देवद्रनाथांनीही,
लाहोर, मुलतान, अमृतसर वगेरे अनेक ठिकाणी आपला दोरा फिरविला.
ठिकठिकाणी स्थापन होणाऱ्या ब्राह्मसमाजाच्या शाखेकरितां धर्मप्रचारक आणि
उपदेशक पुरविण्याचे काम तत्त्ववबोधिनी पाठशाळेने केळ. तत्त्वबोधिनी
पाठशाळन उपनिषदांचे दिक्षण देण्यात येत असे. परंतु पुठे वेदांचे साग्र
अध्ययनाची जरूर भासूं लागळी, कारण त्या काळीं बंगाल्यांत वेदविद्या बहुतेक
नामरोष झाली होती म्हणून वेदाध्ययन करण्याकरितां एक हुशार विद्यार्थी
मुद्दाम कार्शस पाठविला. ब्राह्मघमप्रसाराकरितां प्रथम पडित श्रीधर न्यायरत्न
पं०प्रजनाथ चतर्जी,कृष्णकमल गोस्वामी आणि लाला हजारीलाल अशा ग्रहस्थांची
योजना झाली. त्यांपैकी आद प्रचारक,चा मान लाला हजारीलाल नामक इंदूरच्या
एका कायस्थाला देण्यांत याला. ह्य प्रचास्काचें पूर्ववृत्त जरी स्पृहणीय नव्हतं,
तरी, पुढ दवेद्रनाथाच्या उज्ज्बळ चरित्रान अंतरांत प्रकार पडून मूळचा
दुर्त्र्त असतां प्रढे सुवरत्त होऊन ब्राह्मधर्मांच्या प्रचारकाचे कामीं त्यांनी अ-
विश्नान्य महनत घतली. ती इतकी कीँ, बहुतांश ह्यांच्या एकट्याच्या खटपटीनें
प्रकरण र र॑.] सांप्रदायी ग्रंथ . १६१
अल्पकाळांत त्राझसमाजाचे पांचसातरो सभासद झाले !! लाला हजारीलाळ
यांच्यापेक्षांही ज्याचे नांव आदित्राह्समाजांत अधिक आदरास पात्र झालं
असे दुसरे ग्रह॒स्थ म्हणजे राजनारायण बोस होत. यांच्याबद्दल पुढें एका प्रकरणांत
सविस्तर हकीकत येणारच आहे. येथे इतकेच सांगितले म्हणजे पुरे की देवेद्र-
नाथांच्या ब्राह्घमात प्रेमलक्षणाभक्तीला फारसा अवसर नव्हता, इंश्वराचे
अनंतत्ब आणि ह्या विश्रघटनेत दिसून येणारे इंश्वराचे चातुर्य, योजना आणि
अघटित घटनापटुत्व, इत्यादिं गुणांचे स्तवन व चितन हाच त्यांचे पंथांतील
विशेष होता. त्यास प्रेमलक्षणाभक्तीची जोड राजनारायण बोस यांनी करून
दिली. वेदान्तांत “ रसो वे सः ” किवा ** आत्मानमेब प्रियमुपासीत ” इत्या दि
बचनांनीं भक्तीचे स्वरूप दिग्दर्शित केळे आहे. आणि त्याचाच अनुबाद पुढे
साधुसतांनींही आपल्या गोंड वाणीने केला आहे. तथापि राजनारायण बोस
ह्यांनी ही जी भक्तीची जोड ब्राह्मघर्मांस करून दिली त्यास आधार विरांषकरून
एका फ्रेंच धर्माधिकाऱ्याने केलेल्या सुप्रसिद्ध प्राथनेचा होता अस दिसते.
ह्यानंतर आदिब्राह्मममाजास एक संप्रदायी ग्रथ असावा, अशी उणीव
भासूं लागली भाणि तीही देवेद्रनाथांनी राजनारायण बोस, अक्षयकुमार
दत्त आणि अयोध्यानाथ पक्राशी ह्याचे साहाय्याने भरून काढली, त्या चारी
गृहस्थांच्या विचारांचे ओढे एकचित्त होऊन जो ब्राह्मधर्माचा प्रवाह सुरू
झाला,-त्यांत प्रत्येकाचा अंश किती हे समजणे शक्य नाही, तथापि त्या
प्रवाहांत वेदिकवाळयायावरील निस्सीम श्रद्धेची झिलई निघून गेली. शंकरा-
चायोचे वेदान्त, मायावाद, अवतारवाद वगैरे साफ धुऊन गेले आणि त्या
ठिकाणी ज्याला इंग्रजींत 'थिईझम' म्हणतात्त तेवढें तत्त्व काय ते उरले, इश्वर
एक आणि अद्वितीय आहे. त्याचे अनेत कल्याणगुण आहेत. त्यानेच सर्व
चराचर निर्माण केलें. त्याच्या उपासनेत सर्व ऐहिक व पारलोकिक सुख
आहे. त्याच्यावर प्रेम करणे ब त्यास प्रिय होतील अश्या सत्कमी रत होणें
हीच त्याची उपासना होय. हेंच त्या थिइझम ऊर्फ ब्राहझ्धर्माचे बीज होय.
तें कबूल असेल त्यास ब्राह्मसंप्रदायी होतां येई. सांप्रदायिकांस
देशा ब जात यांचा निर्बेध नव्हता. इंश्वरोपासना केव्हां आणि कोठे
कराथी त्याबद्दलही कांहीं बंधन नव्हते. पठणासाठीं एकादा ठरीव ग्रंथ
नव्हता. व्यसनांपासून परावृष्त होण्यापलीकडे कोणतंही बिधान नव्हते,
२९२ ब्राह्घमेमतविश्वास [भाग र रा
सरण्यबास नको होता. कमकांडाचे विधि नव्हते. तीर्थयात्रांची आवत्यकता
नच्हती, शुद्ध अंतःकरण ह्यासच तीथेराज मानीत, पापक्षालनास खराखरा
पश्चात्ताप आणि पापाची पुनरावृत्ति न होण्याविषयी निर्धार, हेच काय ते
उपाय मानले होते. वेदविद्रेच्या ऐवजी, अशा प्रकास्चा जो ब्राह्मधर्म, त्याचें
सतरुणांस शिक्षण देण्याकडे विदोष लक्ष देण्यांत येत असे. तेत्त्वबोधिनी
थत्रिकेच्या मथळ्यावरील पूर्वींचे त्रीदबाक्य बदलण्यांत आले. आणि त्या
ठिकाणी मांडूक्य-उपनिषदांतीळ एक वाक्य घालण्यांत आले, त्याचा भावार्थ
असा कीं, “ बेद आणि वेदांग यांचे ज्ञान हे गौण असून शाश्वत परमात्म्याचे ज्ञान
हच श्रेष्ठ होय,” ह्याप्रमाणे नियमित इंश्ररोपासना, सांप्रदायिकांनीं करावयाचा
डापथविधि आणि सांप्रदायिक ब्राह्मघमग्रंथ ह्या तीन महत्त्वाच्या सुधारणा राम-
मोहनांच्या नंतर देवद्रनाथानी इ.सन १८४७ते५०ह्या सालात घडवून आणल्या,
आतांपर्यंत सृष्टचमत्कार हाच काय तो इंध्राचा साक्षात्कार असे
झानण्याकडे ब्राह्मांचा कल होता; परंतु पुढे अक्षयकुमार दत्त यांचे धमंतत्त्व-
बुवेवेक आणि राजनारायण ह्यांची धर्मतत्त्वदीपिका ह्या लेखांतून असे प्रति-
सादन येऊं लागले कीं, बाह्यसृष्टीचे घडामोडीत इंश्वराच्या चातुर्यादि गुणांचे
जरी दशन होते, तरी मनुष्याची उपजतबुद्धि ( 11५1०0 ) किंबा आत्म-
भ्रत्यय हाच घमाला जास्त निश्चित असा आधार आहे, ह्या मतांतराचे वेळीं
दवेवेंद्रनाथ हिमालयांत एकान्तवासासाठीं गेले होते. त्यांच्या गेरहजेरींत
महाराजा रामनाथ ठाकृर ( एके ठिकाणीं देवेद्रनाथांचे नांव आहे) ब
रामप्रसाद राय ( राममोहन यांचे द्वितीय चिरंजीव ) यांस ह्याच सुमारास
सआदित्राह्षसमाजाचे ट्स्टी नेमण्यांत आले. ब्राह्मसमाज संस्था चांगली
ऊर्जिताबस्थेस येत चालल्यामुळे तत््वबोधिनी सभेचे वेगळे कारण राहिले नाहीं.
सी सभा समाजांतच अंतर्धान पावली. ह्यानंतर ब्र।ह्मविद्यालयनामक एक संस्था
ज्राह्मधर्मशिक्षणाकरितां संस्थापित केली. त्यांत ब्राह्मघममतबिश्वास ह्या नांबा'चे
खुत्तकावरून देवेद्रनाथ व केशवचंद्र सेन हे व्याख्याने देत, व्याख्यानाचे विषय
ईश्वराचे अस्तित्व ब त्याचे गुण; सृष्टींचा उत्पत्तिस्थितिल्यकर्ता श्वर;
ईइंश्रराचें सुखमय स्वरूप; इंश्रराचें सद्रूष; इराप्रेम आणि विषयसोख्य; प्रेय ब
शैव; भवितव्यता; खर्ग आणि पाताळ आणि मोक्षाचे स्वरूप असे असत,
झययाशिवाय केब्तेवचंद्र सेनांची इंग्रजी व्याख्याने ब ल्हान चोपडी प्रसिद्ध होतच
अकरण २ रॅ.] पुनरुज्जीवन केले १९९
होती, आणि ह्या सबीस देवेंद्रनाथ ठाकूर ह्यांचे द्वितीय चिरंजीव सत्येंद्रनाथ
ह्यांच्या अत्यंत प्रासादिक गीतांची अमोलिक जोड मिळाली होती.
ब्राह्धमांची शब्दसंपत्ति अशा रीतीने बाढीस लागली असतां, विचारा-
बरोबर आचार ठेवण्याकडेही देवेद्रनाथांनीं आपले लक्ष पुरविले, जातकम,
नामकरण, उपनयन, ब्राह्मदीक्षा, विवाह, अंत्येष्टि आणि श्राद्ध असे सस्कार
ब्राह्मघमांप्रमाणे मूर्तिपूजञाविरह्वित कसे करावे, ते प्रथम देवद्रनाथानी ठरबिल,
आणि त्याप्रमाणे स्वतां आचरण ठेवून त्यांनी इतरांस ।कत्ता घाठून दिला.
-बडिलांचे वषेश्रा्ठाची गोष्ट पुढे येणारच आहे. त्यानी आपल्या मटीचा
बिबाहही ब्राह्मपद्धतीप्रमाणे केला. त्यांनीं आपले घराण्यात तर ब्राह्मचमाची
'छाप हळुहळू इतकी बसवली की, त्यानी आपल्या बाडर्वाडलांच्या जुन्या राहत्या
खरांतून त्यांच्या खास कुलदेवतेचे मूर्तीसच रजा दिली. आणि दुर्गापूजेच्या
विस्तृत दालनांत ब्रह्मोपासना सुरू केली, मूतिपूजेचाच एक प्रकार म्हणून
देवेद्रनाथांनी गळ्यांतील यज्ञोपबीताचाही त्याग केला. या त्याच्या कृत्यामळ
त्यांस जातिबहिष्कृत रहावे लागळ, पण त त्यानी सहन केले, त्यांच्या ब्राह्म-
धमातील उपनयनांतही यज्ञोपबीतधारणावाधि आहे. परंतु उपनयनानंतर ते
काढून टाकण्यास प्रत्यवाय नाही इतकी सुधारणा आहे, एकंदरीत मृर्तिपरूजा-
विरोधांत देवेद्रनाथांनीं राजा राममोहन ह्यांसही मागे टाकळे, आणि शिवाय
राजा राममोहन यांचे प्रारंभीचे कार्य बहुतांशी विघातक स्वरूपाचे होत; पण
देवेन्द्रनाथांचे कार्य विधायक स्वरूपाचे झाळे, सनातनधमरूप पुराणपुरुषाचे
शरीरांतील मूर्तिपूजींदि अत्यंत मर्मस्थाने नासलीं आहेत, अशाबद्दल त्याची
एकदां खात्री होतांच त्याबर सौम्य बाह्योपचार करूनच न थांब्रता देवेद्र-
नाथांनी हातीं नस्तर घेऊन एकदम काळजाला हात घातला; यात त्याचे
मनोधेर्य ब आत्मविश्वास दिसून येतो. पण ह्याबरोबरच दुसरा एक विरंष त्यांचे
ठिकाणी प्रामुख्याने दिसतो, तो हा कीं, जुने मोडीत असतां किंबहुना त मोड-
ण्याचे पूर्वीच त्यानीं नवीन संप्रदायाची उभारणी करण्यास पद्धतशीर आरभ
केला. राजा राममोहन दीघायु झाले असते तर हे कार्य त्यांनीही कदाचित् केल
असते; परंतु अंगीकृत कार्य अपुरंच टाकून ते गेल्यामुळे त्यांचे पश्चात् अगदींच
बिस्कळीत झालेल्या ब्राह्संस्थेचे देवेद्रनाथांनी वरीलप्रमाणे पुनरुजीवन केले,
(डब वाय
प्रकरण तिसरं
सत्त्वपरीक्षा
मागील प्रकरणांत बर्णन केल्याप्रमाणे बत्राहासमाजाच्या मतास कांही विदष्ट
स्वरूप येत असतांना मिदानर््याचे पुढारी अलेक्झांडर डफ ह्यांनी कल्कच्यांत
खिस्तीकरणाचा उपव्याप बराच जोराने चालविला होता, त्यासंत्रंधी
त्यांचे माईबद फकुहारसाहेब “आधुनिक धार्मिक चळबळी' नामक आपल्या
पुस्तकांत असे वर्णन करतात काँ, “ डफसाहेबांचे कतुत्वाने हिदुस्थानांत
खिस्तीकरणाच्या एका नवीन युगास आरंभ झाला, त्याची शाळा विलक्षण
लोकारप्रय झाली, उठाहगातील अत्यंत होतकरू तरुण विद्यार्थी त्याच्याजवळ.
गोळा झाळे, आणि त्यानी दिलेले शिक्षणही फार परिणामकारक झालें.
पाश्चिमात्य विचारांनी विद्याथ्यांच्या मनांत अतिराय खूळबळ करून सोब्ली.
त्यामुळे जुने विचार व जुन्या समजुती भराभर नाहीशा होऊं लागल्या,
आणि रोजच्या बायबलच्या घड्यान त्यांची मने खिस्ती विचारानी भारून
गेलीं. त्यामुळ लवकरच चांगल्या हुषार व होतकरू तरुणांचा प्रवाह हिंदु-
घमातृून खिस्तीधमात जाऊ लागला आणणि अद्या रीतीने डफसाहेबाचे
पराक्रम व खिस्तीधम हा एकच मोठा चित्ताकषंक विषय हिदसमाजांत
ज्याच्या त्याच्या तोडी येऊ लागला,” असो, ह्याप्रकारे डफप्रभ्राति पाद्री
लोकांनी केलेल्या उद्योगाचे अनिष्ट पारणाम हिदुस्थान अजनही भोगीत
आहे. परतु त्या बेळी त्याच्या ह्या उपद्यापी क्रियेचे प्रतिक्रियारूप जे फळ
उत्पन्न झाले, त्यामुळ एकंदर ब्राह्समाजाची नसली, तरी देवेद्रनाथ-प्रभ्ति
भादिब्राह्मसमाजीयाची दृष्टि बरीच निवळली यांत रांका नाही, हौच गोष्ट
पुढील हकीकतीवरून दिसून येईल.
इ, सन १८४५ च्या उन्हाळ्यांतील एका सकाळीं देवेंद्रनाथ नित्या-
प्रमाणे वर्तमानपत्र वाचीत असतां त्यांच्या घरांतील 'सरकार' राजेंद्रनाथ
त्यांचेकडे घाईघाईने आला. त्याचा चेहरा उतरला होता ब डोळ्यांतून
अश्रुधारा चालल्या होत्या. आपले दुःख क्षणभर आंबरून तो म्हणाला,
प्रकरण ३ र॑.] मुलांस बापिस्मा दिला १९५
५: गेल्या रविवारी माझी बायको आणि माझा धाकटा भाऊ उमेराचंद्र याची
बायको, गाडीत बसून कोठे चालल्या असतां उमेराचंद्र कोठून येऊन त्याने
सती गाडी गांठली ब त्या गाडीतून आपले अल्पवयी बायकोस जबरदस्तीने
काहून दोघेही डा० अलेक्हँडर डफ या पाद्याकडे गेली. माझा भाऊ
'त्या पाद्याचे शाळेतील विद्यार्थी आहे, माझे वडिलानी त्याना परत आणण्या>
चा पुष्कळ प्रयत्न केला; पण व्यर्थ, मग आग्ही स्प्रीम कोटात फिय'द
दिली, तीही काढून टाकली, माझा भाऊ अवघा चवदा वपाचा असून
त्याची बायको अकरा वषाची ल्हान मुलगी आहे. अद्या आमच्या अजाण
वब अल्पबयी मुलास तुम्ही बाटवू नका, अदी त्या पाद्यांची आम्हा पुग्कळ
विनवणी केली; पण आमच काहीएक न ऐकता त्याने काल सध्याकाळी
दोवटीं दोघास बास्तिस्मा दिला !”' अस सांगून तो रडू लागला. ती त्यांची
हकीकत ऐकून देवेद्रनाथासारख्या साधुबृत्तीच्या व उदार्मताच्या ग्ह्स्थासही
अत्यंत त्वेष आला, ज्या ह्या गोऱ्या पाद्रीभटाचे पाय जामनीस लागतना,
म्हणून राममाहनांनी त्यांस आपली “ओसरी” दिली तोच अलेक्झाडर पुढे
शिकंदर बनून हिंदूच्या घरातील शील ब पावित्र्यास खुशाल बाटवू लागला,
ही गोष्ट, डफ'े पुरस्कर्त राममोहन हयात असते तर त्यासही, सहन झाली
नसती. नाराज विद्यार्थ्यास बळच डफचे शाळेत लोटून त्यास बायबल
वाचण्यास भाग पाडणारे राजा राममोहन याचा आत्मा ह्या वेळी जेथे असेल
तेथ ह्या बिश्वासघाताने तो अनुतस्तच झाला असल, ब्राह्मसमाजा'चे (खस्ती
इतिहासकार ह्या निद्य प्रकाराचा कोठही निप्रेथेच काय पण उलखही करीत
नाहीत. एका कुलीन घराण्यांतील एक अल्पवयी विद्यार्थी ब त्यांची ल्हान
बायको ह्यांस त्यांचे वडिलाचे मनाइस न जुमानता केवळ राजसत्तेच्या अप्रत्यक्ष
जोरावर परधमींयांनी बाटविणे, यात हिदुसमाजाची सत्त्हरणाचचीच वेळ आली
होती; परतु सुदैवाने त्या बेळीं कलकत्त्यांतील अखिल हिदुसमाज खडबडून
खागा झाला,
तत्त्ववोधिनीसमभेच्या धर्माभममानासही त्या वेळीं तेज चढले, ह्या पाद्री
लोकानी बगाली तरुणांची मने भ्रष्ट केलीं होती. त्यासाठी खिस्ती मिशनरी
लोकांशी आपल्या मुलांचा यापुढे कधी सबध येऊं नये, ब असे प्रकार पुन्हा
खडूं नयेत म्हणून त्यांनी फार मोठा खटाटोप केला. त्यासाठीं ब्राह्मसमाज ब
1-६: वेदांची अपोरुषेयता [ भाग र रा
घर्मसभा हे आपले मतभेद विसरून एक झाले, आणि त्यांचे प्रयत्नाने बंगाल्यां-
तील ही धर्मातराची लाट बरीच थोषविली गेली. त्या बेळीं देवेद्रनाथप्रभतिं
कलकत्त्याचे पुढाऱ्यांची सभा होऊन फार मोठी रक्कम गोळा करण्यांत आली.
व त्यातून हिदृहितार्थ विद्यालय नामक संस्था स्थापण्यांत आली ह्या विद्या-
लयाचा दरमहाचा खर्च एक हजार रुपये होता. भूदेव मुखोपाध्याय हे त्या-
वरील मख्य अध्यापक होते. ह्या कामीं देवेद्रनाथांस चाळीस हजार रुपये
स्वच आला असे म्हणतात.
त्यानंतर डा० डफ यांच्या हिदुस्थान ब हिदुस्थानचे मिरानरी या ग्रंथावर
तत्त्वबोधिनीपत्रिकतून कडक टीका येऊं लागली, त्याचे उत्तरादाखल ब्राह्म-
समाजाचे तत्त्वांवर डा० डफ् यानही खूप टीका चालविली. व त्यांत हिदूचे,
वेद स्खलनशील नाहींत ह्या तत्त्वावर त्यानें फार झोड उठविली. अर्थात्
त्यास प्रत्युत्तर म्हणून ब्राह्मसमाजाच्या वतीने राजनारायण बोस यांस आपले
सर्व शास्त्रांस आधारभूत म्हणून वेद व वेदान्त यांचा जोरान पुरस्कार करणें
ओघास आले. वेदांतील तत्त्वज्ञान त्रिकालाबाधित आहे असे सिद्ध करण्या-
करितां झाडून सारे मद्दे पत्रिकेचे द्वारे पुढे मांडण्यांत आले. परतु ह्याप्रमाणे
वेदांची तरफदारी हट्टास पेटून पक्षाभिमानाने सुरू असतां, खुद्द पत्रिकेच्या
संपादकमडळांतच त्याबद्दल तीव्र मतभेद उत्पन्न झाला होता, आणि मिदानऱर््यांशी
दोन हात खेळून झाल्यानंतर या मतभेदास तोड फुटून पत्रिकतून त्याची उघड
भर्वात न भव(त सुरू झाली. देवेंद्रनाथ व पत्रिकेचे सपादक अक्षयकुमार
दत्त यांचे दरम्यान या बाबतीत तीव्र मतभेद उत्पन्न झाला. अक्षयकुमार
दत्त हे अत्यंत चिकित्सक बुद्धिवादी होते. वेद हे अपोरुषेय किवा प्रमादातीत
आहेत हा सिद्धान्त त्यांस मान्य नव्हता.
अक्षयकुमार दत्त यांस त्यांचे सहकारी संपादक आणि सामान्यतः सुरिक्षित
तरुण बगाली यांचे पाठबळ होत. तेव्हां याचा एकदा कायमचा शहानिद्या
लावणे देवद्रनाथांस भाग पडल, एकेपरी श्रृति-माउलीच्या इजती'चा तो प्रश्न
होता. देवेद्रनाथांस वेदिकवाड्यय अत्यंत पूज्य बाटत होते; परंतु तत्वबोधिनी-
सभासदांतच असा बुद्धिवादाचा बस्त्रेडा माजल्यामुळें पुन्हा सत्त्व-परीक्षेची
बेळ आली. तेव्हां ह. सन १८४५ देवेद्रनाथांनीं चार चांगले हुषार विद्यार्थी
काशीस वेदाभ्यास करण्याकरितां मुद्दाम पाठविले. पंडित आनंदचंद्र वेदान्त-
प्रकरण ३ २.] संकटपरंपरा (१७
गीश, पंडित रामनाथ, पं० बनेश्वर आणि तारकनाथ हे ते चार विद्यार्थी
होत, यांपेकी पं० आनंदचंद्र हे पुढे ग्रंथकार म्हणन प्रसिद्धीस आले. त्यांनी
अथर्ववेद आणि उपानेषदे यांचा अभ्यास करण्यास पाठविले होते. आणि
बाकीच्यांस दुसऱ्या तीन वेदाचा अभ्यास करावयाचा होता. हे परत
आल्यावर ब्राह्मसमाजांत आचार्य म्हणून दाखल झाले, पडित आनदचद्र यांची
पंचदशी, वेदान्तसार, भगवद्रीता, तसेच श्रोत आणि गृह्मसूत्र इत्यादि टीका-
ग्रंथ प्रसिद्ध आहेत. या चार विद्याथ्याचा वेदाभ्यास पुरा होण्यापूर्वीच दुदेवान
त्यांस परत यावे लागल, देवद्रनाथ स्वतांही, थ.डे दिवसांनी इ. सन १८४७
साली, या गोष्टींचे निणयासाठीं काशी येथे गेले, त्याची धर्मजिज्ञासा बलवत्तर
होती, आणि हिबाय ब्राह्मममाजाचे मख्य मागदरदाक, ही त्याचेबर माठी,
जबाबदारी हाती आणि त्या बाबतीत तत्वबोधिनी पत्रिकेच संपादकमडळ
बहुतांशी त्याचेबिरुद्ध होत. म्हणून ही त्याचे पर्रीक्षेचीच वेळ होती अस
आम्ही म्हणतां.
इ.सन १८४७ साली देवद्रनाथावर संकटपरपरेचा गहजब सुरू झाला. त्याचे
बडील द्रारकानाथ ठाकुर विलायतेस गेले होते, तेथच इ.सन १८४६ साली त्याचा
अंत झाला. त्याच्या आतिशय उदार व खर्चिक स्वभाबामुळ त्यांना आपल्या
मागे इस्टेटीबर एक कोंट रुपये कज करून ठेवल होत. या कजांची भीति पृवी-
पासूनच डोळ्यापुढे असल्यामुळ द्वारकांनाथबाबूनी आपले काही इस्टेट मुलाचे
नांवे टूस्ट करून ते सावकाराचे तगाद्यापासून निवेंध करून ठेवल होत. परंतु
सावकारास बुटत्रन या गोष्टीचा फायदा घेण देवट्रनाथांस आवडले नाही.
त्यांची आजी वारली त्याच प्रसगी त्यांचे ठिकणी: वैराग्याचा अंकुर उद्भवला
होता. इंश्ररीकृषा सपादण्यासाठी ऐहिक ऐश्रयांवर्ची ममत्वरबाद्धि सोडावी
अस मनात येऊन त्यांना कित्येक बहुमोल वस्तूची माग एकदा खेरातही
करून टाकली होती. परतु निस्सग ह्याचें साहस त्या वेळीं पुर साधे
नाही; म्हणूनच इश्वरान हा बळच योग घडवून आणला असावा असही
त्यांच्या मनांत आल्याबांचून राहिले नाही, शिवाय ज दुसऱ्याचे आहे त्याचा
अभिलाष धरू नको, अशी इशावास्योपनिषदाच्या द्वारे इंश्रराची त्यास
स्पष्ट आज्ञा होती. आणि ती आज्ञापालनाची अत्यंत कसोटीची वेळ
आली हाती, इस्टेटीवर तर दुपटीहून अधिक कर्जांचा बोजा होता.
१ ६4 ताडात बाट नातला [भाग र् रा
तेव्हां जोपयेत कर्ज फिटले नाही तोपर्यंत ती मालमत्ता आपली नाष्टीं,
परक्याची आहे, असा त्यांनीं निघधार केला. आणि कर्जांचे फेडीसाठी सवं
इस्टेट सावकाराचे स्वाधीन करण्याच ठरवून त्यांनी सर्व इस्टेटीच्या योदी तयार
केल्या, ब त्या अर्जासोबत कोटात हजर करण्याचे त्यानी ठरविले. या गोष्टीस
त्यांचा चुलता महाराजा रामनाथ ठाकूर व घरची मंडळी अत्यत प्रतिकूल
होती. परंतु या कामी कोणाच ऐकावयाच नाहा असे त्यांनी ठरविले होत,
कजांचे फेडीकरितां कां होइना; पण आपल्या पन्नास लाखांच्या इस्टेटीवर पाणी
सोडण्याचे निश्चयान ते जेव्हां घराचे बाहेर पडले, तेव्हा श्रीमतीत वाढलेल्या
घरच्या स्त्रियांनी भाबी देन्य डोळ्यांसमोर येऊन, रडून रड्टन झाकांत केला !
चुलते रामनाथ तर अत्यंत संतापून धर सोडून चालते झाले.
ती देवद्रनाथाची पुन्हा सत्त्वपरीक्षेची वेळ आली होती. जगाचे रीतीप्रमाणे
त्यानी आपल्या घराण्याची अब्र् रक्षण करण्याचे कांही आडधोरण ठेवले
असते, तर लोकाना त्यास नावे ठेवली असती असं नाही. परतु इंशोप-
निषदांतील ती दिव्य देवबाणी त्याचे कानात घुमून राहिली होती. सुदेबाने
त्याचे धाकटे बधु त्याच्या विचाराबाहेर नव्हते. थोर चुलत्याचा सताष
आणि प्रिय ग्रहलक्ष्मींचा आकाराभेदी विलाप, ह्यांनी न खचता, आणि
भाबी दैन्याचे भेसूर चित्रास न घाबरता, त्यांनी सब इस्टेटीची यादी लिलावा-
करिता सावकारापुढ हजर केली. ह्या त्याच्या निस्सीम प्रामाणिकपणाकडे
पाहून लोकानी आश्चयांने तोडात बोटे घातली! सावकारांचीही मने
विरघळली. एक सावकोर तर त्या तरुणांच्या ह्या स्वाथत्यागाने अत्यत गहिवरून
भरकोटोत एकाद्या लहान मुलाप्रमाण ओवसाबोक्शी रस्डू लागला! ह्या
वीलसंपन्न श्रीमाज् घराण्याचे इस्टेट विकूं द्यावयाचे नाही, असा सर्व सावकारां-
नी निर्धार केळा, मग त्यांपैकी कांही इस्टेट हसेबदीन कर्जफेडीकरितां
त्यांना आपल्या ताब्यांत घेण्याच ठरविळे. परंतु पुढ तही त्यांनी देवद्र-
नाथाच्याच ताब्यांत राहू दिल. देवेद्रनाथांनी यथाबकाश त्याची ऐनपे चुकती
केळी. इतकच काय पण त्याचे वडिलानी दर्क केलेल्या कित्येक धमाथ
देणग्याही त्यांनीं चुकत्या केल्या, त्यांत डिस्टिवट 'चेरिटेबल सोसायटी नामक
एका लोकोपयोगी संस्थेस एक लाख रुपये द्वेणगी देण्याचे द्वार्कीनाथांनीं
कबूल केल होत, परंतु तेच एकाएकी बारल्यासुळे देणगीची आशाच खुंटली
प्रकरण ३रे.] जह्ज्ञानी का झाडा आहेस? १९९
होती. असे असतां देवेद्रनाथांनी ती सर्व स्कमच नव्हे तर देणगीचे तारखे-
पासून तीवरील पुढील व्याजसुद्धा तीही चुकती केळी. ही हृकीकत थोडी
सविस्तर लिहिली आहे; कारण ह्या एका गोष्टींत जे धर्मरहस्य आहे ते तसेच
महत्त्वाचे आहे.
असो.अशा रीतीन प्रथम उतावीळ झालेल्या सावकरास शात करण्यासाठी
प्क प्रकार विश्वजितू-यज्ञच करून देवद्रनाथ मोकळे होत आहेत तो ( इ. सन
१८४७ ) त्यांच्या सत्त्वपर्र क्षेची आणस्वी एक वेळ आली. राजा ( 1111106 )
द्वारकानाथ ठाकुर बिलायतत वारल्याची खबर इकडे आली. तेव्हा त्याचे
इभ्रतीप्रमाण त्याचे श्राद्ध करण्याचे आप्तेष्टानी ठरबिळ, तेव्हा ज्येष्ठपुत्र या
नात्यान त्यांचे श्राद्ध करण्याचे कतंव्य देवद्रनाथाकडे आले घर"्याच्या
कुलाचाराप्रमाण श्राद्धावाधि करावयाचा म्हणज त्यात शालिग्रामाद कलदेवताची
पूजा करण प्राप्त होते. परतु ब्राह्मममाजाच्या आपणच सुरू केटेल्या प्रतिशे-
प्रमाणे त्यास मूर्तपूजा करण्यास प्रत्यवाय होता. याप्रमाणे एके बाऊूस त्याचे
समाजास दिलेल वचन, आणि दुसऱ्या बास त्याच्यासारख्या %मान खान-
दार्नचे घराण्याचा पूवापार चाळत आलेला कुलाचार, अश्या केचीत ते सापडले.
ह्या प्रसगीं देवद्रनाथाचा त्यांच्या सव आयप्तष्टाना तीत्र निषेध करून त्यांचा
परित्याग करण्याचा धाक घातला. अशा वेळी त्यांच्या आश्रयावर वाढलेला
लाला हजारीलाल हा एकटा त्याच्या कतेव्यानेष्ठस वीर देण्यास जागला, धर्म
पालनाचे कामी एका इश्वरास भ्याव, इतरास मिण्याचे काहीच कारण नाही,
असा त्यांनी देवद्रनाथास सल्ला दिला तो आणीबाणीचा दिवस
जवळ येत चालला तसे स्वकीयांनी घातलेल्या कडक बहिष्काराच्या
धाकामुळे देवेद्रनाथाचे मनःस्वास्थ्य नाहीसे झाल, अश्या विचारक्रात स्थितीत
ते काळ काढीत असतां त्यास एक दिव्य स्वप पडले. त्या स्वम्तात एका
दवदूतान दवद्रनाथांस तारागणातून आकारमागाने एका दिव्यलोकीं नेले
तथ एक भव्य प्रासादांतील एका शंगारलेल्या मंदिरात त्यांना त्याची मृत
झालेली आई भेटली. ती त्यांस म्हणाली, “ बाळा देवेद्रा, तू खरोखरीच
अह्मशाना का झाला आहेस १ ” त्यानी होय अस उत्तर दिल्यावर ती
म्हणाली तर मग *“' कुल पवित्रं जननी कृतार्था ” अक्शा प्रकास्चे आईच्या
तोंडचे आश्वासनपर धन्योद्वार कानी पडतांच देवेंद्रनाथांस फार आनंद
१७० नावन्याचीं भर [भागररा
झाला ब मोठा धीर आला. पुढे लवकस्च तो वर्षेश्राद्धाचा दिवस आला,
तेव्हां देवेद्रनाथांनीं मू्तेपूजादि प्रकार न करण्याची आपली प्रतिज्ञा पुरी
करण्याचा निधोर केला, त्यामुळे त्यांस घरच्या व बाहेरच्या सर्व आस्तेष्टांकडून'
झालेली अत्यत निर्भत्सना सहन करावी लागली, त्यांचा धाकटा भाऊ
गिरीद्रनाथ ह्यांनी कुलाचाराप्रमाणे श्राद्धविधि पुरा केला. तेव्हां अखेरीस
देवेट्रनाथानीं कांहीं मंत्र म्हणून ब कठोपनिषदाचा पाठ करून श्राद्धविधीची
आपले मताप्रमाणे सांगता केली. अर्थात् त्यांचेवर बहिष्कार घालण्याची
प्रतिज्ञाही त्यांच्या आप्तेष्टांनी पुरी केल्याबांचून सोडली नाही. तथापि
आपणच सुरू केलेल्या नुतन संप्रदायास आपण वेळी जागलों याबद्दल त्यांस
समाधान वाटले, सर्वांनी आपणास सोडल तरी इंश्वराने आपणास सन्निध केले
असा त्यांस भरवसा होता. असो. ब्राह्मसमाजात ब्राह्म-पद्धतीने केलेले हे
पहिलेच अनुष्ठान होय,
ह्याप्रमाण कोटविक आपत्तीतून ते कसेबसे बाहेर पडले तो त्यांच्या आबडत्या
समाजात वेदान्ताच्या अमोघत्वाबद्दल मोठे रण माजन राहिल होते. ते
शात करण्याची जबाबदारी त्यांचेवरच येऊन पडली. जे चार विद्यार्थी काशी-
क्षेत्री ठिकण्यास पाठविले होते, त्यांस पेशाच्या अभावी परत बोलावणे देवेद्र-
नाथास भाग पडले, वेदांत काय आहे याबद्दल त्यांनी त्यांचेकडून थोडीफार
माहिती मिळविली. आणि काशीचे पडिताशीही बहुतकाल शहानिशा केली.
तेव्हां वेद हे प्रमादातीत आहेत हा त्यांचा पूवग्रह डळमळू लागला,
बाबू अश्भयकुमार दत्त यास हा आपल्या मताचा मोठाच विजय झाला
असे वाटून आनद झाला. या आनदाचे भरांत इ सन १८५० साल्चा
वार्षिकोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. त्या साली ब्राह्मर्मादरांतही बरीच
सुधारणा झाली होती. तेव्हां प्राथनारमोदर नवीन, त्यांतील सगमरवरी बेदी
नवीन, प्राथनापद्धात नवीन, संगीत नवीन, अक्या सव नाविन्यांतच सन
१८'५१ हे नवीन वर्ष सुरू झाळे, आणि त्याच सालीं राजनारायण बोस
यांनीं उपासनेस आणखी भक्तिप्रेमाची अपूर्व जोड करून दिली. असा सर्व
तऱ्हांनी बाह्यतः उत्कर्ष होत असतां देवेद्रनाथांच मन विचारमम्न होत.
डूशाबास्यमिद सव इ०'?' हा चितामणि त्यांस ज्या बेदराशीत सांपडला,
तो बेदाचा सनातन आघास्च ब्राह्मसमाजीयांनीं बिनदिक्कत शिटकारला, ह्या
प्रकरण ३ र॑.] सांवळागोंधळ ! १७१
गोष्टीने त्यांस सार्चेंत करून सोडलें. ते जुन्यांचे मोठे अभिमानी होते. उप-
निषदांतील अमृत त्यांनीं चाखले होते, तेव्हां अश्रद्धेचे वावटळींत आपल्या
समाज'धमांचे मनोरे आर्यसंस्कृतीच्या माटमसाल्याने सर्वसंमत असे कसे
बांधून काढावे हा त्यांचेपुढे बिकट प्रश्न होता. समाजांतील बाकीची मडळी
कांहीसे विघातक कार्य करीत होती; परंतु देवे्रनाथांस ब्राह्मघमांच विधान
स्चावय!चे होते. सुदेवाने ते याही परीक्षदून यदा घेऊन बाहेर आले, म्हणून
तीही हकीकत आम्ही ह्या सत्त्वपरीक्षा-प्रकरणांत देत आहोत.
वेद हे प्रमादशील आहेत, अस समजल्यानतर आपण आपला ब्राह्मधर्म
उपषानेषद-ग्रंथांवर स्वाबा असे देवद्रनाथांनी मनात आणळ, प्रथम त्याना
मुख्य दहाअकरा उपनिपदेच ठाऊक होती; परंतु पुढे अधिक शाध करतां
उपनिषद एकरोसत्तेचाळीस आहेत, आणि त्यांतही गोपाळतापनी-उपं-
निषद , गोपीचंद-उपानपद_ , स्कदोपनिपद , सुदरी तापनी उपनिपद, देवी
उपनिषद् इत्यादि निरनिराळ्या सगुणोपासकांची निरनिराळी उपानपदे आहेत.
हइतकच काय पण अकबर बादशहाने एक अल्लोपनिपदही तयार करविले
आहे, असे पाहून उपनिषदग्रंथांबद्दलळ त्याच्या ठायी बसत असलेला
आदर बराच कमी झाला. बाटेल त्याने वाटल ते लिहावे, व
त्यास उपनिषद म्हणावे असा सवे सावळागोंधळ दिसून आल्यामळे
आपले ब्राह्मममांस उपनिपदाचा आघधार त्यांस अगदीच ब्रेभरंबगचा
बाटूं लागला, बर, वेदान्तशास्त्र पहावे तर परमात्मस्वर्पाळी आमचा
वास्तविक संबंध देव आणि भक्त, पूज्य आणि पूज्क असा आहे; हे जे
ब्राह्मसमाजाचे आदितत्त्व त्यास शांकराचायीचे शारीग्मीमासा, बेदान्तदरोन
इत्यादि ग्रंथांतील अद्वेतवाद अत्यंत बिरोधि दिसू लगला. तेव्हां कांही टळक
उपनिपदचच आधारग्रथ मानावे तर त्यातही “' सो5हमस्त” “ तत्त्वमास ”
इत्यादि अद्वेतपर महावावये आहेतच. अश्या स्थितींत शेवटी निराद होऊन
शास्त्रप्रचीतीचा आधार देवद्रनाथांस सोडून द्यावासा वाटला, गुरुप्रचीति हा
शब्दही त्राह्मसमाजास खपण्यासारखा नव्हता. तेव्हां दोबटी आत्मप्रचीतीशिवाय
काहींच आधार न राहिल्याने त्यांनी असे ठरावेले की, आपले सदसद्विवेक-
बुद्धीस जो शास्त्रसिद्धान्त पटेल तेवढच सिद्धान्त आपण मानावा. देवेद्रनाथांचे
चरित्रकार असे म्हणतात कीं, देवेंद्रनाथ हे प्रथमपासूनच कट्टे बाह्िबादी
१७२ तडजोड काढली [भाग रेरा.
होते. आपल्या बुद्धीस पटणार नाहीं असे कांही बेदांत असेल या'ची त्यांस
पूर्वी कल्पना नसल्यामुळे ते बेदास चिकटून होते; परंतु पुढे त्यांस न पटणाऱ्या
अदा कित्येक गोष्टी वेदात असल्याचे त्यास आढळन आल, तेव्हां त्यास
बेदांचा आधार सोडण भाग पडल. त्यांची वेदावरील पहिली श्रद्धा जशी
अज्ञानमूलक होती, तसा वबेदान्ताचा अव्हेरही काहीसा अज्ञानमृल्क'च
होता. आपले मतानुकुल बेदार्थ करण्याइतके पांडित्य त्याचे ठायी
नव्हते, आणि अद्रेती हकराचायाशिबाय रामानुज, मध्वाचार्य, निबाक
इत्यादि द्रेती भाष्यकाराची ब टीकाकाराची त्यास मुळीच माहिती नव्हती.
ते एक शकराचार्यंच जाणत होते. परतु त्याच निवाण उण ह्याची आत्म्याची
पृथकत्वान अखड उत्क्रान्त यांत महदतर असल्यामुळ, बेदामन्तातून
युक्तीला ब आपल्या सदसद्विवकबुद्धीलळा पटेल तेबढच घ्याव, अशी,
हिदूनी इंश्ररप्रणीत मानलेल्य। वेदा्ी, देवद्रनाथांनी तडजोड केली, “ जञान-
प्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तुतं पव्यते निप्कल ध्यायमानः * हा जो पूर्वा-
चायोचा अनुभव तोच अनुभव आपणासही येईल असा देवद्रनाथास आत्म-
विश्वास होता. सारादा, स्वतांचे शुद्धनुद्धीचे कसोटीवर जो शास्त्रीय सिद्धान्त
टिकेल तितकाच ग्राह्य मानावा आणि अद्या रीतीन आपण आपल्या स्वय-
प्रेरणेने अथवा दुसर्या तऱ्हेन बोलावयाचे तर इंश्वरर आपणास बुद्धि देईल
त्याप्रमाण आपण आपला धम ठरबाबा, अस त्याच निश्चित मत होत गेल,
या पतीस अनुसरून जीवात्म्याचे निरानराळ्या कोटीतन ब लोकांतून
होत जाणाऱ्या उत्कान्तीचा शास्त्रातील इतिहास खरा न मानता उपनिषदातील
सिद्धान्ठाप्रमाण त्यानी अस टरविल की, गुरूची योग्य सेवा करून व गुरु-
ग्रही वेदाभ्यास सषवृन घरी परत याव, नंतर बिवाह करावा. पाबत्र स्थळीं
बेदषाठ करावा. विद्या्थ व आपले भाविक पुत्र यास विद्या ऱिकवावी, तसच
कोणाही प्राण्याला न दुखविता, उत्तम व्यबहाराने धन मिळवून आणि
इंद्रियाचा पूर्ण संयम करून प्रपच चालवावा. जो इहलोकी ह्याप्रमाणे आपले
% भावाथे- ज्ञानाच्या प्रसादाने त्याचे अंतःकरण शुद्ध होत आणि तेथ-
पासून पुढ ( म्हणजे चित्तशुधि झाल्यानतर ) कल्पनातीत अस जे परब्रह्मवस्तु
त्याचे ध्यान करीत असतां (स्बसुखासाठी) ५३।चक्षने साधक त्याला पाहतो.
प्रकरण रेर.] त्रह्मलोकप्रापति १ ७५३
सारे आयुष्य व्यतीत करतो, तो मरणोत्तर त्रह्मलोकी जातो. तो पुन्हा ह्या
ळोकीं परत येत नाही. स्वर्गलोकात भय नाही कारण तेथे मृत्यु ब जरा
नाहो. तेथे क्षुधा व तुषा नाही आणि तेथे दुःखही पोचू शकत नाहीं.
पुण्याने पुण्यलोक मिळतो. पापाने नरकाची प्राम्नि होते तसंच ह्या लोकीं
इश्वरांच्या आज्ञेप्रमाणे पुण्यकर्मे करून ज्याने आत्मझाद्दे करून घेतली
आहे त्यास इहलोक सोडल्यावर पुण्यलोकाची ब दिव्य शरीराची प्रासि
होते. ह्याप्रभाणे . उत्तरोत्तर श्रेष्ठ तर अबस्था मिळून जीबात्म्याची
अखंड उत्क्रान्त होत जाणार ही गोष्ट त्यांना मान्य होती. पण जीबात्मा
अखेर परमात्म्यात अथवा ब्रह्मस्वरूपांत लीन होणार ही आत्मनाशाची आपत्ति
त्यांस कबूल नव्हती. देव-भक्त हे द्रैत अस्वंड कायम राहून ब्रह्मलोक-
प्राम्ते होण त्यांस समत होते. आणि तशी आपल्याला ब्रह्मलोकप्रासे
होईल असा परमेश्वराचा आपणाला आक्यीबांद झाला असल्याचा त्याना
विश्वास होता. कित्रहना इहलोकी असून ब्रह्मलोकीचा अनुभव मला घेतां
येतो असे ते निःसदेहवृत्तीने म्हणत. जशी तुम्हाला समोर भिंत स्पष्ट दिसते,
त्याहूनही अधिक स्पष्ट रीतीने त्या सवव्यापक परमात्म्याचे अखड भान मला
आहे, असा ते आपला अनुभव सागत,
“हूशावास्यमिदं सव? या दिव्य सदेश्याची प्रचीति त्याना येऊ लागली
होती. त्यासाठी ते बस्चेवर एकान्त मिळावा म्हणून कधी कधी गगानदीत
नोकेत जाऊन रहात. कधी अत्यंत निजन प्रदेशी वास करीत. कधी हिमा-
ल्यातील पुण्यभूमीचा आश्रय करीत. खर म्हटले तर त्याचे उर्वरित सर्व आयुष्य
याच अनुभवाच्या दिव्य आनदांत गेले. परंतु 'सो5हं' हा एकरूपाचा अद्रेता-
तील सिद्ठान्तमात्र त्यांना पटला नाही अस दिसते.
असो. हे त्यांचे विचार हृढ झाल्यावर तहरक वर्णनात्मक मथळा त्यांचे
तत्तवबोधिनी पात्रिकेवर येऊं लागला, ब्राह्मममाजात जरी पुढे अनेक मतभेद
झाले, तरी ह्या मथळ्यांत वर्णन केलेल्या समत्वाबद्दल मतभेद राहिला नाहीं.
सबत्र ते सर्वमान्य तत्व खालीं देत आहोः ।
“ ब्रह्म बा एकमिदमग्रं आसीत् नान्यत् किच्चनासीत् ताददं सर्वमसुजतू
तदेव नित्ये ज्ञानमनन्तं शिवं स्तंत्रं निरवयबमेकाद्रेतीयं सवरव्यापि सर्व
नियन्तु सर्वाश्रय सर्वबित् सर्वशक्तिमदभ्रब पूर्णमप्रतिममाति । एकस्य तस्ये-
१७४ सवेमान्य मथळा [ माग २ प्र. ३
-बोपासनया पारत्रिकमेहिकड्ञ शुभं भबति । तार्समन् प्रीतिस्तस्य प्रियकार्य-
साधनं च तदुपषासनमेव ।*
देवद्रनाथांस आपल्या त्राह्मसमाजाचचा मोठा अभिमान असे. त्यांचा देशा-
मिमान पथाभिमानापुढे फिक्का पडे. ते असे म्हणत की, माझी देराभूमि
मला प्रिय आहे. त्याहूनही हिदुधर्म प्रिय आहे. आणि आ्नामचा ब्राह्मपंथ
सवात प्रिय आहे. धर्मासंबंधी त्यांची आस्था विशेष असे. ज्याप्रमाणे शरीर-
रक्षणास अन्न पाहिजे, त्याचप्रमाणे आत्मपुष्टीस इंशोषासनेची आवद्यकता
त्यांस बाटे. इंश्ररास आवडेल अशीं सत्कृत्य करणे हीच देवपूजा होय असे
त्यांचे म्हणण असे, ठिवाय ते असे समजत काँ, परमात्मविषयक ज्ञानाचे
मूळ आपले ठायीच आहे. आत्म्याचे साहार््यानेच परमात्म्याचे ज्ञान होईल,
असो. देवेद्रनाथावर जे अनेक तऱ्हेचे आणीबाणी'चे प्रसग आले त्यांतून
ते आपली तेजोहानि न होऊं देतां कसे बाहेर पडळे ते येथवर सांगितले;
आतां त्यांनी संस्थापिलेला जो ब्राह्मधम त्यासंबंधी विशेष विस्तारपूबक विचार
पुढील प्रकरणी करू,
* भावार्थे-- प्रथम हे एकच ब्रह्म अस्तित्वांत होते दुसरे कांहीही नव्हतें.
त्याने हे सव निर्माण केळे ! तेच फक्त नित्य, ज्ञानरूप, अनन्त, कल्याण-
कारक, स्वतंत्र, अवयवरहित, एक अद्रितीय, सर्वव्यापि, सवांवर सत्ता गाजविणारे
सवांचा आश्रय, सवे जाणणारे, सर्बशाक्तिमान्, अढळ, पूर्ण ब अप्रातिम असं
आहे, केवळ त्याच्याच उपासनेने ऐहिक व पारमार्थिक कल्याण होते.
त्याच्यावर प्रीते करणें ब त्याला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या करणें हीच
त्याची उपासना होय,
प्रकरण चबथं
ब्राह्मधम
मागील प्रकरणांत .सांगितल्याप्रमाणें सर्व ब्राह्मांना उपयोगी पडेल अशी ब्राह्म-
धर्मांची एक समानभूमिका कशी ठरवावी, हा देवेद्रनाथांपुढे विचार येऊन
पडला, त्याच्या दृष्टीने तंत्र, प्राण, बेद, वेदान्त, उपनिषदे ह्यांपेकां कोणतेच
ब्राह्घमांस पूर्णपणे आधारभूत होऊं रकेना. तेव्हां अश्या मनाच्या क्िष्ट
स्थितीत सत्यज्ञानाचा अंतरांत प्रकाश पडावा म्हणून त्यांनी इंश्वराची करुणा
भाकली. इंश्वरान कृपा केली आणि ब्राह्मचमबीज त्यांच्या अंतःकरणात प्रगट
झाले. ते लगेच त्यांनीं एका कागदावर टिपून तो कागद पेटीत ठेवून दिला.
अशा रीतीने इशाचे सम्टि मनाची तार देवेद्रनाथांचे मनाशी काही काळ
जोडली गेली असतां, देवेद्रनाथांनीं सुप्रसिद्ध लेखक अक्षयकुमार दत्त ह्यास
आपण काय म्हणतो ते चटकन् टिपून घेण्यास सांगितले, आणि लगेच
“: ज्रह्मवादिनो बदंति ” असा प्रारम करून त्यानी सिद्धान्ववत् खालील
बाक्ये एकामाधून एक लिहून घेण्यास सांगितली:---
“ यतो बा इमानि भूताने जायन्ते येन जाताने जीवन्ति यत्
ग्रयन्त्यभिसंविशान्ति तद् विजिज्ञासस्व तदूत्रह्म -- तेत्तिरीय भ्गुवली,
आनन्दाध्येव खल्विमानिभूतानि जायन्ते आनन्देन ज[ता(ने जीवन्ति
आनन्दं प्रयन्त्यभिसंविशान्ति । -- तेत्तिरीय भगबली.
इदं वा अग्रेत्वेव (कीचिदासीत सदेवसोम्येदमत्र आसोत् पकमेवा-
द्वितीयम् । --- छांदोग्य सप्तमोध्याय:- द्वितीय खंड,
सतपो5तयप्त स तपस्तप्त्वा इद सवेमसजत यदिद् (किज । पतस्मा-
जायते प्राणी मनः सर्वेद्रियाणि च। खं वायुज्यांठिरापः पूथिवी
विशव्रस्य घारिणी । मुंडक,
१७६ ब्राह्मी उपनिषद् [मागरे रा
भयादस्यामिस्तपति भयात्तपति सूये: । भयादिन्द्रश्न वायुस्थ मत्यु-
धावाते पश्चमः 1 --ततेत्तिरीय,
असो. ह्याप्रमाणे एकेक सिद्धान्त सांगतां सांगतां त्यांनीं शेवटी असे
सांगितले: --
यश्चायमस्मिन्नाकाशे तेजोमयो ५मृतमयः पुरुषः सवानभूः
यश्चायमस्मिन्नात्माने तेजोमय 5म्तमया पुरुषः सवोनुभूः ।
तमेव 'विदित्वाति मत्युमेतिनान्या: पन्था विद्यते५्यनाय ॥ %
अशा] रीतीने अवघ्या तीन तासाचे एकाच ळेोठकींत देवेद्रनाथांनीं
आत्मपणीत ब्राह्मचघर्म सांगून टाकला. ही गोष्ट इ. सन१८४८ सालीं झाली.
हा धर्म मी सांगितला नसून इंश्ररान माझे मुखाने सागितला अशी
देवद्रनाथाची भावना होती. 'घियोयो नः प्रचोदयात्' ह्या महावाक्यावर
त्यांची श्रद्धा होती माझे अढळ निष्ठेन इंश्वराच्या पदाचे रजःकणाचा
लाभ मला झाला ब ते रजःकण माझे नेत्रांस दिन्यांजनरूप होऊन सत्य मला
हृग्गोचर झाले असे ते म्हणत. त्यांनीं आपल्या ब्राह्मघर्मांस ब्राह्मी उपनिषत् असे
नांब दिले, वेदाचे सार-ग्रंथ अशी जीं उपनिषदे त्या उपनषदांचह्ी सार-
1 भावार्थ-ण ज्याच्यापासून प्राणिमात्र निर्माण होतात. निर्माण झाल्या-
वर राहतात, ज्याच्याकडे त्यांचा ओघ असतो, आणि ज्यांत ते प्रविष्ट होतात,
ले तूं जाण. तच ब्रह्म.
खरोखर आनंदापासूनच हीं सव भूत निर्माण होतात, आनंदाच्या योगानेच
तीं राहतात, आणि आनदांतच रेबटीं प्रविष्ट होतात,
हे मित्रा, हेच एक अद्वितीय असे ब्रह्म सवांच्या अगोदर सत्स्वरूषांत होतें.
हे ज काहीं दिसत ते सर्वे त्याने तपाचे आचरण करून निर्माण केलें.
ह्याच्याप[सूनच यिश्वाचे घारण करणारी प्रथ्वी, आप, तेज, वायु, आकाशा,
प्राण, मन व इंद्रियकलाप हीं स्व निमाण झाली. ह्याच्या भयाने आम्नि तप्त
होतो, सूर्य प्रकारातो, इंद्र, वायु व मृत्यु हे प्रेरेळे जातात
% भावार्थ --जो हा आकाशामध्ये तेजोमय, अमृतमय, सर्वव्यापि
आहे तसच जो ह्या आत्म्यामध्ये तेजोमय, अमृतमय, पुरुष आहे, त्यालाच
जाणून मृत्यूच्या पलीकडे जातां येते. दुसरा मार्ग नाही
प्रकरण ४ यं.] नीतिचेर्माचे नमुने १७७
स्वस्थ म्हणजे इं ब्राह्मीउपनिषद आहे असं ते मानीत. ह्या त्यांच्या श्राह्मधर्माचे
त्यांनीं दोन भाग केले होते. एक उपनिषत् व दुसरा नीतिधर्म. ब्राह्मी-उपनिषत्
तयार झाल्यावर महाभारत, गीता, मनुस्मृति व कांहीं तंत्र यांचे मंथन करून
त्यांनीं ब्राह्मघर्माचा दुसरा भाग जो नीतिधम तो तयार केला. त्यांतील घमशिचे
कांहीं नमुने खाली दिले आहेतः ---
ब्रह्म निष्टा ह्य स्यात् तत्त्वज्ञानपरायणः । यद्यत् कम्म प्रकवीत
तहुह्मिणि सम
मातर॑ पितरं चेव साक्षात प्रत्यक्ष देवताम । मत्वा ग्रही निषेवेत
सदा सवेप्रयत्नत: ॥
भ्राता ज्येष्ठः समः पित्रा भायो पुचः स्वकातनुः । छाया? स्वदास-
वगेश्च दाहिता रपणं परम । तस्मादेतेरथिक्षित्तः सहेतासंज्वरः सदा &
आलि वादांस्ततिक्षेत नावमन्येत कथन ! नचमं देहमाध्रेत्य वेर
कुर्वीत केनचित -ण्मनुस्मृति अ, ६ छो. ४७
दोवटच्या दोन आज्ञा अशा आहेत;--
मर्त दरीरमुत्सज्य काष्ठलोषएसमं क्षिती । विमुखा बान्यवा यान्ति
थमेस्तमनुगच्छाते । तस्माद्धर्म साहाय्याथ नित्यं सश्विनुयाच्छनेः ।
धर्मेण हि सहायेन तमस्तरति दस्तरम_। न र
णार्मनुस्मात अ, ४ काक २४१, २४२
क गृहस्थाश्रमी पुरुषाने नेहमी ब्रत्मनिष्ठ राहून तत्त्वज्ञानांत गढून जावं
आणि जे जे कमे करावयाचे ते ते सवें ब्रह्मापंण करावे
ग्रहस्थानें आपली पराकाष्ठा करून आईबाप व प्रत्यक्ष देवता यांची नेहमीं
सेवा करावी.
ज्येष्ठभ्राता हा पित्यासारवा आहे. भार्या ब पुत्र हीं तर स्वशरीररूपच
आहेत. दासवर्ग हे आपले छायारूप आहेत; कन्या परमकृषेचें स्थान आहे.
यास्तब यांनीं जरी आपला तिरस्कार केला तरी तो यत्किंचितही दुःख न
होतां सहन करावा. -ण्मनु. अ. ४. छोक १८४) १८५
दुसऱ्याने अपमानकारक शब्द बोलल्यास ते सहन करावे आपण स्वतः
कोणाचाही अबमान करूं नये, ह्या देहामध्यें राहून कोणाशीही .बेर ठेवूं मये.
"' भावार्थ -- आप्त ब संबंधी मृत दारीरास काड्डप्रमाणें - किंबा मातीच्या!
(२)--३
२७८ ग्राझघमोचे सावेल रूप [भाग २ र
ह्याप्रमाणें हसन १८७० सालीं ब्राह्घमंग्रंथ तयार झाला. बेदान्तांतील
अद्वेतवाद, अबतारबाद आणि मायाबाद ह्यांस ह्या घमग्रंथांत थारा नाई.
द्वासुपणा सयुजा सखाया
समान वृक्षं परिषस्वजाते ।
तयोरन्य: पिप्पलं स्वादव---
त्यनश्नन्यी अभिचाकशीति|। ६ || --श्वेताध्वरतर अ, ४.
भावार्थः-- दोन पक्षी, जवळ राहणारे, एकमेकांचे मित्र, समान वृक्षाला
मिठी मारून आहेत. त्यांपेकीं एक गोड फळ खातो; दुसरा न खातां बघतो.
ह्या श्रुतीन देवेंद्रनाथांनीं अद्वेतवाद उडविला.
न जायते म्रियते बा विपश्रिन्नायं कुतश्चिन्नष बभूव कश्चित् ।
अजों नित्यः शाश्वतो5यं पुराणो न हन्यते हन्यमाने ररीरे ॥ १८
-"काठक अ. १. ब, २
भाबार्थः---हा मेधावी-ज्ञानी आत्मा जन्मत नाही व मरत नाहीं, हा
सआत्मा कोणत्याही दुसऱ्या कारणापासून झालेला नाहीं व स्वतांपासूनही
निराळा पदार्थ झालेला नाहीं. म्हणून हा अज, नित्य, शाश्वत ब पुराण
आहे, शरीर जरी मारले जात असल तरी तो मारला जात नाहीं.
ह्या श्रुतीतील ““ न बभूव कश्चित् ” या शाब्दांनीं अबतारवबादाचा त्यांनीं
निषेध मानला,
स तपो5५तप्यत स तपस्तप्त्वा इदं स्वेमसखजत यादिदं किचन ।
भाबार्थ--त्याने तपाचे आचरण केले आणि तपःसामथ्याने हं जे कांहीं
सर्व दिसते तं निर्माण केल.
ह्या उपानेषद्वाक्याने मायावादाचा निरास केला, जग हं स्वभ़सृष्टीप्रमाणें
मिथ्या नाहीं, त॑ सत्स्वरूप आहे, मात्र ते सत्स्वरूप सापेक्ष आहे, परमेश्वररूप
ह॑एकच निरपेक्ष केवळ सत्य आहे, अस त्यांनीं ठरावल.
डेकुळाप्रमाणे भूमीबर टाकून पराड्मुख होऊन जातात. त्यांच्या मागोमाग
कधी जात नाहींत. पण धर्म त्याच्याबरोबर जातो यास्तव साहाय्याकरितां
श्रमाचा नित्य व इळुहळू संग्रह कराबा, कारण धर्म साहाय्य झाळा असतां
घाणी दुस्तर तभ्नचि उल्लंघन करितो.
प्रकरण ४ थे.] म्राह्धेमेदीक्षा १७९,
देवेंद्रनाथांचा तत्त्वविचार थोडा विस्ट्तपर्णे लिहिण्याचे कारण हे काँ,
यापूर्वी ब्राह्मसमाजाचे धर्मास कोणीं मूतस्बरूप दिले नव्हते. ते देण्याचा ह्या
आाह्मघर्मग्रंथाने प्रथमच प्रयत्न केला. आणि यापुढें बेदिक बाड्ययाऐबजी
आ्राहझ्मधमपुस्तकाचे पठण ब्राह्ममंदिरांत सुरू झाले, यामुळे ह्या पुस्तकाचे
-महृत्त्व विशोष आहे.
ह्याप्रमाण ब्राह्मघमांची कल्पना कशी वाढीस लागली त्याचे थोडेसे
दिग्दर्ान वरती केळे आहे, वब पुढेही यासबंधी अधिक वणन यथाक्रम
र्येणार्च आहे. ह्या ब्राह्मसंप्रदायाचीं तत्वे व॒संस्कारविधि तत्त्वबोधिनी
ऱ्पात्रिकंत जो प्रसिद्ध झाला त्याची रूपरेषा अशीः---
७
( १ ) प्रारंभीं एक परमेश्वर होता. दुसरे कोणी नव्हतें. सर्ब वस्तूंच्या
व्या कत्यांशिवाय कांहींच नव्हते,
(२ ) तो सतू , चित् , अनंत आहे. तो सनातन जगदी वर आहे. तो
सर्वज्ञ, विभु, सर्वनियंता, सर्वशक्तिमानू, असा आहे. तो निराकार,
निर्विकार, खयंपू्ण व्यापक आणि अव्यंग आहे. तो एकच केवळ आहे तत्सम
कोणीही नाही,
( ३ ) त्याच्या उपासनेत आपले इहपरलोकींचे कल्याण आहे.
( ४ ) त्यावर प्रेम करणे ब त्याच्या इच्छेप्रमाणे ब्तणें हीच त्याची खरी
उपासना आहे.
ब्राह्मधमदीक्षा
मी ब्राह्मघर्मानुशासनाचा आत्मीय मावाने स्वीकार करतों आणि ब्राह्मपथात
समाविष्ट होतो. री
( १ ) जो सृष्टि निर्माण करतो, तिचे धारण करतो, व संहार करतो,
जो इहपरलोकीचे परमश्रेयाची प्रासे करून देतो, जो सबेजञ, सववान्तर्यामी,
निराकार व परोपकारी आहे, असा जो केवळ परब्रह्मस्वरूप परमपुरुष त्याचे -
बर प्रेम करून व त्याच्या इच्छेनुरूप बतेन ठेवून मी त्याची उपासना करीन.
( २ ) कोणत्याही सृष्टपदाथोस परब्रह्म समजून मी त्याची पूजा
"करणार नर्ही.
१८० देवेंद्रांची भमिका [भाग रेरा
( ३ ) आजारीपणा किंबा असाच एखादा अडथळा आडवा न झाल्यास
मी पखह्माचे रोज प्रेमादराने ध्यान करीन.
(४ ) सत्कर्म करण्याचा मी प्रयत्न करीन.
( ५ ) दुष्कर्मांपासून परावृत्त राहाण्यास मी झटेन,
(६) मी मोहवश होऊन पापकरमांस प्रवृत्त झाल्यास, खऱ्या अनु-
तापषपूबक ते मी टाळीन
( ७ ) त्राह्मपंथाचा उत्कर्ष व्हावा म्हणून मी माझ्या प्रास्तींतील कांहीं
अंश दरसाल त्राह्मममाजास देत जाईन.
३ प्रभो, ह्या पंथाच्या पवित्र तत्त्वाप्रमाणे बागण्याचे मला सामर्थ्य दे.
-प्प्एकमेवाद्रितीयम् (|
राजा राममोहन यांच्या सार्वत्रिक धर्मांच्या कत्पनेचे हे एक सक्तिप्त रूप
आहे. असे जरी मानले तरी त्यात्ररोबर ही पण गोष्ट लक्षांत घेतली पाहिज
की, राजा राममोहन यांची घमप्रतिष्मदनपद्धांत देवद्रनाथाहून भिन्न होती.
दोघांचे कायक्षेत्र, उत्तेरा आणि परिस्थितिही काहीशी] भिन्न होती. राममोइन
हिदी वदान्ताचे भाषत बोलत, कडव्या मुसलमानार्श| कुराण हातात घेऊन
वाग्युद्ध खेळत आणि खिस्ती-पाद्यार्दा बायवला'चे साह्यानेच सामना देत
अशा रीतीने ते परधर्मीयांशी झुजत असताही त्यांचे त्या त्या धमाशीं अत्यत
साहचर्य आहे असे दिसून येई. परघमाशी हा मिलाफ देवेद्रनाथाचे वेळी
तितका राहिला नाही, परकीयाच्या धमग्रंथांच त्यांनी पारशीलन केलेच नव्हते
असे नव्हे. उलटपक्षी कित्येक युरोपियन ग्रथकार त्यांस गुर्स्थानी होते, आणि
सुफी ग्रथाबर तर त्याचे इतकें प्रेम होते, की सुप्रसद्ध फारद्यी कबि हाफीज
ह्यांचे काव्यांत ते अगदी तहरीन होऊन जात. त्या तादात्म्याचे स्थितींत
असता आपण स्वताच हाफीज आहो, स त्यांस काहीं काळ बोटे, आणि
त्याशी अदर्बाह्य साहचर्य रहाबे म्हणून ते मुहाम हाफीजसारखा'च पेहराव
नेहमी करीत. असत. असे होते तरी त्यांची आपल्या धार्मिक बड्ययाबरील
निष्ठा कायम होती. परंतु वैदिकधमापेकी प्रचलित असलेल्या कोणत्याच
संप्रदायाची मते त्यांस सववस्वी मान्य नव्हतां, किबडुना त्यांना आढइंकराचायी-
शिवाय इतर आचायोचे ब भाष्यकारांचे मतांची बिशेष माहितीच नव्हतो.
आणि आपल्या भरतभूमींत बहुजनसमाजाने ग्राह्य मानलेले शांकरमत
प्रकरण ४ ये.] आक्षिपक्रांची सरबत्ती १८९
जितके राजा राममोहन यांस मान्य होते, तितकही देवद्रनाथांस मान्य नव्हते.
सतथापि तत्कालीन इतिहासकार लिओनाडंसाहेब असे म्हणतात, की वेदांतील
ब्रह्मविद्या सुष्टिनियमाप्रमाणे हळुहळू विकास पावत जाऊन तिची परिणत
आधुनिक ब्राह्मममोत झाली. अक्या रीतीने ब्राह्मघम हा जरी पूर्णपणे क्रग्बेदी
घर्म नसला, तरी त्रहग्बेदीधमांस हिंदुधम म्हणवून घेण्याचा जो हक्क आहे
सोच हक्क ब्राह्मघर्मासही आहे,
असो, ह्याप्रमाणे परकीय धमासबंधी टेवद्रनाथाच्या दृष्टिकोनाचे बदलामुळे
देवेद्रनाथ हिंदुजनतेस अधिक प्रिय व्हावे, परंतु तसे ते झाले नाहात;
कारण हिदुधमातील लोकांस पटळेळा अशी, वेदांचे अपोरुपयत्व,
गुरुप्रचीत, अवतारवाद, पुनजन्म, अद्रेत, मोक्ष इत्यादि मूलतत्वे त्यास
सान्य़ नव्हतीं. आणि उलटपक्षी त्यास जीं तच्ये मान्य होती, त्याप्रमाण
उधड आचार ठेवण्याचे कामी रूढीची बघन ताडण्यात त्याची राजा राम-
मोहनांबरही कडी होती. यामुळ देवद्रासही जनतचा व आमेष्टाचा विरोध सहन
कराबा लागळा. आणि परधमाशी राममोहनांनी जोडलेल सख्यत्बाच नातें
त्यांनी अज्जीच मोडल्यामुळे, परधर्मीयाचही जाराच हलले यांचे समाजावर सुरू
झाले, ह्या परकीय आक्षेपकांचे मुद्दे असे होते की, धमतत्त्व हृ अत्यंत भूढ
आहे, ते मानबबुद्धीला समजणे शक्य नाही, ह्यास्तव देवाने आपला मुलगा
येशुख्स्त ह्यास मुद्दाम धर्मापदेश करण्यासाठी प्रथ्वीवर घाडला होता, अर्थात्
खिस्तप्रणीत जो धर्म तोच खरा धर्म; त्याहून इतर व्यथ वाग्नरलाप आहेत.
“सदर टीकाकारांचे दुसर म्हणणे अस होत को, त्राह्मसमाजास निश्चित असा
-कोणताच धम नसल्यामुळ तो वस्तुतः अधार्मिकच आहे. तिसरे त्यांचे म्हणणे
असे की, त्राझयांचीं कांही धममते निश्चित असलीच तरी ती स्वकपोलकल्पित
आहेत. त्यास कोणत्याच इंरप्रणीतघमांचा आधार नाही. मनुष्याच्या सहज-
बुद्धीचे कसोटीवर धममतं पारखून घेण्याची त्याची पद्धति भ्रामक आहे.
आणि त्यामुळेच ब्राह्मांचे धममतांत अत्यंत गेरमेळ ब गोधळ आहे. त्यांनीं
राममोहनबरोबर बेदांताला तिलाळ्षली दिली. त्यानतर युक्तिवाद पुढ आला.
आणि नंतर तोही निकामी ठरून उपजतबुद्धीचे प्रामाण्य निश्चित म्हणून ब्राह्म
मानूं लागले, परु मनुष्यप्राणी अत्यंत अत्पधी असल्यामुळे ह प्रामाण्यही अखेर
व्यर्थच ठरणार ! ह्याप्रमाणे त्राह्मममाजाबर आक्षेपकांची सरबत्ती सुरू झाली
१८२ ब्राह्ममाचे बारा सिद्धान्त [भागरेप्र. ४
असतां, त्यांस तोंड देणे देवेंद्रबाथश्रम्युति ब्राह्ममंडळीस भाग झालें. तें कार्य
कांहीं अंशी तत्वबोधिनीपत्रिकेच्या द्वारे, कांहीं व्याख्यानरूपाने, आणि कांहीं
स्वतंत्र लेख छापून त्यांस साधावे लागलें.
देवेद्रनाथांनीं वरील कारणांस्तव ब्राह्मघमंमतविश्वास ह्या नांवाचा दुसरा
एक लेख प्रसिद्ध केला, त्यांत त्यांनीं ब्राह्मघर्माचे मुख्य बारा सिद्धान्त
सांगितले आहेत, ते थोडक्यांत असेः --
(१) स्वभावसिद्ध घमजान; (२) इंश्रराचे आस्तिक्य; (३) इश्वराचे
अनतश्व; (४) इंश्रराची बत्सळता अथवा सख्यभाव; (५) मनुष्यमात्रार्शी
इंश्रगाचे सांनिध्य; (६) मनुष्याचे बुद्धिस्वातंत्य; (७) इंराप्रेम आणि तदनुकल
कमप्रव त्त; (८) मरणोत्तर स्थिति; (९) त्या स्थितींत पुण्यपापाचा फलभोग;
(१०) आुमभावनेचे योगाने होणारी आत्मतुर्स्ति हाच स्वर्ग, आणि उलट
अनुताप हाच नरक; (११) इंश्वरी कोप हाही जीबाचा उद्धारक, विनाशक
नाहीं; आणि (१२) मनुष्यप्राण्याचा अक्षय्य आत्मविकास, ह्याप्रमाणे
देवेद्रनाथानीं आपले धर्ममतांस निश्चित स्वरूप देऊन त्याचा खुलासा
करण्याचा प्रयत्न केला. देवेद्रनाथाच व्यक्तिमाहात्म्य फारच मोठे असल्यामुळें
त्याचे ठिकाणी सबचा अत्यत आदर असे, परंतु कित्येक महत्त्वाचे तपशिलाचे
बावतीत त्याचे संप्रदायबंधूंचा मतभेद होतच होता. तर्थाप त्यांचे मतांशी
बऱ्याच अशी एकतानता पावणारे आदित्राह्मममाजाचे दुसरे अध्यक्ष राज-
नारायण बोस हे वरील सूत्रवत् सिडान्ताचा कसा खुल्मसा करतात हे पहाणे
बरेच बोधप्रद होईल, पण तस करण्यापूर्वी थोंडें विषयांतर पत्करूनही बाबू
राजनारायण ह्याच्याशी वाचकाचा थोडा अधिक परिचय करून देण जरूर आहे..
क्षयकुमार दत्त.
११ पं० अ
प्रकरण पांचवे
राजनारायण बोस
ळा 221: ह पाय 2
*_
राजनारायण बोस ह्यांचे वडील नंदकिशोर हे राममोहन ह्यांचे एक प्रीतींतील
अनुयायी होते. राममोहन ह्यानी इतर बऱ्याच सट्रणांबरोबर त्या बळच्या
सुशिश्षित बंगाळी पिढीला मद्यपानाचीही टीक्षा दिली होती असे म्हणतात.
एक घास मामाचा ब एक घांस काकाचा ह्या बालरीतीप्रमाण त्यांच एक जेवण
वैष्णवी ब्राह्मणी थाटाचे ताट-पाटावर तर दुसर रात्रीचे जेवण साहिबांचे
थाटावर असे, अथात् त्यात मद्य हे एक महत्त्वाच पेय असे, राममोहन
यांच्यापासून हे व्यसन त्याचे बडे स्नही ब छोटे अनुयायी ह्यास जडले,
किवहुना -कोणाकडून का होईना पण-ते त्या काळचे कलकच्याच्या सुशिक्षित
पिढीने घेतळे आणि त्यांबरोबर्च त नढ'कशोरनेही उचलले, राजनारायण
ह्यांना तर अगदीं बालपणापासूनच वापसे ब्रेटा सवाई म्हणजे कांहीच नाहीं,
अर्शी त्या कामा प्रगति केळी ! बडिळाचीही त्याच्या मद्यपानास हरकत होती
असे नाही. पण जरा बेताने घ्यावे इतकच त्याचे म्हणणे होते. पण तेही राज-
नारायण यार्न, ऐकल नाही आणि ते व कविवर्य मायकेल मधुसूदन दत्तासारखे
त्याचे सहाध्यायी अट्टल दारुडे बनले ! तेव्हा विद्या आणि बारुणि याचे असे
साहचर्य झाल्यामुळे मोठेपणी ते एका ञाळेचे हंडमास्तर झाले तरी त्याचे
मद्यपान कमा झाले नाहीं. पुढे ह्या घोर व्यसनाचा ह्यांचे प्रकृतीवर
व्हावयाचा तो परिणाम झालाच. आणि त्याना आपली नोकरी सोडावी
लागली ! पण मग त्यांनी दुसरी स्वयंसेवा पत्करली ती हीच कीं, त्या घोर
व्यसनास बळी पडलेली आपली जजर तनु लोकांस दाखवून त्यांस त्या
व्यसनापासून परावृत्त करावे. कालाचा महिमा काय आहे पहा, की टुंगेसुगे
बहकलेले सुधारक नव्हे तर राममोहनास!रखे धर्मसशोधक, राजनारायणासारखे
देवमाणूस, शिवनाथशास्त्यांस[रखे पडित, अथबा मायकेल मधुसदन दत्तासारखे
कविवर्य स्वतः मद्रपी होऊन त्यांनी स्वोदाहरणाने लोकांसही मद्यपी कराव !
असो. आपल्याला राजनारायणपुरतेच पहाबयाचें तर अजाणतपणी त्यांस
१८४ इंग्रजीची मोहिनी [भागरेरा
जडलेले व्यसन त्यांनीं पुढे सोडले ब इतरांसही ते सोडावयास लावले ह्यांतच
त्याचा मोठेपणा आहे. पुढे देवेद्रनाथांचे आश्रमात म्य आणि मांस ह्या
दोहोसदी पूर्णपणे बंदी करण्यात आली. तेव्हाच्या कालमहिम्यातील मद्य-
पानाचा हा भयकर प्रकार सोडून दिला, दर राजनारायण बोस ही एक
असामान्य व्यक्ति होऊन गेळी ह्यांत संशय नाही. ते तरुण बगालचे एक
खऱ्या खऱ्या जिव्हाळ्याचे राष्ट्रीय गुरु होते, स्वदेशाप्रमाण स्वभाषा आणि
स्वघम ह्याचेसवर्धी त्याचे ठायी जाज्वल्य अभिमान वास करीत होता,
इंग्रजी विद्येन त्या काळी इतकी भुरळ पाडली होती की स्वभाप्रेत बोलणे
ब लिहिणे तत्कालीन साराक्षितास अत्यव लजास्पद वाटे. कोणत्याही विषया-
चरील प्रगल्म बिचार देशी भाषत प्रगट करता येण दाक्यच नाही अशी त्या
काळी विद्वानाची प्रामाणिक समजूत असे, बगाली भाषा म्हणजे बायकांची
वब गावढ्याची बोली, त्यात सुऱिक्षितानीं काय बोलाव, अस लाक म्हणत; इतकेच
काय पण ब्राह्ममादेरातील उपासना, अथवा त्याच्याही पुढ सागाबयाचे तर
बिद्र(नांचे डोक्यातील विचारपरपरा, ही सारी इग्रजीतच चालत असत! ही
लज्ञास्पद आत्मवचना दूर करण्यास ज्या थारपुरुपांचे प्रयत्न कारणीभूत झाले
त्यात बाबू राजनारायण ब्रोस ह्यांची प्रामुख्यान गणना होते, इग्रजी शिक्षणाचे
आद्यप्रबतंक डेहड हेअर याच्या नावाच्या एका सस्थेचे बार्षिक समारंभांत
एकदा त्यास मुख्य बक््त्याच काम सांगतल असता, त्यानीं त बगालीतच
करण्याचा आग्रह धरला, तेव्हा लोकाकडून हसं करून घेण्यासारणस्वा हा
विश्ित्पणा (!) त्यानी करू नये म्हणून त्याची चार शहाण्यानी कान-
उघाडणी केली !' पण बाबू राज नारायण आपला हंका सोडीनात. तेव्हां
संभावित लोकाचे समाजापुढे बंगाली देशी भाषत होणाऱ्या वक्तृत्वाचा आचरट-
पणा पहाण्यापेक्षा तेथे न बसण बरे असा पोक्त विचार करून कित्येक विद्वान्
सभाग्ह सोडून चालते झाले ! स्वाभिमानशून्यतेचे असे उद्गेगजनक प्रकार
अव्वल इंग्रजींत चोहाकडे होत हाते! राजनारायण बोस ह्यानी नुसता बगालीत
चोळण्याचा उपक्रम सुरू केला इतकच नव्हे, तर ह्यांनी बगालींतील आपल्या
चक्तुत्वाची अशी विलक्षण छाप बसविली काँ, त्याच्या गोपगिरीबरील अत्यंत
प्रतिभासंपन्न प्रवचनांनीं खिस्ताची 'समन्स आफ धी माउन्ट'नीं वेडाबलेला
वअंधेशिक्षित समाज कांहींसा ताळ्यावर आठा ब॒ केशावचेद्रसेनासारखा
भ्रकस्म वे. दुखरा'वेद्यनाच १८९
स्वतंत्र विचाराचा एक बडा पिढीजाद वेष्णब त्यांचेच प्रभावाने ब्राह्मसमाजी
बनला, आजचे जर्गाद्रख्यात हिदपुत्र रवीद्रनाथ डयकुर याचे मोठेषणास त्याचे
वाडलांप्रमाणे बाबू राजनारायण बोस याचेही संस्कार कारण झाले. नवयुग-
कार एके ठिकाणी असं म्हणतात की, *“' बाबू राजनारायण बोस ह्यांचा
जाज्वल्य देशाभिमान, त्याची प्रखर सत्य-नष्ठा, त्याची स्वाबल्बनपरता,
स्वदेशीसब्रधाचा त्याचा सक्रिय अभिमान, आपले हक्क ब आपली
कतंब्ये ह्याविषयींची त्याची जाग्रात, आयसस्कात, आर्यजञान, धर्माचे
उदात्त स्वरूप ह्याबिषर्यांचे त्याचे बचार, त्याचा तिखटपणा, डान्याय,
अधम, अनीति व अनोंदाय ह्यासबधाने त्याचा तिरस्कार ह्या सर्व गुणाचा
लहानपणाच तरुण रबाद्रावर अत्यत इष्ट असा परिणाम झालला होता.”
राजनारावण याच अत:करण इतक अुद्धव पावत्र. मन इतक साध व मोकळे,
स्वभाव इतका गाड व उमदा, आणि वागण इतक सरळ व निगर्वी अस का,
हा पुरुष मनु'यकाटीतील नसून देवमाणूस आहे, ऊस नव्याजुन्या सवच मताचे
लोक म्हणत. त्याची इंश्वरावरील निष्ठा अढळ हती. एकदा एका पालीन
एका काळ्यावर झप घालन त्यास धरल ळसता, एक पाखडी ग्रहस्थ त्यास
म्हणाला *' काय बाबू, त्या गरीब प्राण्याचा ह्या पालीने नाहक फडा
पाडावा हाच का तुमच्या देवाचा चागुलपणा !*” त्याबर बाब राजनारायण
मनाषासून पाट घरधरून हास्ट व म्हणाळे, *' तुम्हा पारड्याच परक्षत
उतराबयाचा जबाबदारी जर इश्वरावर असेल तर ता आम्हा मत्य जवापक्षाही
अधिक दु्देबी म्हणावयाचा ! इश्वराच्या दयाळत्वाविरुद्ध हे एक ब्रिनतोड
उदाहरण दाखवल अस तुम्ही पाहिज तर म्हणा; पण अश्या हजारो पाटीनी
हजारो कोळी खाल्ले तरी इंश्रराचे मलेपणावरील माझी निष्ठा तिळमात्र कमी
होणार नही.”
राजनारायण याचे कोठे मडळांत नाव "निघताच वृद्धानीही आपले हात
जोडावे, श्रीक्षेत्र वेद्यनाथाच्या केबळ द्रव्यद्दष्टि तार्थोपाध्यायानीही राजनारायणाचे
पाहुणे भेटले की तो साक्षात् दुसरा बेद्यनाथ आहे, असे म्हणून त्याचे वाटेस
जाऊं नये. सुप्रसिद्ध बंगाली लेखक बाबू भूदेब मुकरजी ह्यानी म्हणावे की,
“* आम्ही कसचे यज्ञोपवीतधारी ब्राह्मण ! यज्ञोपवीताचा खरा अधिकारी हा
€ राजनारायण ) दादर आहे; यांच पावित्र्य आमच्यात कोठे आहे ! ” ह्या-
१८९ ब्राह्मधमे म्हणज काय ! [भाग रेरा
प्रमाणें त्राह्मांचे आचार्यांपासून तो देवळांतील पड्यापयेत, शाळेतील पंतोजी-
पासून तपोहारावरील तापसीमुनीपर्यंत स्वास राजनारायण बोस म्हणजे एक
देवमाणूस वाटे. ते आपले आयुष्याचे अस्बेरीस देवगड येथे राहूं लागले
तेव्हां देवगडास एखाद्या यात्रेचे स्थानाप्रमाणे महत्त्व प्रास झाले होते. त्यांच्या
नुसत्या हास्यांत त्याचे अत्यत निर्मळ अतःकरण प्रकारत होत असे. नब-
गोपाळ ह्यांचा राष्ट्रीय मेळा त्याचप्रमाणे हिदुघधर्ममहामडळ यांच्या कल्पनेचा
उगम राजनारायण याचेपासूनच झाला. त्याच्या उद्योगशीलतेमुळे बंगाल्यात
इतक्या निरनिराळ्या सस्था निमाण झाल्या. की आता एखादी सभा-
निबा रिणी-समाति काढावी की काय अस लोक बोळ लागले! गजनारायण बोस
हे ततत्वबोधिनी पनिकेचे सपादक आणणि आ।दित्राह्म-समाजाचे दुसरे अध्यक्ष
होते. खिस्ती व इतर आक्षेपकास उत्तर म्हणून त्यानी दिळेळी काही व्याख्याने
ब लेख प्रसिद्ध आहेत, त्यांपकीं “ ब्राह्मधर्म म्हणजे काय ” ह्या नाषाचे
व्याख्यानांतील काही भाग साराऱारूपाने ग्याळी दिला आहे.
इश्वर हा अखिल सृष्टीचा कर्ता व 'नयता आहे. तो सर्वंगत, शाश्रत, निरा-
कार, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अहि. आपली माता. पिता, बघु, सग्वा, आपला उद्घा-
रक्त तोच एक आहे. मनुग्याचा उद्वार होण्यास साक्षातू इश्ररावर निष्टा असली
म्हणज पुरे. आणख्यी एकाद्या इशाप्रे'षतावर निष्ठा ठेवण्याची जरूर काय?
मनुष्पाच्या अंतरातच देवाची साक्ष पटते. त्यास दास्त्रप्र चत आणि गुरु
प्रचीति कशाला १ एकाद, शास्त्रामध्ये खोट बोलावे व चारी कराबी असे
असले तर ते शास्त्र म्हणून कोणी मानील काय ? अर्थात् मनुष्याच्या विवेचक
बुद्धीला जे सयुक्तिक बाटेल तच स्वर तोच सत्य धम. ज्याने आमच्या खाण्या-
पिण्याची नेसार्गिक तजबीज लावली, त्यान आमच्या धर्मजिज्ञासेची तहान
भागविण्याची तितकीच नेसार्गिक तजबीज लावली नसेल काय? ज्ञान हे त्यान गूढ
किंबा परावलबी ठेवल नाही. ते उघड ब सबास सहज प्रास अ'हे. आपण केलेल्या
प्रार्थना ऐकन त्यास योग्य वाटतील ती आपली गाऱ्हाणी तो दूर करतो.
मनुष्याची बुद्रि स्वतंत्र असल्यामुळे तो आपल्या कमाबद्दल इंश्ररास जबाबदार
आहे, प्रेम हेच एक इंदोपासनेच आयतन आहे. देवास रुजू होतील अर्शी
कर्मे करणें हीच त्याची पूजा, आपल्या कमाबद्दल आपल्याला मरणोत्तर बरे-
बाईट फळ भोगलेच पाहिजे. आपल्याला दुःख भोगावे लागले तर ते
प्रकरण ५ १॑.] बारा विशिष्ट लक्षणे १८७
आपला आत्मविकास व्हाबा ह्यासाठींच असतं. केवळ अनुताप हाच नरक
ब आत्मतप्ति हाच स्वगे होय, जीबाच्या आत्मविकासाला मर्यादा नाहीं.
इश्वरविषयक प्रेम आणि ज्ञान ही एकसारखी निरतर वाढतच जाणार.
इश्वराशी केव्हां तरी एकरूप होऊन ही बाढ कर्धी खुटेल असे नाहीं.
उत्क्रांतीचे नियम धर्मासही लाभू आहेत. जुनेपुराणे धर्म हे अशोधित
घातूप्रमाणें सुधारणेस पात्र आहेत. ब्राह्मघमांची एका ठाब्दात व्याख्या करा-
बयाची तर तो दाब्द प्रेम हा होय. इंश्रराचे मनुष्यमात्रावरील प्रेम हरघडीस
दिसून येते. उलटपक्षी मनु्यही स्वाभाविकच ज्याअर्थी इंश्ररावर प्रेम करतो,
त्याअर्थी इंश्रराचे कल्याणगुणाचे ज्ञान त्यास स्वबभावसिद्धच असते. कारण
अज्ञात वस्तूवर कोणी प्रेम करणार नाहीं. अशा रीतीने इंदाप्रेमात इंश्वर-
विषयक ज्ञानही सामावते. ह्या बरील गोष्टी इतक्या साध्या, ठळक आणि
उघड आहेत, का, कोणत्याही धमातील इसमास त्याची सहजच प्रचीति
असते. आ।ण अद्या रीतीने अस्विल मानवजातीची सहजीच श्रद्धा बसणे
हीच सत्यधमाची खरी कसोटी आहे. ब्राह्मममीत इतर सर्ब धमाचे सार
ग्रथित झाळे असल्यामुळे सवमान्यतेचा त्यासही आधार आहे. म्वकपोल-
कलित आणि निराधार अस त्यास म्हणता येणार नार्ही, इतकेच नव्टे तर
ब्राह्मवमांची येंग्यता अस्विलळ जगाचा सारवेत्रिक धम होण्याइतकी आहे.
कारण मलग्राही मतात ऐक्य, गोण मतात विविधता आण सर्वे मताबहल
सहिष्णुता हेच ब्राह्माचे ब्रीद आहे.
बरीलप्रमाणे त्राह्मधर्मांची स्थळमानाने रूपरेषा आरसवून राजनारायण बोस
ह्यांनी त्याची वारा विरराष्ट लक्षणे सांगितल आहेत. सत्य हे एडिळ लक्षण आहे.
हा धर्म कोणा एकाद्या घमसंस्थापकाच्या मतावर अथवा एकाद्या शास्त्रग्रथा-
वर उभारलेला नाही. बेदांत गायळेले सत्याचेही सत्य तोच हा मृतिमत धर्म
आहे. अखिल सुष्टि हाच त्राह्माचा धर्मग्रथ. साभात् इश्वर हाच त्याचा गुरु
आणि अस्वबिल मानवजातीची समष्टिजुद्धि हाच ह्या धर्मांचा उघड आणि
अभेद्र असा आधार होय. दुसर लक्षण ह्या धमाचे साधे व सुबोध स्वरूप.
मनुष्यमात्राचे केवळ उपजत बुद्धीस सहज परण्यासारख्वीं ह्या धमाची तत्वे
आहेत. ती समजावून घेण्यास सद्ुरू, अवतारादि मध्यस्थांची जरूरी नाहीं.
तिसरें लक्षण ह्याचें व्यापकत्ब. देश, वर्ण, जाति, पंथ इत्यादि भेद हा धर्म
१८८ बारा विशिष्ट ढक्षण [माम शरा
मानीत नाहीं, सत्यघमं कोणा एका विरिष्ट देशांतच कांहीं व्यक्ति अगर
समाजापुरताच सरस्थापित झाला, असे नसून अखिल मानवजात या धर्मांची
अधिकारी आहे. चबथ लक्षण ह्या ब्राह्मममांची आध्यात्मिकता होय. ह्या
धर्माप्रमाणे इंश्रराचे उपासनेस देदाकार्लाद बंधन नाहीत. ज्या ठिकाणी व
ज्या वेळीं मन प्रसन्न ब एकाग्र होईल, तीच इंशोषपासनेची जागा ब बेळ,
तसंच सत्संगतीपरत तीथक्षत्र नाही; प्रेम, आदर आणि आुभ कमाची फळे
ह्यापरते देवपूजेचे उपचार नाहीत. परोपकारापेक्षा अधिक श्रष्ट घर्मवाधि नाहीं.
घड्िपुदमनाहून अन्य तप नाही, पश्चात्तापांपक्षा पापक्षालनास समथ दुसरें
प्रायश्चित्त नाहीं. आणि इंराप्रेम-ज्योतीत स्वाथबुद्धीची आहांत देण्यापेक्षा अधिक
पुण्यकारक यज नाही. समता ह ब्रह्मधमांचे पाचवे लक्षण आह. ह्याचा अर्थ
अस[ की, ह्यात 'मबेडाचा उन्माद नाही, एकया बिरक्ताचा उदासबाण!
स्तिमितभाव नाह; ह्यात आळसात मुरलेला भोळा भाव नाहीं किवा श्रद्धाहीन
कमप्रत्रात्त नाही; ह्यात लोकसग्रह्मांद उद्योग सोडून नुसतीच भ्यानधारणा
कराबयाची नाही, तसच घ्यार्नांद साधनाकड दलध्य करून केवळ स्क्ष
कमा्साक्त नाही, ह्यात सन्यस्तत्रात्त नाही, दक्णी प्रपचःसक्तिही नाहीं.
ह्यात केवळ वुद्धिवाद नाही, तशी अधश्रदाही नाही. ह्यांत
तपाचे कष्ट नाहीत, तसे ऐपआरामही दृष्ट नाहीत. ह्यात कमकाडाचे बघन
नाही, तशी निरकुरावृत्तिही अभिप्रत नाही. परमाथप्राप्तीच कामी येथ केवळ
देबवाद सागितळा नाही, तसा पुरुपाथीचाही अभिमान ठेवला नाही. सत-
सद्ररूंसब्रर्ध, ब्राह्मयमात अवास्तव पूज्यभाव मान्य नाहीं, तर्थाप त्याचे"
संबंधी अनादर्ही नाह. असा. अद्यी ही द्र अनेक लिहिता येतील. तात्पय
इतकच कौ, ब्राह्मयम काणत्याही बाजूस झुकलेला नसून त्याची नजर सम-
तोल आहे. सहावी गोष्ट अशी का, ब्राह्मबमा'चो परमपुरुषाची कल्पना [खिस्ती
अगर महमदी'वमापेक्षा अत्यत उदात्त आयण व्यापक आहे. आणखी अस
की, ब्राह्घधम हा मोठा गोड आहे. इश्रवर्रावपयक प्रेम हच ह्या धर्माचे
स्बेस्व आहे. परमात्मा सबगत असल्यामुळ यांत प्रेमाची अखंड व्यासि आहे
आणि ह्या धमान इश्रराचे ठिकाणी समता व दयाळुत्व हे दोन्हीही गुण मानले
आहेत. ह्या कारणास्तव हा धर्म अत्यत आकषक झाला आहे, ह्यांत ईश्वराची
न्यायनिष्ट्रता आणि त्याचे अमयाद दयालुत्व यांची संर्गात उत्कृष्ट लावली
प्रकरण ५ वॅ.] विशिष्ट लक्षणे (८९
आहे. म्हणून हा धर्म इतर धमाहून अधिक प्रिय होण्यालायक आहे.
अज्ञानमूलक वाईट चालीरीति मोडून योग्य शिक्षणाने मनुष्यास पृणत्वास
पोचविण्याचे ध्येय ब्राह्मघर्माने स्वीकारळे असल्यापळे उपयुक्तता हे त्याचे
आठवे लक्षण आहे. बत्रह्मघर्माचे नबवे लक्षण त्यातील विनीतभाव हे होय.
ह्या धमाची माडणी इतर कोणत्याही धमापेक्षा श्रेष्ठ असली, तरी इतरांपेक्षा
आम्हास भघिक समजत अद्या अहकारबुद्धीस ब्राह्मयमात थारा नाही; उलट
जे ब्राह्मवमात सांगितले आहे, त सुशिक्षित अशिक्षित प्रत्येक मनुष्य-
मात्रास सहज समजण्यासारखे आहे, असा त्या धर्मांचा सिद्धान्त आहे.
इतकच काय, पण ह्या जगन्नाटकांचे पडद्याचे मागील णूढरहस्ये उकलीत
बसण हे व्यर्थ आहे; ज्या गोष्टी आपणास समजावयास पाहिजेत त्याचे ज्ञान
ईश्वराने आपणांस दिळे आहे. उलट मरणोत्तर म्थितीसारख्या ज्या कित्येक
गोष्टी इंश्रराने आपणापासून गुप्त ठेवल्या आहेत, त्या त्या अजात ठेवण्यात्च
आपल हित आहे; असे ब्राह्मवममांच मत आहे.
ब्राह्मघधमांचा दहावा गुण त्यातील बिकासवाद हा होय. इश्वर हा अनंत
आहे, तसेच त्याचेवर प्रेम करणे हीच त्याची खरी पूजा होय, इत्यादि
कित्येक घमतत्त्वाचा विकास होण जरी राक्य नसले, तरी ब्राह्मचमाची नाना-
विध तत्त्व भोतिक शास्त्रादिकाचे आधारे यापुढे अधिक स्पष्ट होत जाणे दाक्य
आहे. तसेच ब्राह्मममाची व्यवहार्यता एकदर समाजाचे उत्क्रातीबरोबर
वाढणारी व बदलणारी आहे. त्रिकालाबाधित सत्य अश्या नावाखाली ब्राहझ-
धमाची वाढ सवबतदोषरी खुंटवलेली नाही. परधमसहिष्णुता हा ब्राह्मघमाचा
अकरावा बिदोष भाव आहे. प्रत्येक धमात सत्याचा अंद आहे, असे ब्राह्म-
धम मानीत असल्यामुळे सव धमाबद्दल त्यांत आदरभाव आहे.
सामान्यतः राजनारायण याचे म्हणणे असे कौ, उपजतवुद्धि किंबा आ"म-
प्रचाते हा धमाचा पाया असून त्यावर विबेचकबुद्धीन धमाची इमारत उभारलेली
असते. वास्तविक व्यावहारिक ज्ञ.न आणि तत्त्वज्ञान, विबेक आणि साक्षात्कार,
अध्यात्म आणि भोतिकशास्त्र, यांत काहीच गेरमेळ नसून उलट इंश्ररवादा-
ची ही भव्य इमारत पुरी होण्यांत प्रत्येकाचे नियत काय असते. राजनारायण
यांचा आणखी असा उपदेदा आहे कीं, धर्माचे बाबीत आपण नव्याचा द्वेष
न करतां जुन्याचे साभिमानी असावे, आणि विघातक न होता प्रागतिक व्हावे.
१९० भेंछेवांचून अळणी [भाग रेरा
बरील एकर विवेचन बाचून ह्या ब्राह्मघधमांचे गौडबंगाली स्वरूप भगचें
घातलेल्या एकाद्या माक्तेफोजतील स!नकाप्रमाणे कोणास बिलक्षण बाटल्यास
नवल नाहीं. देवद्रनाथ, राजनारायण, अक्षयकुमार दत्त इत्यादि विबिध
चृत्तींच्या पुरुषांनी कोठकोटून मिळावलेल्या डाळतादूळांचे ह एक कडबोळेच
आहे. हे दिसण्यांत सुबक असले तरी निष्ठेच्या मिठाबांचून ते अळणी
असेच कित्येकास वाटेळ, अडे घातलेली गव्हाची रोटी शाकाहार म्हणून
सेवन करणारे आजकाल पुष्कळ असले, तरी मासाहार म्हणून त्यास निषिद्ध
मानणारेही कित्येक आहेतच. अदा सोवळ्या वृत्तीच्या लोकास वरील विचार
सरणींत विदेशी मतपरिबतनाचा वास आल्याबाऱचून राहाणार नाही. त्या
काळी नास्तिक, धर्मविरोधे, स्वतत्र बुद्धीचे, एकेश्ररपथी, (वकासवादी इत्यादि
लोकाकडन खिस्तीधम स जोराचे धक्क मिळत होते. त्यामुळ किल्टेक प्रबुड
लखक खिस्तीधमावर उदारमतवादी म्हणून जी मखलाशी करीत असत,
त्याचाच अनुवाद वरील विचारसरणीत दिसून येतो. बाबू केशवचद्रसेन ह्यांच्या
नवविधानाइतक (हिदी विचाराचे खिस्तीकरण मात्र बत्राह्मसममाजांत अद्याप
झाले नव्हते. तथापि केदावचद्राचे हे आदव्राह्मगरु खिस्ती ससगापासून
आलिप्त होते अस खास नव्हे. राजनारायण ह्याचे गोपगिरीवरील उपदेरा ब
फ्रच प्राथनांचे अनुबाद, यांतच त्याच्या शिकवणीचा उगम दिसत होता.
परंतु त्यांच्या देशाभिमानास, अलेक्झांडर डफच्या बाटबेगिरीमुळ प्रतिक्रिया-
रूप धर्माभिमानाची कृत्रिम जोड मिळताच हिंदी विचाराचे [ख्स्तीकरण
'कमी होऊन खिस्ती विचाराचे हिदीकरण करण्याकडे राजनारायण याचा
जास्त ओढा दिसू लागला. पुढे कित्येक ब्घोनीं राजनारायण ह्यांनी प्रेमधर्म
ह्या नावाचे एक इंग्रजी लहानसं पुस्तक प्रसिद्ध केले ते जरी सावोत्रिक उप-
योगार्कारतां होत, तरी त बिशेषेकरून “' हिंदुरास्त्रान्वये तयार केलेले ” अस
सुख्प्रष्ठाबर लिहिल असून त्या पानावर कहगेढापासून ता महिम्नस्तोत्रापयत
सस्कृत वाड्मयांतील कित्येक बचन दिली आहेत. ह्या पुस्तकांतील राज-
नारायणांचीं काहीं सुभाषेते आम्ही खालीं देत आहात.
:: अनंत कल्य़ाणगुणयुक्त असा एक परमपुरुष आहे. इतकी श्रद्धा प्रेमधमो-
ला पुरेक्षी आहे.. अतक््ये अशा परमात्मस्वरूपाबद्दल मतमतांतरांचा कीस
काढीत न बसतां प्रेमपूर्वक व्याबद्दवारिक धर्म आचरणे हेच खरे जीवन आहे;
प्रकरण « वॅ.] प्रमधमे १९१
आणि त्यासाठी प्रथम देहाच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे, (२)आहार-
विहारात मितपणा ठेवणे यासच ब्रह्मचय म्हणतात. त आरोग्यास आवदयक आ,
मांसाहार ब शाकाहार यासबधी अद्याप निर्णय लागळा नाही त्याअर्थी मिश्र
आहार ठेवाबा हे उत्तम. तंबास्वूसुद्धा सव मादक पदार्थाचा निषेध करावा,
< ३ ) अमानुषरपणातून माणूसपणात येण याचच नाव धम. प्रकृतीवर ताबा
असणे हीच माणुसक) व प्रकृतीचे गुलाम होणे ही गेरमाणुसकी. दद्याची
अहद्याबद्दळ किवा समयांदाची अमयांदाबद्दल उत्कठा तो धम, असंही
म्हणता येइल. दीघशाकाकुल बिरहानंतर झाळेली प्रियवम वलूभाची ती भेट
होय! इंश्रराशी साधम्ये ( (ठययापापाला ) हीच धर्माची भादि, मध्य व
अखेर आहे. परमात्म्या्द] आत्म्याने पत्नीभावान प्रेम करणे हा आराधनेचा
सर्थोत्कृ प्रकार होय. ह्या प्रेमम,ग,स व्यवहार आडवा येत नाही. डोक्यावर
पाण्याचा घडा घेऊन तालसुरात गाऊन नृत्य करणाऱ्या नतकीप्रमाणे प्रेममय
वृत्ति असताही अब्रांधित रीतीने प्रपच करता येतो. (४ ) परमत्मः
दरन[स चित्त शुद्ध ब शात व्हावे लागते, निर्वात दीपाप्रमाण चित्तव्रात्ते अशी
स्थिर होण्यास जगिक व्यबहार आडवे यरेत नाहीत. ( ५ ) फुलान फुलणे हृ
[जितके स्वाभाविक आहे. तितकच मनुष्यानं इश्वराची प्राथना करणे हे सहज
आहे. इश्वर आपल्या ऐहिक आअकाक्षा कधी पुऱ्या करील [केबा करणारही
नाही. परंतु पारमार्थक ज्ञानासाठी त्याची मनोभावाने प्रार्थना केल्यास ती
कधी वायां जात नाहीं. परतु इंश्रराची अखड प्रार्थना करीत राहणे हाच
केवळ धम नसून धमाच स्वरूप त्याहून शूढ व महत्त्वाच आहे. (६)
मनाचा मोठेपणा हा फार स्प्रहणीय आहे. पण परमात्मयोगास अगदी
अनैप्पापच असले पाहिजे अस नाही. ( ७ ) कोणीतर्रा बाहेस्च्यान बोलांबे
असे शब्द अंतरांतही ऐकं येतात. ज्यास आपल्या अतर्यामीकडून असा
आदेश मिळत नसेल, त्यास धिक्कार असो. तो बाप असूनही पोरका
समजावा ! कारण ही आत्मवाणी सवातरांत असते. आणि ह्या नीतिमयादे-
मुळेच जगाचे धारण होते. तसच कित्येक वेळां ही विवेकबाणी-नव्हे
गर्जेनाही मनुष्य दाबून टाकतो तेव्हां जगांत अन्याय व अत्याचार होऊ
लागतात. आज ज्यास पाश्चात्य सुधारणा म्हणतात ता. तसलाच एक
निंद्य प्रकार आहे. भौतिक उत्कर्षांस भुलणाऱ्या लोकांहून मूर ते कोणते १
१९२ प्रेमधम [माग रेरा
( ८ ) धार्मिक हिस्लीचें कडक परिपालन हें अत्यंत आवड्यक आहे.
दुर्बांसना झाडणे, त्याः न गेल्यास त्यांस तुडवणे, मनास दाबणे, भबसागर
पोहून जाणे आणि परमात्मचितनांत उडी मारणे असे धार्मिक ब नेतिक
शिस्तीच्या तालमेचे प्रकार अहेत. हे प्रथम कठीण वाटतात, कारण सत्य इं
भ्रमापेक्षांही परक वाटत. ( ९ ) परंतु सदसद्रवेकबद्धीच्या अंतःप्रेरणेप्रमाणे
वागले असता मनुष्य निष्पाप व निरिच्छ होतो. तोच परमाथतः त्याचा
पुनजन्म होय, तेच त्यांचे इहलोकोचे निर्वाण किबा आत्म्याचा परमात्म्यांत
लग्न होय. (१९) प्रेमधमात इंगप्रेम व मनुष्यप्रेम हे दोन मुख्य भाग आहेत.
यास्तब इंश्रराच्या घ्यानयोगाच्या मोहान कमहीन राहण्यापेक्षा कम करीत
राहणे ह चांगळे, फार कश्याला, राजकारणांतही धर्म व नीतीचा जो समावेश
करतो तोच खरा राजकारणी जाणाव. (११) प्रेमाची ठिणगी पेटून त्याची ज्योत
झाली तेच हे विश्र. यास्तव धम म्हणजे प्रेमाबांचून दुसर काहीच नाहीं. चागळेच
काय पण बाईटावरही प्रेम करण हा श्रेष्ठ घम होय. चित्तशुद्धि, इंशचितन आणि
त्याचबरोबर व्याबहारिक बारीकसारीक गाष्टीसबधीही दक्षता हीच गंभीर
धमंत्रत्ति होय, ह काही न करिता नुसत्या भजन-कथांत दंग होणे हा एक
घातुक धघर्मवेलास आहे. (१२) उलट, आत्मप्रीतीचा सर्वस्वी लय हीच
अत्युच्च धार्मिक अवस्था होय, आपली स्वताची काहीच इच्छा अथवा प्रेरणा
न राहण हेच योग्य, सकट आल तरी त्याचा आपले व्यक्तीकडे सबंध न
लावतां, तो एक विश्रयंत्राचा माग आहे, अस समजून आपली व्यक्ति सोडून
समष्टीशी तादात्म्य पावाव, परमात्मस्वरूपात आत्मा विलीन करणे-नाहीसा
करणे हेच निर्वाण होय. हे प्रेमधमाचे अंतिम ध्येय आहे. (१३) प्रेम हाच
स्वर्ग व द्रेष हाच नरक आहे. (१४) परमात्मा अनंत आहे. मनुष्य किंचिज्हञ
आहे, यास्तव मूर्तिप्जा ह पाप नसून निगुणोपासनेची ती एक
पायरी आहे. अधामिंकापेक्षा मृतिप्रजक बरे. परंतु ते साधन आहे, साध्य
नव्हे. 'घमांचे स्वरूप प्रार्गातक आहे. धममतांपेक्षां धघर्मजीबन श्रेष्ट
आहे. धर्ममतांन, कधी कोणाचा उद्धार होत नाही. मतमतांतरे ब पंथभेद
दुनियेत असावयाचेच. तरी आपण परमतसहिष्णुता ठेवणे ह आपले कर्तव्य
आहे. (१'५) क्ाचत् इशरस्फूतीने एकादा जीव काहीं काळ उच्चकोटींत
जातो, व अश्या बेळी त्याने प्रगट केळेले मात्र विचार अगदीं निदोष असून ते
प्रकरण ५ व.] आदिब्राह्मांचे आदशे १९९
तिन्ही काळीं व साऱ्या देशांतील लोकांचे बुद्धीस ब खअंतःकरणास पटतात.
ह्या अनुभविक बोलांत सवंत्र साम्यता दिसून थेते. ते बाळ सृळ्रूपाने असे
(१) निष्पाप हो, (२) इंश्रर सर्वत्र सचरळा आहे ह्याची सटव जाणीव असू दे
(३) सवतोपरी इंश्ररावर प्रेम कर; (४) इंश्रराजी तुझ सढा ऐक्य असू दे
(५१) सव जीवावर प्रेम कर; (6) सबावर उपकार कर, (७) ज्यान त्याने
उय्पआपल्या मागाने इठासानिध्य गाटाव हा प्रत्येकाच्या मतस्वातत्र्याचा
पाहिला हक्क आहे. यास्तव तत््वविरोधाबद्दल सहिण्णुता स्स दे
शिवाय राजनारायण बोस ह्याचे म्हणण उस हात * का. आमच्या
धर्मांचा उद्घार करणारा पुरुष अतःकरणाचा खराग्वग टिदच पारिज. खिम्ती
मिदानर्यापेक्षा आपल्याच शास्त्री व भद्राचाय ह्या मडळीत चळवळ उत्पन्न
होईल अशी त्याची आस्थ। पाहिजे. कलकत्ता, भबई. टब्न अथना एडिनबरो
अद्य स्वकीय परकीय सुधारलेल्या दाहरापक्षा मिथिला अशवा बनाग्स अशा
पुरातन विद्यापीठाचे ठिकाणा ब्राह्मधर्माची स्थापन करण्याची त्याची महत्त्वा-
कांभ्षा पाहिजे. आमचे त्राह्ममदिरात व्हॉोइ्सराय अथवा लोड बिदाप येण्या-
पेक्षां आमचे संतसाधु व दांकराचार्य हे यावेत यासाठी त्याना प्रथत्म कला
पाहिजे. धमेप्रचारासबधी त्याचे हे असे विचार होते.
ह प्रकरण इतके विस्तृत लिहिण्याचे कारण ह्या भागाचा मुख्य विषय
जो ब्राह्मयम त्यासबंधी देवद्रनाथ आणि त्यांच्यामागे राजनारागण बोस
ह्यानींच प्रथम इतका सविस्तर बिचार केलेला दिसतो. हे दोघ पुरुष आदि-
ब्राह्मममाजाचे आदरा होत. अर्थात् पुढे बनणाऱ्या भारतवर्षाय त्राहासमाजाचे
ते आदश नव्हत हेही पुढील विवेचनावरून स्पष्ट कटून येइल
राजनारायण यांच्या ज्या व्याख्यानाचा व लेख्यांचा थोडासो आदाय वर [दला
आहे, ते बाड्मय कालानुक्रमाने बरेच पुढचे म्हणजे सन १८७० ते १८९४
ह्या दरम्यानचे आहे. राजनारायण यांचे विचार एकदम वाचावयास मिळाव
म्हणून ते ह्याच प्रकरणांत घेतले आहेत. त्यांतील बट्ठतेक मुद्दे त्या
उभयतांनीं पूर्वींच विचारपूबक सिद्ध कलेले होते. त्यांच्या त्राह्मघर्म ग्रंथातील
ब॒ ब्राह्मघर्ममतविश्रास इत्यादि लेखांतील विचारसरणीचा उगम
. कसाही असा, पण त्यांची उभारणी « बाह्यतः आपल्या राष्ट्रीय ग्रेथोंचे
आघारावरच केलेली दिसते. इंभ्वर त्यांचेजवळ - ज्यॉ' मुखाने बॉलला, ताँ'
(२)-०४
१२४ बुद्धि आणि आत्मप्रचीति [भाग रेरा
उपनिषरदव[णी त्यांनी सामान्यतः मान्य केली. परंतु हीच भावना सवांचे
ठिकाणीं सारखी जाग्रत नव्हती. उलट ह्यानंतरचा कांहीं काळ म्हणजे ब्राह्म-
समाजाचे जुन्या विचारपरपरतील क्रान्तीचाच काळ होय. अक्षय्यकुमार दत्त
प्रभति नवीन 'मंडळीर्न| बेदास झुगारून |दल्यावर ते आपल्या धमात स्त्री शिक्षण,
विधवा बेवाह इत्यादि सामाजिक सुधारणाचा अतभाव करू लागळे, आणि
थमंश्रद्ेचे मृळभूत सिद्धान्तही ते आपल्या बुद्धीच्या कसोटींबरून तपासून घेऊं
लागले. अशा प्रकारच्या वादाववादासाठा अक्षय्यक्रुमार ह्यानी “आत्मीय
समभा' नामक संस्था स्थापन केळी, आणि ह्या सभातून सगुण परमेश्वराच्या
डायरी आनंद-ऐश्रयोॉद गुण आहेत की नाहींत, हे सभासदाचे बहुमताप्रमाणें
ते ठरवू ळागले, हा बुद्धिवादाचा होत चालळला अतिरेक दवद्रनाथास रुचला
नाही. शाबटाते ह्या रूक्ष बाइबादास बटन हिमालयात एकातबासासाठीं
निघून गेळे, नवीन मडळींचे सामाजिक-सुधाणासबवी विचारही देवेद्रनाथांस
सवेस्थी पटण्यासारखे नव्हते. काडी काळ एकान्तवासात पोवात्य व पाश्चिमात्य
अनेक ग्रथाच परिशीलन करून त्याचा असा ग्रह झाला की, खरी धमंप्रचीति
असल तरच 'घमशास्त्राचे रहस्य कळेळ, उलट अनेक धमरदास्त्रप्रथाचे अव-
लछोकनान 'वमांचे ग्ूढतन्य समजणार नाही,
देवेद्रनाथ हे एकातवासाचे अत्यत शोकी असत, त्यानी ह्या वेळीं हिमालयांत
सवच दीड वर्ष ब्रढाचितनात घाळविळे, ते डागरातून अगदीं आडमागानें
अत्यंत निजन अश प्रदेशात हिडत. तपोनिधि व यागी अश्या महात्म्याचे माहेरघर
अश्या हिमाचलांतील निसर्गसिद्ध सोंदयात जेथ मनुष्यानी आपली पाऊलवाट
'याडूनही कृत्रिमपणा आणला नाहीं, अशा एकात ठिकाणी बसून ते सुष्टिमाते-
शी हितगुज करीत असत, पुढ एकदा हिमाल्याचे पहाडांतन एके ठिकाणी
स्फटिकाप्रमाण स्वच्छ असा नदीचा प्रवाह वेगाने उड्या घेत खालीं वहात
चाललेला त्यानीं पाहिला, त्या प्रचड प्रवाहाचा तो (दमाख आणि मोत्यांप्रमाणें
चुषार फेकणारे त्याचे वेगबान् निमळ पाणी पाहताच देवेद्रनाथांची चित्तब्रात्ते
ग्रसन्न झाली. परतु उत्तरक्षणीच त्यांना असा विषाद बाटला की, हा
शुद्धोदकाचा पवित्र ओघ धुळींत ब घाणीत मिसळायला खालीं कशाला
चालला आहे ! थोड्याच बिचाराअंती त्यास कळून आले कीं, हा प्रबाह
अंकेतीही दिव्य ब तेजस्वी दिसला, तरी त्याने खालीं जाब, काँ न जावें ह्याचा
१८२ महि देवंदरनाथ ठाक्र यांचा वाडा.
प्रकरण ५ वे.] लोकसंग्रह १९५
नुसता विचार करण्यासही इश्वराने त्यास स्वातंत्र्य दिळे नाही. त्याने आपल
ऐश्व्ये ब दिमाख चटसार विसरून देवाचे अलम दुनियेतील वनस्पात व
जीवकोटीस अन्नपाण्याचा पुरवठा करण्याकरता प्राताप्रातातून जमीन सुपीक
करीत व तुपातांची तहान भागवीत हिडलच पाहिज, डाली इश्ररी नियात
आहे. त्यास गत्यतर नाही ! हा विचार दवेडाचे मनात येल वाहे ताच
त्याच शुद्ध अतःकरणात विवेकवाणी उत्पन्न झाळी, लिन प्यास अस सांगितल
की, बाबारे, पहाडात त्रह्मचितन करीत बसण्याची ही महती सोडन, तुटला जा
काही सत्याच! व इंश्वरी प्रमाचा प्रत्यय येथ आला असेल, तो खाळी जाऊन
जगास विदित करणे हच तुझ कतव्य आहे. ह्या प्रेमनदीच्या दृष्टान्तपवक
झालेल्या ह्या आदेशामळ देवद्रनाथास आपला एकातवासाचा परम माह
आवरून लोकसग्रहासाठी कलकत्यास परत येऊन टगपत्या ब्राहासमाजात
पुन्हा सामील होणे भाग पडल.
देवेंद्रनाथ हिमाल्यात जाण्यापूर्वी ब्राह्मसमाजाची हळूहळू वाढ होत चाळळी
होती. ठिकठिकाणी त्राह्मममाजसस्था स्थापन झाल्या होत्या, मोटम'य्या
श्रीमान् ब बजनदार ग्रहस्थांच लक्षही ह्या सस्थकड वेघल हत. परतु पुढ त
हिमालयात निघून गळे व इकडे तरुण पिढीचे अध्वयु अक्षस्थकुमार दत्त हे
इ. सन १८५५ साला एकाएका शार्रीरिक व्यांधीन निकामी शा, अशा]
काहीशा आपत्कालीं समाजाळा एका असामान्य व्यक्तीचा भ झाला. तीर्व्याक्त
म्हणजे केशवचंद्र सेन हा होय. त्याच्या चारत्रास पुढील प्रवर्णी सुरवात करू
प्रकरण सहावं
केशवचंद्र सेन
हिबब्ग्ग्सााासबन
चेटावपद्र सेन ह्याचा जन्म श्. सन १८३८ साली बगाल्यांतील एका
सुप्रिसर वद्यकुळांत झाला, वेंगाल्यात मिश्रविवाह सुरू असता ब्रद्वाण पिता;
ब वेव्य माता ह्यांच्या संततीस वेद्य म्हणत असत. ह्या वेद्य जातींचा मान
बगाल्यांत त्राद्याणाचे ग्वाळोखाल असे. त्राह्मणतर जातीत फक्त वद्याचे पोट
जातोसच यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार असे, मागे एका प्रकरणांत
लिहिल्याप्रमाण ठाकुर घराण्यास आश्रय देणारा बगालचा राजा आादिसर हा
जातीनं वेद्यचच होता. अर्थात् “राजा कालम्य कारणम् ” ह्या न्यायाने वेद्य-
जात हो बलगाल्यात अतिगय बुद्विमानन ब इभ्रतदार अशी गणळी जात असे.
राज; राममोहनप्रमाण केशवचंद्र सनाचे घराणे कट्टे वेष्णब होते. डाब्वल
इंग्रजीच्या प्रथम संस्काराने बगाल्यात जी राजा राममोहनप्रमाण चारदोन
माणसे आपल्या विठाप बुद्रिवेमवाने चमकळी, त्यात केशवचंद्र याचे आजे
रामकमळ याचे गणना होते. त्या काळची रिाक्षणाची अनास्था व घरची
गरिबी यामुळ रामकमळ सेन हे कळकच्यांचे गायळ एदिर्ञाटक सोसायटीत
आठ रुपये पगारावर “' टाइप सेटर ” म्हणून राहिले. पग्ंतु तेथ
राहून त्यानी आपल्या अळोकिक बुद्धिसामर्थ्यानें इतका विद्याव्यासंग
वाढविला की, लवकरच ते डो० एच. एंचू. विल्सन याचे सहकारी
मित्र होऊन सस्थेचे एक प्रमुख्य आधारस्तंम झाले. पुढे ते एका
बॅकेचे. दिवाण होऊन त्यांस दरमहा आठाचे ठिकाणी दोन हजारांवर
पगार मिळू लागला, आणि कढकत्ता राजधानीचे मध्यभागी त्याचा वाड!
झळकू लागडठा, राजा राममोहनप्रभति पुढाऱ्यांच्या खटपटीन स्थापन
झालले हिंदुकाळेज, संस्कृतकालेज, इतकेच काय पण केवळ युरोपिअन
वब युरजिअनांचे डव्हटन काळेज इत्याद शिक्षणसँैस्थांत रामकमल सेन
ह्यांचे प्रमुग्वलाने अग होत. केवळ स्वतःचे बुद्धीन बिद्या सपादन करून
रामकमल ह्यांनी बंगाली व इंग्रजी भापांबर इतके प्रभुत्य मिळावल की, त्यांनी
भा.२ प्रकरण ६ वें.] केशवचंद्र सेन १९७
चंगाळी व इंग्रजीचा पहिलाच मोठा काश तयार केला, रामकमल हे जरी
राजा राममोहनाचे समकालीन, इतकच काय पण सहकारी मित्र हाते, तरी
राममोहन याच्या घामिक चळवळीच्या कामी रामकमळ याची त्यास मद्दत
न दोतां विरोधच सटन करावा लागळा असळ, डिस्ट्वेट चरीटबळ सोसायटी-
सारख्या परोपकारी संस्थत द्राग्कांनांथ बाव ब रामकमळ ह्याचहडी सहकाय
होत असे, रामकमळाचे एक चिरजीव म्टणज केटावचद्र सन याच बडील बधु
प्यारीमोहन हे देवद्रनाथाचे सहाध्यायी डात. तसच दवद्रनाथाचे चिरजीव सलद्र-
नाथ आणि केटावचंद्रसन हे डिदकाळजातीळल वगबद दात. तात्पय व्रद्ासमाजाचे
सस्थापकाच्या घराण्यांचे अस लागेवास हात. बहुतक संव थोर पुरुपाप्रमाण
केशव्नद्र वाचबदल ** हा आमचा बसूच काय तो. आमच्या कुटुबाचे
नांव राख्योळ ' असे उद्गार तो तीनचार बपाचा असताच रमकमळ यानी
काढले होत. गामकमटसन याची राव कारकोद ड.० [तत्सन, डा मारामन
अदा खिस्ती मिठानरी बिद्रानाच्या सगतील गळी, त संस्कार पुढे कगव-
चद्रांच्या ठिकाणी उदिते झाल का काय नवळ., कशेवचद्र याच्या, ठिकाणी
खिस्ती व बष्णवबपंथी अश्या संस्काराल विलक्षण [मश्रण उसन येत. त्याचा
स्वभाव म्हणजे कोणासही न उकटणार एक काडव आह, त्याच बटा हे
मोठे सुस्वभावी वष्णबभक्त होते. परतु केशवचद्र हे दहा वपाच असतानाच
ते वारल्य,मुळे पितुसमागमाचा त्याना फाग्सा लभ घडला नाही.
केवळ आाडच्या निगेत मुलगा वाढण ह दूर्दव तर खर्च. पर्त पुष्कळ
अलो किक पुरुषांचे भाग्योदयास त्याच्या आईच्या कृपची पाखर्च कारण झालेली
आहे, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारग्वी आहे. राममोहन याची आई व देवद्र-
-नाथ ह्याची आजी ह्याच्याहापेक्षा केशवचंद्र सन याच्या मातोश्रीची योग्यता
निदान करावचद्राच्या चारिव्याच्या र्न उपयुक्तता,- फार २गथिक हे.ती
अस दिसत, केशाबचद्रांचे नजीकचे नासेवाइक व सहकारी बार्लामल भाई
प्रतापचंद्र मुजुमदार हे आपल्या गोड भाषेत कदावचद्रा ची आई शारदा
सुंदरी यांच वर्णन करितात, त ब्राह्मसमाजापकीं जुन्या चाळीच्या सरीचा एक
उत्कृष्ट नमुना म्हणून अवशय वाचनीय आहे. शारदासुदरी हे त्याचे नाव
अन्वथक होते. हारदेची सस्कृति ( विद़्त्ता नव्हे) ब शालीन्य आणि सुंदरी
म्हणण्यासारखे रेखीव रूप त्यांच्या ठिकाणी होते. गावच्या तरुण युवदींना
१९८ शारदासुंदरी [भाग रेरा
शारदासुंद्री यांच्या चांगुळषणाबद्दळ एक प्रकारचा सात्विक हेवा वाटे. अशा
सुंदर, सुशील, साध्वी, स्त्रीच माठच दुर्भाग्य कीं तिच्यावरील सोभाग्यसूर्य
तिच्य़ा एन तारुण्यात पर्चाबसावे वर्षीच मावळला, सकटे एकामागून एक येत
असतात, ह्याप्रमाण त्याच्या एकदर कुटुबासही पडितकाळ प्राप्त झाला, र्या वेळी
प्रग््यात रामकमळ सेन याची ही विधबा तरुण सून म्हणजे घरांत एक वेगग्य
व पावित्र्य यांची मृर्तिच शोभू ळागळी. घरचे सार देवताचन तिचे स्वावीन
होत, कुलोपाथ्याय ब अताथ -अभ्यागत या सवाची व्यवस्था शाग्दा-
देवीच पहात खस, घरातील जुने नोकर ब ख्ालाबळेळे आमदृष्ट ह्यानी
त्याच्याकडनच समावान मिळाविळे, आपल्या खानदानोच्या आतल्यतेत घरातच
न राहता काणचीही जवळची अगर लांबची तीथयात्रा त्यांनी करावयाची
ठेवळी नादी. कोणतीही स्वडतर त्रत, उपासतापास, जागरण, त्याची कग-
वयाची रादिळी नाहीत. जुन्या चाळीच सारे नेमधर्म त्यांनी केळे, परतु अशाही
अकाली वेथव्याच्या खडतर वेराग्यांद त्यांच्या मनाच्या अत्यत प्रेमळपणाचा
ळाभ सवाना सारण्याच मिळत होता. त्याचे व्यवहारचातुय, त्याची विटक्षण
घमनिष्टा, आणि सांचा स्वभाव, यामुळे अधवट ठिकळेल्या तरुण स्त्रियांना
ज्या गोप्टी कळण केवळ अटाक्य, अशाच णूढग्हस्य त्यांस सटज कळत असे.
त्याच्या अमर्याद ढेयाळे स्वभावामुळे त्या जुन्या ब नव्या (त्राह्मसमाजांतीळ)
मडळ,स सारण््यांच थि हाऱ्या, बाबू प्रतापचद्र मुलुमदार पुढे अस म्हणतात
का. “ ह्या आळ्दाभूत महासाध्वीच केटेळे हे वणन काहीच नाही, त्याच्या
ठिकाण, आगग्वयी नवळाची गाष्ट ही होती की त्या कड्या जुन्या चालीरीतीच्या
असताठी त्याना आपल्या सुधारक मुलाच्या पुढारलेल्या विचागशी अगदी
जुळन घतळ होते. आणि म्हणून त्या काळच्या कांहींशा भ्रष्ट आठेल्या बगाली
स्त्रीवग'स जारटासुदरी म्टणज़े एक खरोग्वरीची मागदर्शाक देववाच होती,
अर्श त्याच, फेरफार वर्षं आठवण गदील,” असो.
राममोहन याचे अहात्या आरडळी फारसे कधीच जमल नाही. आणि
देवेद्राची आजी त्यास बाळपणीच सोडन गेली. तसे केठव सेन ह्यांचे झाले
नाहीं. त्याची आद शारदासुदरी त्याच्याहीपेक्ां दीघायु होऊन तिचे चारित्र्य
केशवसेनाच्या चारित्रास कादणाप्रमाणे आंधघारभूत झाले. आणि आ”श्चर्याची
गोष्ट अशी कीं, दोघा मायळेकाचे आचारविचारांत फारसे साम्य नसतांहीं
प्रकरण १ वे.) खिस्तविजय १९९
त्यांचें परस्परांवर्रील प्रेम ब आदर सारस्वा बाढतच गेला, जारदासुटरी आपल्या
मुलास देवी पुरुष मानी, तर केशवचट्र आपळे आई च्या पायाची घळ
मस्तकीं धारण करीत, पुष्कळ दिवस ते आडवरोबर एका ताटात जेवीत
असत, या तापसी माउलीचे बरोबर सहभोजन केल्याने केशवचद्र सेनांस
सहजच साध्या शाकाहाराची सवय लागळी, ह्या तिघाही स्रियांचे ठिकाणी
बाळाबवाह व आजकालचे ठिक्षणाचा प्रण अभाव, अती आजकालच्या
दृष्टीन वगुण्ये असताही त्यांचा आयुदाय व त्याच्या पुत्राची थोग्वी
ह्यांत यात्कचितही कमतरता दिसळी नाही. सच्छील, सद्धावना व दिस्त
याच्या त्या केबळ मिच हात्या, ही गोष्ट चितनीय आहे अस वाटत. व्राह्म-
समाजाच्या थोर पुरुषाचा इतिहास लळिहीत असतां, त्याच्या शीटसपन्न स्त्रिया
व आया, ह्याच स्वभाव, आचार व (वचार हेही समजतील तितक टक्षात
घेतळे पाहिजत. म्हणून आमचे माहितीप्रमाणे आम्ही ठिकठिकाणी त्याचा
निर्देशा करणार आहात.
राममोहन व देवटरनाथ ह्यांच्या मनास तारुण्याच्या भराच्या अवसरातच
एकाएकी प्रढ व गभीर करून सोडणाऱ्या काही सामान्य गाष्टी निमित्तमात्र
झाल्या त्याचप्रमाण केदावचंद्र सन हे ऐन विद्यीच्या भरात असता एका
विलक्षण गोष्टीन त्याच्या सव चारित्याची दिद्या बदळन खकली. ते ल्हानपणीं
जसे विचारी व महत्त्वाकाश्नी तसच मोठे बिनादी व ख्ळाट्र्ही होत. पग्तु पुढे
ते एका परीक्षेस बसळे होत, तेव्हा गाणताचे प्रश्न साडदीत असता. रेजारच्या
बिद्याथ्य।जवळ कांही बोलत असत्याच आढळून आल्याबरून त्यास परीक्षेचे
मडणातन घालवन लावण्यात आल. ह्या ल्जाग्पद प्रसगाचा त्याच मानी ग्नाबर
विलक्षण परिणाम झाळा, त्याची व्रात्त स्वन व उदासीन झाली. पढ तरण व
सुठी]ल अगा स्त्रीच्या सहवासात न रमता त्याच्या मनान सन्सस्लव्रात्ति डागिकारली;
त्याच घर त्यांना म्मशानवत् भासू लागळे. व त्याच्या सभोवार ऐवा येणारा
गळबलळा त्याना श्रापदांच्या बल्गनेप्रमाण वाटूं लागला, त्याचे घ्येय त्यास ठरविता
येईना, मनांतील आनंद मावळला. त्यांनी मानसद्यास्त्राचा व नीतिदास्त्राचा
अभ्यास चालविला, वेवर आण चामर ह्याच्या प्राथना ते मनोभावान बा'चू
लागले. केशगवचद्र यांच मनोभूमिकेवरील श,सन १८५७सालच्या ह्या विचारांच्या
बंडाची शांति अग्वेर खिस्तबिजयात झाली, असे म्हणण्यास हरकत नाहीं. |
२९०० व्यक्तिविशेष [भाग रे रा
ते प्रत्यक्न खिस्ती झाले नाहींत, तसे मनाने हिदूही राहिले नाहीत, त्याचे
लहानपणी त्यास .घमनिष्ठचा आधारच नव्हता. त्यामुळ त्याचे अंतःकरण
अनुतायान नुसत रूल वे निरागा झाळे. कुळातील बेष्णव संप्रदायाप्रमाणे
गोपीअदनच्या भुद्रा केवळ दिखाऊपणासाठी) काही कोळ ते करीत सत.
परतु त्याच्या अंतरात हारप्रमाचा ओलावा नव्ह्ता. त बेषणवांचे नास्तिक
होण्याचा रंग दिसू लागलां, त्याच पाप त्याना खात होत, ह पापापासून
माझ कोणी रक्षण करील काय १ अशी तीव्र उत्कठा त्याच्या ठिकाणी उत्पन्न
झाळी. अशा वळ, इंश्ररांन एक दिवस स्पष्ट शब्दात लास त्याचे हिल्गुज
सागितळ; त्यायग त्याचे अतःकरणात प्रकादा पडला आणि मनाच्या सतोपषा-
करिता १ आत्मान्नतीर्काराता (125१७०) देवाची करुणा भाकण अत्यत
आवरयक आड हृ त्यास कळून आल, असा ते आपला अनुभव सागतात.
अशा ह्या विचाग्सक्रमण,र््या वेळी राममोहन याच्यापुढ कुराणादि आरबी
ब फारसी ग्रथ झाल, दवद्रनाथाचे हाती उपनिपद् आल, ब केंशवचद्रांस
इंग्रजी कव्यग्रथ ब बायबळ सिळाळ, अर्थात् त्याच्या पुढील सवे आचार-
बिचारावर ह्या त्याच्या प्रथम सस्काराचा अशात: निरानराळा परिणाम
झाल्पाऱावाय राहिला नाही. तर्थाप फारशी, सस्कृत व इग्रजी धमग्रथ
जरी वेंगळ, तरी त्याच्या, सम्कारानी तिघाच्याही ठिकाणीं प्रचाटत धर्माचार
च रूढी याच्यासबधा तिग्स्कार ह एकच फळ निमाण झाल, केशंबचद्र ब्राह्म
झाल्यावर लवकरच त्याच्या कुळाच्या वेष्णवसप्रदायाप्रमाणे त्यास गुरुदीक्षा
घेण्याचा प्रसय आला. तेव्हा कुलाचार व स्वकोटबकाची आज्ञा यांची भीड
न धरता त्यान सप्रदायदीक्षा घेण्याच साफ नाकारल; ब स्वकीय जनांत
अत्यंत सगदाश्वय उत्लन्न केल. ी
केडवजद्र सन हे लहानपणापासून मोठे नार्स्यप्रिय होत, त्यांचा स्वभाव
अत्यत भावनाप्रधान अस. ते शेक्सपीअरच्या नाटकातील इॅग्लेटची भूमिका
उत्कृष्ट करीत असत. तसच पुढे बिधवाबिबाह नाटक व नबवृदावन हे त्याच्या
आवडीचे खेळ होते. कोणचीही गोष्ट असा, लहानपणच्या खेळापासून तां
अग्बेर घमसस्थापनेच्या क्रायापयत सबवे लहानमोठ्या चळवळींत सतत
केंद्रीभूत राहण्याइतके व्याक्तमाहात्म्य त्याचे ठायी होत. असामान्य बक्तुत्ब,
तेजोमय भावना, इद्रियसुखविराग आणि जबरदस्त महत्त्वाकाक्षा इत्यादि
प्रकरण १ वे.] भावनेचे अत्याचार २०१
गुणांच्या योगाने केरावचद्र सेन लवकरच तरुण बंगालचे जीव का प्राण
होऊन गेले. केटावचद्र सन ह्यास धर्मवचाराची आवड उत्पन्न होण्याप्रवा'च ते
नीतिदास्त्राचे प्रणेते झाले, त्याची महत्त्वाकाक्षा त्याच्या'उदास मनासही स्वस्थ बसूं
देईना. ते रूहरंड पाग्माचे दोस्त बनल. शास्त्र आणि वाड्ाय याच्या जोपासने-
करिता त्यानी ब्रिटिश इडिया सोसायटी नामक सस्था स्थापन कटी. त्यानतर
ह, सन १८५७ त्याचा “ खळूत छा एिवासिपा (७ ” हा सस्था अ'स्तत्वात
आली. त्या सस्थत केशवचंद्र याची (थिओडर पाकर, डा चामर वगर ठाग्ल
एकेश्ररीपंथाचे ग्रथावरून व्याख्यान होत. प्रतापचद्र म्हणतात, “ एकढा एका
उदासवाण्या रात्री केडबचंद्राच्या घरी एककडच्या एका स्वोटीत आम्ही पाचसहा
तरुण एकत्र झाला, खालीच दार लावून घतल, खोलात अगद मद प्रकारा टवला
होता. अद्या वेळी आम्ही आमच्या भावनाप्रधान मनानी अत्यंत वळव्ळ्याने
प्राथना करण्यास सुरवात केली.कशवचद्र घसा कारडा पडपटत जाद तोडून भपण
करीत होता आणि आम्ही सब घाय माकलटन सारख रडत होता! ' असे
हे उत्कट परतु अविचारी भावनेचे अत्याचार ब्राहसमाजाच्या टान्म काळी
वरचेवर दिसून येत. परतु अशी ही अतःकरणाची बळच कालवोकालव
करून घेण्यात अरण्यगेदनाहून फारसा अधिक फायदा नाही, अस त्यास
लवकरच वाटू लागळे असाव, आपल्याला काणी भागदर,क पाध्जि, इदा-
प्राप्तीच्या परमध्येखराकडे जाणाऱ्या पाथस्थाचा एखादा मेळा आपण गाटावा
हे बरे, असे त्यास बाटू लागले, नुसता इंश्रराचा आस्तिवयभाव काय
कामाचा ? त्या इंश्रराच्या प्राप्तीसाठी पथारूढ हाण अवब्य आहे असे त्याच्या
मनान घेतल. अशा समयास राजनारायण बोस याची गापांगरीवरील प्रवचने,
प्राथना व द्याचे लख यानी केशवचद्र याचे चित्त आकर्षित केळे, व इ. सन
१८५७ साली ते गुपचूप ब्राह्मसममाजाचे सभासद झाले. त्या वेळी धर्मा-
सबधीच काय पण इंश्वरासबधीही त्याची निश्चित अशी भावना नव्हती,
खिस्ती वाड्ययाच्या सस्काराने इश्वर हा सवाचा पिता व मनुष्यमात्र हे बंधु
हे तत्त्व त्यास पटल होते. वेष्णबादि प्रचालित सप्रदायाची माहिती 'मळविण्या-
चा त्यानी प्रयत्नच केला नव्हता. केबळ इग्रजी, शिक्षणाच्या दपाने प्रचालत
'समाजरीतीस त्यानीं तुच्छ ठरबिल होत, कोणत्याही ध्मग्रथानी आपल्या,
विवेकबुद्धीबर ताबा चालविता कामा नये, असा त्याचा मनोनिग्रह होता.
४१०२ संगतसभा [भाग रेरा
अशा स्थितोंत त्यांस ब्राह्मसमाजाचीं मते सहजच ग्राह्य बाटलीं. आणि म्हणून
ते वर लिहिल्याप्रमाणे ब्राह्मसमाजांत दाग्वल झाले. देवेद्रनाथ आपला एकांत-
बास संपवून परत आले, तव्हां एका जुन्या प्रसिद्ध वषणवकुळांतील असलेले
हे केशवचद्र सेन ब्राह्मसमाजास मिळाल्याचे पाहून त्यांस फार आनद झाला.
बजनदार कुटुबांतील तरुणाची मन ब्राह्मममाजाकडे वळविण्यासबधीं त्यांचा
फार कटाक्ष असे. लवकरच त्यांच एकमेकांवर विलक्षण प्रेम जडल.
आणि त्याच्या उभयताच्या सहकारितेने त्राह्मसमाजाचे उत्कप्रास मोठीच
भरती आल्पासारख झाळ, ठ|]ोकडोा लोकाचे लक्ष समाजाच्या चळवळीकडे
वेघळ, नोन सुशिक्षित पदवीधर समबयस्क व एकविच!राचे असल्यामुळे,
मोठ्या उत्साहान समाजास , येऊन मिळ लागळे, समाजाचे' चालकत्व
तत्वबाधधिनी सभकडे येथपयंत होत, त त्राह्मसमाजान ह्यापुढे आपल्याकडेच
घेतळ; आणि देवेद्रनाथ ब केरशवचट्र हेच समाजाचे चालक बनळे पुढे
त्यांनी ब्राह्मस्कळ नांवाची एक सुप्र'सद्ध सस्था काटून त्यांत माग लिहिल्या-
प्रम!ग त्राह्मबमावर साप्ताहिक व्याख्यानमाला व वार्षिक परीक्षा सुरू केल्या.
ह्यापुटीळ ब्राह्मममाज सस्थेचे चळवळीत करावचद्र ह्याच्याच कामाची धडाडी
बघ उत्साह विदाप दिसून येतो. राजा रामसोहनाप्रमाण केडव'चद्र ह्याचाही
खिस्ती मिठानर््यांशी, जरी क्चित प्रसगी ख्वटका उडाला, तरी एकदरींत
दोघानाही खिस्ती मिठानर््यांच प्रेमच आधिक सपाढन केळे. असे दिसते.
केशवचद्र सेन ब त्याचे सहकारी तरुण बगाळी यानी' वेदिक वाड्ययापेक्षां
खिस्ती वाड्ययाचाच आधिक अ.स्थाप्रवक अभ्यास केला होता. त्यामुळ त्यांच्या
सव चळवळीत खिस्त्याचच अनुकरण बहुतांशी केलेल टिसत, केरावचद्र सनाने
घमसंत्रधी पाहला विचारावानमय खिस्ती मिळनर््याशींच केळेला दिसतो.
पुढे खिस्ती व शोखधघरमीयांचे अनुकरण करून केठवचद्र यानी आपले
साप्रदायक बघूची एक संगतसभा नामक सम्था निमाण केली. त्यांत
खिस्ती बायबळ आणि त्याचप्रमाण शथिओडर पाकर, प्रो० न्यूमन, मिस
काव, हॅमिल्टन, अव्हकटर कझन इत्यादि पाश्चात्य ग्रथकाराचे फार काळजी-
पूर्वक अध्ययन सुरू झाळे, त्यांतच केशबचद्र सेन ह्यांनी 'बायबळ टेक्ट!
प्रमाणे बगाळी तरुणांस उद्देशून लहान लहान चोपडी प्रसिद्ध केली !
इ. सन १८६० साली त्यांनी तरुण बगालला उद्देशून पाहिले चोपडे
प्रकरण दै :। ] उपमत घुद्धि व प्रेरणा २०३
प्रसिद्ध केळे, आणि त्यानंतर निरनिराळी बारातेरा चोषडीं त्यांनी लागोपाठ
प्रसिद्ध केळी, त्याच्या पहिल्याच चोपड्यात सरकारी शाळातून मिळणाऱ्या
€_«<
धमंहीन व नास्तिक्यविचारप्रवण अदा शिक्षणावर कड्क टीका केली आहे.
तसच सताश्रितांचा देशाभिमान नुसत्या पोकळ वक््तृत्वांत व लेग्वातच
राहिला आहे ब त्यास खर्या धमजीबनाचा पाठिबा नाही या गोष्टकच्ही
त्यानी तरुण पिढीचे लक्ष बळविठ, घ्मसब्रधी त्याच्या उपदेशाचे सारसवस्व
“प्राथना! ह्या एका ठाब्दांत आहे. ज्या प्राथनापद्धतीने याना गात प्रास
झाळी, ती इंदाप्राथना म्हणजे भवरोगाबरीळ एक त्रलोक्यचितामणीची मात्रा
आहे असा त्यांचा हढतर विश्रास होता. ते म्हणत की. प्राथनेची उपयुक्तता
सिद्ध करावयाला तक काय कामाचा ९ ठरीराची भूक भागविण्याकरिता अन्न
मिळवणे जितके अगत्याचे, 'ततकीच अतरात्म्याची भूक भागविपयकगितां
'इगप्रसादाथ त्याची प्राथना करण हे अपरिहायच आहे. येथ दाकावुडकास
अवसग्च नाहा. *
केदावचद्राच्या या लहान लहान चोपड्यात त्यांनी त्राह्मघमावर ब्राहा-
शाळेत दिलेल्या सर्व व्याख्यानाचे सार आहे. प्राथनेप्रमाणच केदावचद्राचा
विदोप ज्ञोरे सहज उपजतबुद्धि व इंश्वरीप्रणा यावर आधिक दविसितो.
कोणत्याही प्रश्नासवंधी विचार करू लगण्यांच्या प्रथमक्षणींच किबहना पर्वे"
क्षणीच त्यासब्धी मनाचा जो अनायासच ग्रह असतो. त्यास ते उपजन्बुद्धि
असे म्हणतात, हौ बुद्धि अनक मागददक सते अशी त्याची समज्त
होती, शिवाय प्राथनेच्या वेळी जेव्हां आपण इश्वगसन्मख होतो. त्या वेळी
होणार्या एकाम्रचित्तांत इश्वरी प्रेरणा होते. अक्या प्रेरणप्रमाण नि.ढकपणे
वागण्यास मनुष्य सहजच तयार होतो. इतकच काय पण अद्या इश्ररी
प्रेरणेच्या द्रार त्याचा साक्षात इश्वगणी परिचय होऊन इश्वर ग्हणजे केवळ
कल्पनामात्र असे ब्रह्मतत्व नाही, अथवा तो कोणी एतिहासिक परुपही
नाही, तर इंश्वर म्हणजे नित्य, आुद्ध, बुद्ध स्यमावबान असा परमपुरुप आहे ही
गोष्ट पट्रन त्याचे अगाध ज्ञान, अनत शक्त, अमर्याद प्रेम इत्यादि
अलौकिक गुणांचा आपल्याला साक्षात्कार होऊ हकतो. इंरास्वर्प आपण
आपल्या सन्मुख पाहु दाकता असे ते म्हणत. ब्राह्मचमांच्या मूळ एकेश्वरी तस्वा-
संबंधी राममोहनप्रभ्रति सर्वे ब्राह्म पुढाऱ्यांचे एकमत ,असलळ, तरी राजा
२०४ कायांस वःहून घेतले [नागररा
राममोहन, देवद्रनाथ, राजनारायण बोस आणि केदावचंद्र सेन यांच्या विचारां
च्या माडणीमध्ये व्यक्तिभेदाप्रमाणे फरक दिसून येतो. त्यासबधी पुढे सविस्तर
बिवेचन ग्रेणार्च आहे. असो,
केरावचंदर सेन याच्या असामान्य स्फू्तामुळे त्या काळचे सुराक्षित
बंगाळी तरुण, धर्मसुधारणेच्या उत्साहान बेहोप होऊन गळे. वबणसस्था
मोडावी, यज्ञोपवीताचा त्याग करावा, कुलगुरूकडून दीक्षा घेऊ नये,
मूतिपूजकाकडे कोणत्याही समारभास जाऊ नथे, नाचरग तमाशे
यास आळा घालावा, स्त्रियांस पुरुषासमान हक्क यावे, सत्य न्यायनीति
ह्याच्या मर्यादा कडक रीतीने पाळाव्या, असे ठराव सगतसभत एकामाशून
एक होऊ लागले. ह्या विचारावनिमयात सभासदाच्या रात्रीच्या रात्री जाऊं
लागल्या, सभा विसजन करून घरीं येत असताना देग्वील रस्त्यातील
कादिळाचे खालीं परतणाऱ्या सभासदाची त्रिकुट आणि वाकडे पुन्हा जमून
त्याची तासत्ास उभ्याउभ्याच चचा सुरू गाही, याप्रमाण तरुण सुघारकाचीं
मने सुवारणाविषयाना भारून गळी होती. कोठ कोठे नीतिनियमाचे
पशि:लनात कमठाप्रमाण कडक दिस्तीचा अवलब होऊ लागला होता.
उदाहरणार्थ:-- आपले पदर्र असत्याचा दोप येऊ नय्रे म्हणून सगतसभेचे
ख्वास साप्रदाथिक, “ अमुक एक गोष्ट अशी आहे '' अस निश्चित विधान
न करता, “ ती तशी आहे अस वाटत, ' अस म्हणत. “' अमुक गोष्ट मी
करीन ”, अस न म्हणता “ ती गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करीन,
अशी भाषा वापरण्याची ते फार काळजी घेत, ह्या सब विचार्क्रातीचे
ओघात ब्राह्ममादरातील प्राथनेचे रूपातही पालट झाला, देग्द्रनाथाच्या
स्तोत्रातून व प्राथनातून परमात्म्याचे सदेव सानिध्य, त्यांच्या कृर्षावपर्थी
आत्म(बंश्रास आणि तर्निमित्त धन्योद्रार असा प्रकार दिसतो. तर केशवचंद्र
सेनाच्या प्राथना, अनुताप आणि करुणा, अशा वृत्तीच्या दशक दिसून
येतात. एकदीत हिदी पदतीपेक्षा खिस्ती प्राथेनापद्धतीचच त्यानी अनु-
करण केलेल दिसते, अद्ाच अनुकरणाची दुसरी बाब म्हटली तर खिस्ती
मिशनऱ्याप्रमाण ब्राह्मधमप्रसाराथ केशवचंद्र सेनाने [मरानरी तयार केले ही
होय. आणि ह्यापुढे केशवचंद्र सेनाने आपली नोकरी सोडून आपणांस सवेस्वीं
ह्याच कायास वाहून घेतल, ब्राह्मसभतील चर्चात्मक 'ब्राह्धमानुष्ठान' ह्या
प्रकरण ६ वे.] सहकुटुंब प्रयाण २०५.
नांबाचा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनीं प्रसिद्ध केला, आपल्या पक्षाचे मतदर्डक
म्हणून “' इंडियन मिरर ” नावाचे पाह्चिक इग्रजी पत्र त्यानी स्रूवेले
आणि आपल्या मताची छाप चोहोकडे बसगिण्यास त्यांनीं सुरवात कली.
त्यांची ही असामान्य कार्यक्षमता पाहून देवद्रनाथानी फार मोठ्या समारंभाने
केशवचंद्र सेन यांस ब्राह्मसमाजाचे आचार्य ही मटवी प्रथमच इ, स, १८६२ सालीं
दिली. साक्षात् इंश्रराकडूनच आपणांस तशी चालना मिळाली अस ते म्हणत.
केशवचद्र सेनाचे त्या वेळी त्यांनी ब्रह्मानंद असे नामाभिधान ठेवल, हा अपूर्व
समारंभ पहाण्यासाठीच केशवचद्रानी ब त्याचे समवयम्क तरुण ब्राह्ममडळी-
नीं आपल्या अल्पवयस्क बायका! बरोबर नण्याचे ठरवळ, केरवचंद्राची बायको
त्या वेळो अवघी पघग वपाची रोती. बाबू प्रतापचंद्र मुझमदार यांचीही
तितक्याच बयाची होती. त्या बेळी बंगाल्यांत स्त्रियांची पडद्याची वगरे ठदि.स्त
फारच कडक रीतीने पाळली जात ऊस. केशवचद्राचे घरचे मडळींनी तिला
देवेद्रनाथांकडे पाठाविण्याचे साफ नाकारले. ठाकृरघराणे बहिष्कृत. होते हे प्रवी
आलेच आहे. अश्या घरी आमची मुलगी येणार नाही, ऊसा घस्च्या मंडळीचा
स्वच्छ जबाब मिळतांच, ती कदी येत नाही त पाह, असा करशावचद्रांनीं आग्रह
धरिला, ती कशी नेतोस ती तरी पहू, से घरच्या मंडळींनी मनांत आणले,
तेव्हां पोळलीसची मदत मागण्यापयत केदावचद्रांची मजल गेली. एक दिवस
सुप्रमाती एक मोठाच प्रसग झाला, केदावचंद्र आपल्या बायकोस नेण्यास
घरात गेले. घरांतील * झाडून सारे पुरुष, नोकग्लोक, रेजारीपाजारी, पहारे-
करी हा मुलीला कसा नेतो, ते पहाण्यासाठी दुतर्फा ठिकठिकाणी उभे राहिले.
इतक्यांत केशवांची स्वारी बाहेर पडली. त्यांचे मागोमाग त्यांची अल्पवयी
घर्मपत्नी लजारभ्षणा्थे तोडावर पदर ओढून पात हंच आपले निधान ह्या
निस्सीम भावनेने धीरान पावले टाकीत त्याच्या मागोमाग जाऊं लागली,
तेव्हा कोणी केशव सेनांचे साहस तर कोणी त्याच्या लहान बायकोची
पतिनिष्ठा ह्या गुणांकडे पाहून तोंडांत बोटे घातली ! रोबटच्या
दरवाजाशी ही बरातीची मिरवणूक जातांच पहारेकऱ्यानीं त्यांस पुढे जाण्यास
अटकाव करून पाहिला. परतु केरावचंद्रानी दरडावतांच दरवाजा खुला
झाला ब आपले बायकोस डोलीत घालून विजयी केशवचंद्र देवेद्रनाथांकडे
निघून गेले. त्यानंतर त्याचा पदवीदानसमारंभ झाला नाहीं तोच त्यांच्या
२न्दै यज्ञोपवीतावर गदा [भाग रेरा
घंराहून त्यांस खलिता आला, त्यांत इतउत्तर सेनाच्या जुन्या कुलीन घराण्यां-
तून तुम्हांस कायमचे बहिष्कृत केलें आहे, पुन्हा घरांत पाऊल ठेवूं नये,
असा मजकर होता, ह्याप्रमाणे ज्या घरीं त्याचे पूव आयुप्य गेले, जेथ ते
लहानाचे मोठे झाळ, जेथे त्याची जीव की प्राण अश्यी' आई रह]त होती,
त्या ग्रहाचा कायमचा वियोग झाला असतां, दवद्रनाथानी त्यास कायमचा
आसरा देऊन त्याचे पुत्रवत् पालन केळे. किबहुना पोटच्या मुलापेक्षाही
त्यास अधिक प्रेम,ने वागविले, प्रतापचद्र वावृसही केडावचद्राप्रमाण घरचा
मनाईंहुकृम लागळा होता, परंतु तो त्यानी मानला नाही. व ते धिटाईन
घरच्या छळाची पवा न करता ब्रायकोसह परत घरी जाऊन राहुं लागले,
ह्याप्रमाण कशावचंद्र सेन आपल्य़ा बायकोसह देवद्रनाथाच्या घरीच राहू
लागले. केशवचट्र सनाप्रमाणे त्याच्या सहकारी मित्राचाही अशाच प्रकारच्या
अपराधास्तब त्याच्या जुन्या चाळीच्या आस्तेष्टांकडून व गावकर््याकडून फार
छळ होऊ लागळा, परतु तो सव छळ सहन करून त्यानी आपल अगीकृत
कार्य तसेच उत्साहाने पुढे चाळाविळे, केशावचद्राचे साहस ब स्वार्थत्याग
ह्याचे वार सहजच इतर सुशिक्षित तरुणात भरल, लढाइतील वीराप्रमाणे
कोटुंबेक छळ ब आर्पात्त ही तरुणास स्प्रहणीय बाटू लागली. केरवचद्रबचे
तेज बीजेच्या चंद्राप्रमाणे वाढू लागळे. ते पाहून देवट्रनाथ त्याच्यावर फारच
प्रसन्न झाले, “ शकुंतलेच्या वाळभरताने दुष्यताळा आश्चयचाकित केले नसेल
इतक्रे ह्या तरुण केदाबाने मला थक्क करून सोडले आहे ” असते प्रेमादरान
म्हणत. त्याच सुमारास केरवचद्र सेनानी 'ब्राह्मचम नुष्ठान' नावाचे एक पुस्तक
लिहिले; ह्याचा तर देवेद्रनाथावर इतका परिणाम झाला क|, त्यानीं त्या-
नंतर आपले यजोपवीताचा त्याग केला, मग काय विचारता ! ती एक तरुणां-
च्या नवीन मानसिक धेर्याची टर्म होऊन राहिली ! राखलदास हलदार ह्या
नांवाच्या एका ब्राह्मण जातीचे ब्राह्माने ब्राह्मसमाजांत असा विचार पुढे
आणला की, जर सर्वे इंश्रराची सारख्याच दजाची लेकर आहेत, तर काहींनी
मिन्नजातिदरशक यज्ञोपवीत का घालावे ? असे म्हणून त्यान आपल्या यशो-
पवीताचा त्याग केला. ही गोष्ट त्याच्या बद्ध पित्यास कळतांच त्याला ती.
ऐकून इतके दुःख झाले कीं, त्याने तत्काल सुरीने आपली मान कापून
आत्मघात करून घेतला !
५१) मह
्षिंदे
द्वे
द्र्न
[थ
व र
कशावचचंद्र
र्या
1च
या स्त्रि
सरे
या
प्रकरण १ वे.] तरुणांचा हुरूप २०७
देवेद्रनाथाच्या घरातील इतर मंडळाचे संतोपाकरितां मृर्तिपूजेचा थोडा
अवदोप घरात शिल्लक होता, तोही त्यानी अगदी बद केला. स्वताचे मटीचे
लय़ पूबपरपरेच्या सम्कागप्रमाणे न करता नवीन ब्राह्मविधीने केळे. केराव-
चंद्रानी आपल्या पहिल्या मुलाचे नामकरणही नवीन ब्राह्मवधीप्रमाणे आपल्या
मोठ्या रहात्या घरी केळे, दरम्यान ते अतिदाय आजारी झाल्यामुळ त्यास
त्याचे घरच्या मंडळींनी घगत घतळ हात. परतु पुन्हा हा कुलाचार भग
होण्याचा वेळ ओला, तेव्हा पूबबत् बखेडा पडण्याचा प्रसंग आला होता.
परंतु त्याच्या घरच्या मंडळीनी केदावचद्राचा हट्टी स्वभाव जाणून त्या वेळी त्याचा
प्रतिकार न करता त्या मोठ्या घराण्यातील फक्त त्याच्या आई शिवाय
बाकीची लहानथोर सने मडळी राहत घरच सोडून चालली झाली ! मग अशा
' त्या स्वकीयानी टाकलेल्प़ा घरी कदावानी आपल्या मुलाचा जातक्मसमारभ
फारच मोठ्या थाटान (इ.सन १८६ ३) त्राह्मविंधीप्रमाण केला, मततस्वात्त्र्याच्या
त्या वेळच्या अव्वळ अमदानीत तरुण सुधारक आपल्या मनःपूत आचारामुळे
स्वकीयाची मने किती दु्ख्खांबळी जातील, अथवा आपले ज्ञातिबाधवाचा
केवढा उपमद होईल, ह्याची प्रायः पर्वा करीत नसत.
अद्या रीतीने ब्राह्म पुढाऱ्यांचे पुढारलेले (वचार उत्तरोत्तर छाचरणातही
उतरूं लागळे, अंगीकृत कायाच्या हुरुपन तरुण ब्राह्ममडळी तर लुन्या ब्राह्म
युढार््याच्या दहा पावल पुढच गेली हाती. त्यानी सस्थेची अधिकॉरसूत्रे
हळहळ आपल्या हाता घेतल्लँे, आणि ब्राह्मचघमप्रसाराचे काम मोठ्या
उत्साहान चालवले, केदावचद्र सेनाच्या खिस्ती विचाराळीच नव्हे, तर इंग्रजी
भाषेशी त्याचे इतके तादात्म्य झाळ हात, की कित्येक आधुनिक विद्वानां-
प्रमाण त्यास इंग्रजीप्रमाणें बंगालीत प्रथम प्रथम बोलताच येत नसे. त्यामुळें
त्याना बगालींत बोलण्याचा मनस्वी कंटाळा येई. देवद्रनाथाच्या गंभीर व
ओजस्वी वाणीपुढे केशबचद्राच्या बक्ट्त्वाचे आविर्भाव फिक्क पडत. तेव्हां तो
मानी पुरुष निराश होऊन आचार्यपद सोडण्याच्याही विचारांत हाता, त्याच्या
उपासनेस जुन्या पठडीतील ब्राह्मगरहस्थ येत नाहीसे झाले. तेव्हां ही फजीती
टाळून आपली इंग्रजीची हास पुरवण्याकरितांच की काय त्या कल्पकाने धर्म-
प्रसाराची एक नबोन याजना तयार करून ते इ. सन १८६४ सालीं
सत्यासाठी मुंबईमद्रासकडे धमप्रसाराकरितां निघून आल, देन्हीहे
१०८ शक मोठें ध्येय [मा.२ प्र.
ठिकाणीं त्यांस बोलावणो होती. तथे त्यांचे उत्कृष्ट स्वागत झाले.
इकडील श्रोत्यांवर त्यांच्या अश्रुतपूर्वी अद्या इग्रजी व्याख्यानांची. छाप
बसूं लागली. त्यामुळ सहजींच उत्तेजन मिळून आपला एकेश्वरी पंथ केवळ
कलकच्याच्या सीमतच न ठेवतां त्याचा सवे हिंदुस्थानात प्रसार करावा ही
कल्पना त्यांच्या अंतःकरणांत प्रथमच उदित झाली. अस्बिल भारत-एकेश्वरी-
समाज हे एक मोठे मोहक ध्येय त्यानी आपल्यापुढे ठेवळ, त्यानतरच्या परि-
स्थितीच्या अनुकुळतेन अगर निमित्ताने केगवचंद्र सेन ह्यांनी आपले हे ध्येय
कसे सिद्ध करून घेतल, हे सांगण्यापूर्वी त्या वेळी धर्माबचारांस समाजसुधारणेची
पुस्ती जोडण्यास परिस्थिति की कारण होत होती ते पाहण जरूर आहे,
म्हणून त्याचा अगोदर विचार करू.
प्रकरण सातवं
सुधारणेचा मनु
ह, सनाच्या एकोणिसाव्या दातकातद हिंदुस्थानात सुधारणेच्या नवीन मनुस
सुरुवात झाली अस म्हणता येइल, दोन भिन्न*सस्कृर्ताच्या गुणदोपाचा
सकर ह्या मनृत झाळेलळा आढळतो. हिदुस्थानातील आद्य सधारकाचे दष्टि-
कोंन मिन्न असोत, तसेच त्यानी सुधारणकारिता हाती घेतटल विपय भिन्न
असोत, तर्थाष एकंदरीत सुधारणेची दृष्टि उघडण्याचे सवं श्रय, खिस्ती-
सरकार, खिस्ती पाद्री आणि खिस्ती प्राच्याविद्याविश्यारद याच्याकडच आहे,
असं त्याचे सस्कृर्ताचे साभिमानी ३(वहासकार म्हणत असतात. आणि त
सवस्वी ख्वरे मानून ह्या सुसस्कृत खिस्ती सरकारशी आमचा पारत्त्याचा
दुवा जोडल्यावद्दल आमचे कित्येक विद्वानू सुथास्क इश्वरांचे धन्यवाद गात
असतात. ह्यात एक पक्षांचा कावेबाजपणा आणि दुसर्या पक्षाच
फाजील सोजन्य ह्याचेच दिग्दर्शन होते, असे आम्हास वाटत. ज्या
पुरुषाची दाष्टि राष्ट्रीयत्वाची भावना ओलाडून अखिल मानवजातीला
व्यापून उरते, त्याच्या ठिकाणी, ह श्रेयाचे माप काणाच्या पदरात
किती टाकाव, याची चिकित्सा करीत बसण्याइतकी आस्था ब अभिमान
नसतोच, एकदर मानवबजातीबह्दल त्याची भावना इतकी उच्च प्रकारची
असते कौ, कट्टया ठात्रूबद्दलही दुप्मानांगरीची भाषा न वापरता माणुसकीच्या
भलेपणाचीच भापा ते नेहमी बोलतात. ही असामान्य ब अलो(कक साधुदष्टि
आजच्या जगाच्या कुटिल व्यवहारात अंगीकारणे ज्यास अव्याबहारिक वाटत
अशा तीव्र राष्ट्रीय भावनेच्या पुरुषास, हिंदुस्थान पारतत्र्याच्या यातना भोगीत
असतां, ह्या अँग्लो-इडियन म्रर्थाबद्दळ राज्यकत्यांचे अगर इंश्वराचे धन्यवाद
गावे असे बाटणें आज तरी शक्य दिसत नाही, कारण हृ उघड आहे का,
आजचे जगांतील आतरराष्ट्रीय दळणवळण लक्षात घेता, हिंदुस्थान एका
विदेशी साम्राज्यसत्तत सरकारजमा झाले नसत, तर त आजच्या जगांतील
उत्कृष्ट ब्रस्कारांस आंचवलं असते, असे खास नव्हे, इतकेच नव्हे तर ही
(२) ...५
२१० असंमत विचारसरणी [भाग २ रा
पारतंत्याची धोड जर आमच्या गळ्यांत नसती, तर गेल्या शदीडदो वंषोत,
पोंबात्य जपानच काय, पण पाश्चिमात्य इंग्लडच्या पुढेही, दहा पावळे निघून
जाण्याच कर्तुत्व हिंदुस्थानने दाखविणे काही असंभवनीय नव्हते. ज्या
परश्चमात्य सस्काराच्या उपकाराब्रद्वळ आम्हांस क्ाणकरी लेखण्यात खिस्ती
ळेग्वक मेठिपण मानतात. त्या सस्कारांत जो चागुलपणा असेल तो आम्ही
स्वतब असता तर आपल्या स्वेच्छेने निवडून वब पारस्न घतळाच असता.
आज फरक इतकाच झाला का, ती निवड व पारख करण्याची स्वतत्न बुद्धि
आमच्यात राहिली नाही, दुसऱ्याच्या उपकाराच्या राईचा डोगर मारून घ्यावा
ही सुजनरीति कबूळ आहे. परतु अस करीत असताना दुसर्याचे अपकाराच्या
डोगराची राई करूनही ती डोळ्यात सळन ब झोबन घळघळ पाणी काढते
हेही अपग्हार्यच आहे! मोगलाइतीळ झनान्यात सापडळेत्या एखाद्या
अभागी हिदू राजस्त्रियेच्या अंगातर बादठाहानीं अगदी रत्नजडित यावनी
पेहराव चढविला, आणि ह पहा, तला आमच्या सरकारन कस रत्नर्स्वांचित
केळे आहे, म्हणन त्या बादशहाचे स्वुपमस्करे त्या बा्टस वेळी अवेळी बजाव
ळागळे, तर त्या दुदैवी स्त्रीच्या अंतःकरणाची जी स्थिति होइल, त्याप्रमाणे
ह्या खित्तो लेखकाची आत्मप्राढी वाचून हिदभूमीचे मन लजित व
दुःस्वित होणे स्वाभाविक आहे. वरीळ दृष्टान्तात त्या खुपमस्कऱ्यांच्या
सरकारने त्या अभागी स्त्रीला रत्नखपित केल्याचे ग्रहीत घरळ आहे. पण
ह्या हृलूण्व झाळेल्या सुबणभूमीच्या ठिकाणी तोही प्रकार विपयंम्तच ज्ञालेला
असताही, त्या मिरनरी भाटानी वाटेल ते गावे, आणि आम्ही त्यास मान
छुकवावी, हृ आम्हास तरी अनुकरणीय वाटत नाहीं. अठरारा सत्ताबन सालच्या
बंडात हिंदुस्थानातील उरल्या सुरल्या स्वाभिमानाची राग्व झाली
असता, ती रास अगाळा फासून एखाद्या तामसी पुरुपाप्रैमाणे त्या भारत-
वर्षाने आग्लसस्कृतीशी तरी तेखाने फटकन राहावयास पाहिजे होते, असे आज
कित्येक उद्गेगाने म्हणत आहेत, पण तोही योग आला नाही. ह्या प्राथमिक
मुद्दयासबंधीं इतका विस्तार करण्याच कारण असे की, जी विचारसरणी असमत
म्हणून बर दर्शविली, ती केवळ खिस्ती लेखकांनींच अंगीकारली नसून
बऱ्याच ब्राह्म लेखकांनींही स्वीकारलेली दिसते. आतां त्यांपेकी कित्येकांनी
'पांचपन्नास वर्षाच्या पूर्वी ह्यासंबंधी जें उद्गार काढले, ते उद्गार त्याच शब्दांत
भ्रकरण ७ वें.] आतमनिरीक्षण २१२
आजची स्थिति अनुभवून त्यांनीही कदाचित् काढले नसते, अस जरी मानले,
तरी आम्हा पोर्वात्यावर अश्या कोणत्या अपूव संस्काराची व उपकाराची
खैरात पाश्चिमात्यानी केली कीं, त्यामळे पन्नास वपाच्या प्रवींही आम्हास
इतक हुरळून गेल्यासारखे व्हावे ! हा प्रश्न ग्हातोच, “ कृतघ्न नास्ति निक्रया ”?
मनुष्याने कृतज्ञ असावे, कृतघ्न होऊं नये, ह टाक. पण कृतज होण्याच्या भरांत
स्वतास नादान ठखन स्व[भिमानगून्य होण, जरूर व दष्टट, नाही. ह उघड आहे.
आमचा व खिस्ती लग्वकांचा मतभढाचा हा भाग ह्या ग्रथात अस्वेग-
'पयत राहण्याचा सभव असल्यामुळे त्यासवःवथी थोडाअधिक स्वुळासा आताच
एकदा केळेळा बरा. राजकारण, समाजकारण व भ्मकारण साचे सत्रध
निगडित असल्यामुळे, आम्हास हा ग्रथ लिहीत असता, निढान मनान तरी
प्रस्तुत राजकारणाशी जरी अगदीच फारकत करता येण डाक्य नसळ, तरी
वरीळ विवेचनातीलळ आमचा कटाश्र केवळ विद्ी राजसत्तकड नसून,
सामान्यत्व आमच्यासव'धी विदशीयांच ग्रथ व सस्था ह्यास डानल४र्न आहे. ?
सागण जरूर आहे. खिस्ती मिठनरी व खिस्ती प्राच्याविद्यानिशार्ढ थांची
ग्रथसंपात्, ब त्याच्या अनक ळोकापसागी सस्थाचा व्याप व इ(तहास
पाहिला म्हणजे त्याचे बुद्धिवभव ब उद्योगशीलता यावरळ कोणासही उल्कु
साक्ष पटेल ह्यात दांका नाही. हे त्यांचे गुण त्याच्या स्वातव्यास पृग्स नसळ तरी
साजेसे आहेत हे खर,पण 'वाकटा भाऊ वापाचा ख्ाढा उभे स्हाव्यास मळाल्या-
मुळ उच दिसतो आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन थोरत्या भावान जस दम्खळेळ
राहण्याच कारण नाही, तसे परकायाप्रमाण आमच्यात, गाळा, दवाखाने,
टत्यादि उपयुक्त संस्था काढून त्या यळस्वी करून दाखवण्याचा बडाडी
नाही; आमच्यात. काणी कोलत्रक, विल्सन, मक्समुलर निपजत नाहीत. भान
विज्ञानाची वरद्ि नाही, समाजात सुधारणा नाह त, परापकारी सस्था नाहीत,
लोकसग्रहाचा हुरूप नाहीं, इत्यादि अनक खऱ्या व काल्पनिक वेरुण्यास
कारण आमची प्रतिकुल पारास्थात आहे, हे ध्याना ठेवन सुजानी (वनाकारण
आत्मनिंदा करून जनतेत निरुत्साहादे आत्मघातकी दोप पसरवू नय, हेही
योग्य आहे. आपत्कालीं आत्मनिरीक्षणाकड दोपेकदृष्टि गाहीलळ तर तो भूपणा-
वह ब सुखाबह होईल. पण आपत्काली अशी रष्टि 'बुडत्याचा पाय खोलांत?
या न्यायाने कधी कधीं आत्मघातकी होण्याचा फार सभव असतो.
य
२१२ खिस्ती लेखकांचा डाव [भाग रे रा
आतां ह्या खिस्ती लेखकाचे ग्रंथांतून आमच्या संस्कृतीबद्दल, इतिहासा-
बद्दूलळ ब परिस्थितीबद्दल ज वर्णन केलेले आढळते, त्यांत लेखकांचे परिश्रम
ब भाषावेभब हीं जरी उत्कृष्ट दिसून आलीं, तरी त्यांचा दा्टिकोन अचूक
चुकलेला, आणि विवेचनपद्धाते निरपवाद स्वार्थप्रेरित असल्यामुळे त्यांच्या
ग्रथसपतींन त्यांना श्रीमान. केळे असळे, तरी आम्हांस नाहक दरिद्री केले
आहे. परंतु ह सहज वाचकाचे नजरंत येतच असे नाही. कारण त्या ग्रंथातून
आमची बारीकसारीक ब स्वरीखोाटी माहिती देऊन क्वचित् म्तृतिही केलेली
आढळते. आणि दिबाय केबळ निवकार मनाने, किबहूना सहानुभूतिपूर्ण
दृष्टीने, आम्ही ग्रथास आरभ करीत आहो. अशी त्यांत प्रांतज्ञाही असते.
आम्हीही त्या सबासच खोट्या प्रावज्ञ आणता असे नव्ह, परतु त्याच्या
प्रतिजिस काथ [कमत द्यावयाची याचा आपण विचार केला पाहिजे. कोणी
परपुरुष आपल्या मायब्रहिणीची -निदा नव्हे-सादयांची स्ताति करू लागला,
तर त्यात वाटल्यास कणी संतोष मानावा; परतु त्या पुरुषाची नजर पापी
आहे, हे कळून आल्यावर त्याचे स्तावक रब्दही आपल्या सुग्यास अगर आदरास
पात्र होतीळ काय? हरिदासाचे वेराग्याचे निरूपण दोबटल्या ब्रिदागीच्या
मागण मुळ जस फिक पडते, जादुगराची मातीची चादी करण्याची विद्या
जगी दोबटी तो टोपी काटून पे-पेसा माशू लागला, म्हणजे लबाडी ठरते,
नाटकांतील राजा उपात्य अकाच्या शेवटी लोकाश्रयाची याचना करू लागला.
कां उघड नाटकी ठरतो, त्याप्रमाण खिस्ती लेखकाचे आमच्यासबंधी लेख
त्यातील अखेस्चे स्वर रहस्य कळल, तर भ्रामक ठरतात. ज्याप्रमाण आपल्या
शेजारच्या सर्वे शिप्याच्या दुकानांवर काणी एका रिप्यान 'या गावातील
प्रमुख', 'ह्या प्रांतातील श्रेष्ठ', 'ह्या देशातील सर्वोत्कृष्ट रिपी' अदा
पास्या लटकावून शेबट त्या परोपकारी 'रोप्याने आपले दुकानावर 'ह्या आळी-
तील पहिल्या प्रतीचा रापी? अळी दिसण्यात साधी पाटी लावून सवांच्या
पाट्या उधळून लावल्या, त्याप्रमाणे खिस्ती लेखकाचा जेथे तेथे स्वतांच्या
घर्मांचे ब राष्ट्रीयत्वाचे वगेरे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा डाव जेव्हा उघडकीस
येतो, तेव्हां त्यांच्या सव परोपकारी ग्रथांबर सहजच पाणी पडते. तेथे
बाचकानीं केवळ सारसंग्राहक दृष्टि ठेवून चालणेही धोक्याचे आहे असे वाहूं.
लागत. मग ही पण सारप्रहणबुद्धि न ठेवतां ते ग्रंथ सबथा मान्य करून त्या
प्रकरण ७वें.] सामाजिक सुधारणा २१३
अधिष्ठानावर सुधारणेचे मनोरे उभे करूं पहाणे, किती अन्थांबह होईल हे
निराळे सांगावयास नको, आपल्या भूत आणि भावी स्थितीबद्दल परकीयानीं
लिहिलेले लग्व, त्यांनी आपल्याकडून प्रामाणिक बुद्धान लिहिलेल असळे, तरी
ते विचाराअंती आणि अनुभवाअती जस भ्रामक ठरतात, त्यर्चप्रमाण
परकीयांचा धम व समाजनीति यांच अध्ययन आणि नतर जसच्या तस त्याचे
अनुकरण हेदर्रव(ल स्वान्नतीस पोपक न॑ हाता [बघातकच हात. अद्या स्थितीत
ज्या परकोय संस्कृतीच्या लोकाशी आपला सवध आला आहे, त सस्क'तघाग्क,
जेते ह्या वगात येत असून, ते सत्ताधारी, यशस्वी ब ऐश्रयव,नन अस असल्या-
मुळ, आपण आपल्या स्वच्वाबदल निभ्रान्त चित्तान ख्बबर्दार राहणे, (जतक
जरूर तितकेच काठण झाले आहे. तात्पथय, प्रथम टडाविल्याप्रमाण
खिस्ती राजसत्ता, खिस्ती मिदानरी, खिस्ती शार्स्त्रुय समस्कात, आणि
खिस्ती प्र,च्यबिद्याबिद्यारदांचे उद्योग व सद्यांधन, डास चतुविध पुरुपाथचे
प्रकार एकदम नजरेपुढ आल असता, ल्यांशा त्या काळी सहज परिचित
होणारा जो सु'शक्षित हिंदी वर्ग, त्या वगात बुद्धिभेद झपार्याने सुरू होऊन
हरण्क बाबतीत “ सुधारणा, सुधारणा ” ही एकच घपणा सुरू होण
अगद| स्वाभाविक होते, ब्राह्मसमाज हा मुख्यत्वेकरून सुरिश्षितांचाच एक
संघ असल्यामुळ ह्यांत सुधारणेसबधी खळबळ वरचेवर होऊ लागली,
राजकीय प्रश्नांच्या चर्चेस राजा राममोहन ह्यार्न। पूर्बींच सुरुवात कली होती,
तथापि राजकीय सुधारणेची चळवळ अद्याप सुरू झाली नव्हती. ओद्योगिक
चळवळीचा तर मागमूसही नव्हता. राहता राहल्या धामिक व सामाजिक
सुधारणा, त्यापकी धामेक सुधारणा हाच ब्राह्मसमाजाचा मुख्य उद्देश
म्हणून राजा ड्राममोहन आणि देवेद्रनाथ यांच्या आदि-ब्राह्मसमाजाने
धार्मिक सुधारणांपळीकडे आपल लक्ष फारस जाऊ दिले नाही, धारमेक
सुधारणांतील मतभेदांस व विरोधांस पुरून उरण्याइतके आणि उपास्थत
प्रश्नांची योग्य ती बासळात लाबण्याइतके कर्तृत्व दोघांनीही दाखविले,
परंतु धार्मिक बाबीप्रमाणे सामाजिक सुधारणांचा सांगोपांग बिचार करून
"ती. चळवळ सुरू करण्यास देवेंद्रनाथ तयार नसल्यामुळे त्यांची ,आदि-त्राह्म-
-समाज-संस्था विशोष्रंकरून तरुण सभासदांच्या महृत्त्वाकांक्षेस अपुर्री वाटूं
स्ढहागली, मनुष्यकृत भेद ब मनुष्यकृत शास्त्ररूढीचीं बंधन नाहींशी करून
२१४ सुधारणांची बीजे [ भाग २ प्र, ७
मनुष्याला स्वतत्र करावयाचा, यांतच बहुतेक सर्व सुधारणांचा अंदर्भाव
होइल, समान हक्क आणि आचारस्वातंत्र्य हेच समाजसुधारणेचे अत्यंत
इष्ट गणळेळे दोन प्रकार होत, अथात या सुधारणांचे विषयीभूत होणारे
बर्ग म्हणजे समाजांत कनिष्ठ म्हणून गणलेले ब्राह्मणेतर, गरीब आणि
स्त्रिया हेच होत. त्यांची उर्ात करून सबांस समान दर्जा ब हक्क प्राप्त
करून घेण्यास मोकळ ब समथ करणे, हच समाजसुधारकांचे ध्येय होते.
वरील वगापको सवांशी सन्निकट ब संख्येने सवांत मोठा ब आवडीने सबात
प्रिय असा स्त्रीवगच असल्यामुळे अबलोन्नतीचा प्रश्न त्यांतही प्रामुख्यानें
पुढे येणे स्वाभाविक होत, शिवाय प्रतिबेधाचे प्रमाणांतच प्रतिकारांचा जोर
असल्यामुळ बगाल्यांतील गोषाच्या कडक प्रतिबंधामुळे ता पडदा दूर करून
स्त्रियाना पुरुपाप्रमाणे स्वतंत्र ब मोकळ्या करण्या'चा प्रयत्नही जोराचा सुरू
झाला. ही सुधारणांची सवे बीजे पश्चिमेच्या वाऱ्याने प्रथम इकडे आलेली
असोत अगर नसोत. महाराष्ट्राने ती बगालपासूनच उचलल्यामळे महाराष्ट्रास
ती पृवंकडीलच आहेत. धम-कारणाप्रमाणे समाजकारणींही, बगालच महा-
राष्ट्रीम सुधारक वगस मार्गदर्दाक झाला असल्यामुळे, देवेद्रनाथांचे आदि-
ब्राह्मममाजात कांही काळ बागणाऱ्या ठळक बगाली सुधारकाचा अल्प
पारेचय करून देणे जरूर दिसते. शिवाय त्यायोग धम-सुधारणांप्रमाणे
समाजसुधारणात साक्षात् खिस्ती प्रेरणेचे अंग किती आहे, ह्याचेही आपणांस
अनुमान करतां येईल,
प्रकरण आठव
बंगालचे कांहीं आद्य सुधारक
यामा हिनी नश 83 कयाय
राजा राममोहनराय ह्या चौरस पुरुषाने सवागीण सुधारणेस आरंभ केला
हे खर, पण त्यांच्या ब्राह्मसभेचा भर एकेश्वरी उपासना ह्या गोष्टीवरच
अधिक होता. तेच एकेश्वरी उपासनेचे त्रेत पुढ देवद्रनाथानीही एकनिष्टेने
चालविल. परंतु पहिल्या ब्राह्मसभेच्या बुद्धिस्यानी जशी राजा राममोहन ही
एकच प्रेर्क शक्ति होती, तशी स्थित आदिन्राह्मममाजाच्या अमदानीत
फार काळ राहिली नाहीं. आदि-ब्राह्ममभेचे बुद्धिस्थान तत््ववोधिनी सभेकडे
होते, कोणा एकाच व्यक्तीकडे नव्हते. तत््वबोधिनी सभेचे सभासदांत
तत्कालीन विद्रानापेकीं फार बडी बडी घेडे होती. व्यक्त तितक्या प्रक्नात? या
न्यायाने मतभेदाचे अनेक प्रसग उत्पन्न होत. त्या बेळी फारकरून मता-
धिक्याची प्रतिकृलताच देवेंद्रनाथांच्या नजरेस येई. अक्या प्रसगापेकी धर्म-
प्रामाण्याच्या बखेड्याचा निकाल देवेद्रनाथांनी कसाबसा लावला, परंतु धम
आणि समाजनीति यांच्या सरहद्दीवरील कित्येक वादग्रस्त प्रश्न उपास्थत होत
होते, तिकडे देवेंद्रनाथ आपले मन घालीनात. ब्रह्मोपासना आणि तोही
प्रायः एकांतिक हा एकच विषय त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा होऊन बसला
होता. त्यांनच त्यांचे सार अंतःकरण व्याप्त करून सोडले होते. देवेद्रनाथांचे
व्यवसाय फार मोठे, आणि त्यांचा विद्याव्यासंगही बहुविध प्रकारचा होता.
तरी त्यांच्या दीर्घ आयुष्यांतील बहुतेक सर्बकाळ त्यांनीं जनसंमदापासून
अलग अशा एकांत स्थळी, ब्रह्मरचितनाचे अनुपम आनंदांत घालविला, ह खरे.
देवेंद्रनाथांची ब्रह्मनिष्ठा त्यांच्या सरबंत्र सहकारी विद्वानांस सुलभ नव्हती.
शिवाय ब्रह्मानुभवाबद्दल इतकी उत्कटता क्वचितच कोणाचे ठिकाणीं दिसून
येते. यामुळे देवेद्रनाथ आत्मचिंतनार्थ एकांतवास सेबं लागले, म्हणजे
' कुटुंबांतील करारी कर्त्या पुरुषांच्या गेरहजिरींत इतरांस आपले आवडीचे
व्यवसाय पहाण्यास जसे स्वातंत्र्य मिळते, त्याप्रमाणे ब्राह्समाजाची स्थिहे
शझाळी असावी असे वाटतें. शिवाय ह्या वेळीं मतर्वातंत्र्याच्या मनूस प्रारंभ
२१६ इश्वरचंद्र विद्यासागर [भागर रा
झाळेळाच होता. तेव्हां देवद्रनाथांच्या मतास योग्य तो मान देऊनही
ब्राह्मसमाजाचे कार्यक्षेत्र बहुमताप्रमाण बाढवितां येण त्या वेळी अशावय नव्हते.
राजा राममोहन राय यांने, धघमकायाप्रमाण ज समाज-सुधारणेचे काय
हाती घेतल; त्यांतील अतिदाय महत्त्वाची सुधारणा भ्हणजे सतीची चाल
बंद पाडण ही होय. ह्याप्रमाण विधवांच्या जिवावरील एक आररभच प्राण-
संकट त्यान, दूर केल्यावर पुढे त्या विघवाच्या सु'स्थतीबद्दल तजवीज लावणे
हे एक तऱ्डईेन क्रमप्राप्तच काय होत, विधवांस जीवदान (दिल, येथच त
कार्य सपल नव्हत; त्यांची पुढची तरतूद ळ.वणे कित्येकास अत्यत आवद्यक
वाटले. करचित् एखादी बालविधवा तरुणपणच्या देहधर्मास वरा होऊन
दुराचारी पुरुषाच्या मोहास बळी पडाबी, आणि ती गोष्ट उघडकीस
आल्यामळ जनतेने तिचा अत्यत छळ करावा, अशी हृदयद्रावक उदाहरण
मधून मधून धडत असत. 'चिताय्नीतून सोडविलेल्या त्या तरुणी, कामाग्नीत
होरपळत राहून, अखेर जनतेच्या द्वेषाझीने त्यांची राख होण्याचा दुघर प्रसंग
किऱ्येक वेळां येई. अक्या ह्या अनथपरंपरेस आळा घालण्याकरितां बिधबा-
विवाह व स्त्रीशिक्षण इत्यादे अबलोन्नातकारक सुधारणांचे बंगाल्यांतील
आद्य प्रबतक म्हटले तर पडित इंश्वस्चंद्र विद्यासागर ब बाबू शशिपाद
बानर्जा हे होत.
पंडित इंश्वरचंद्र विद्यासागर हे एक अलोकिक बुद्धिकन्न् पुरुष अव्वल
इंग्रजींत बंगाल्यांत होऊन गेले, ह्यांचा जन्म ह. सन १८२० मध्य बिरसिध
येथे झाला, त्यांची आई भगवती देवी हिचे पोटीं हे विद्वद्रत्न जन्मास येणार
असे भाकीत तत्कालीन प्रसिद्ध ज्योतिषी भावानंद भट्टाचार्य ह्यांनी केले होते.
श्ववरचंद्रांचे वडील रामजय यांसही साक्षात् तसा दृष्टान्त झाला होता. विद्या-
सागरांचे घरच अठराविस्वे दारिद्य होते. इंश्वस्वंद्रांच्या वडिलांना दरमहा फक्त
आठ रुपये पगार होता. अशा बिपन्न स्थितीत असामान्य बुद्धिमत्ता ब अवि-
श्रांत उद्योग यांच्या जोरावर ते इतक्या मोठेपणास चढले कीं, तारानाथ
सकवाचस्पतीसारख्यांनी त्यासंबधीं असे उद्गार काढले कीं“ विद्यासागर
सुमचा जयजयकार असो ! तुम्ही मनुष्य नसून मानबदेहृधारी ईश्वरच
आहांत ! ” मातृपितृसेबंत ते एक पुंडलीकच होते. पूर्बबयांत घरांतील मोट-
झरणीचं, स्वयंपाक्या'चे, बगेरे हइस्टक पकारचे इलकेसलके 'चटसारं काम ते
प्रकरण ८ वॅ.] विद्यासागर चिरायु होवोत २१७
स्वतः करीत असत, रात्री १० ते १२ इतकीच काय ती त्यांना विश्रान्ति
ठाऊक होती. पुढे मोठेपणी ते स्वता जाडे सस्कृत पंडित झाले, संस्कृत
अध्ययनाच्या कामीं तर ते परमानाणात होते, त्यानीं लोकारिक्षणाच्या कामीं
भगीरथ प्रयत्न केले, कलकच्याच्या संस्कृत कलटिजातील सस्कृत (कषण द्रिजे-
तरास देत नसत, तो निव'ध ह्याच्या स्वटपटीने दूर झाला, बगाली भापेत
ग्रंथसर्पात्त निर्माण करून त्यानी व अश्षस्यकुमार दत्त यानी भाट भापेस तेज
चढाव. तत्त्ववोधिनी पत्राचे हे दोघेही सपादक होते ह बरती आलच आहे.
आपल्या प्रास्तीच्या बाहेर खर्च करून थानी मोफत रक्षणाच्या शाळा काढ्ल्या,
आणि स्त्रीशिक्षणाच्या कामी तर प्रसद्ध ढासळलेले मि० भेथ्यून याचे
विद्यासागर उजबे हातच होते. तथाप याचे सवात मोठे कार्य, म्हणजे
बिधवा-विवाह ब तजञन्य सर्तात कायदेशीर ठरून घेण, हे होय,
कलकच्याच्या हिंदुकालेजातील डेरोझिओप्रमाण ह्या सुधारकाने सस्कृत काळेजा-
त त्या काळीं मोठीच खळबळ उडवून दिली. त्यामुळे पडित
नाथशास्त्री, पडित योगंद्रनाथ विद्याभूपण, असे कित्येक त्या
संस्कृत काळेजातील विद्यार्थी बिधबाविवाहाचे कट्टे पुग्स्कतं वनले
विद्यासागर महादयानी इ, सन १८५६ साली बाबू राजकृष्ण बानर्जी
यांच्या घरीं पहिला विधबाविवाह घडबून आणला. त्यावेळी पुनविवाहित
दंपतीची मिरवणूक पाहण्यास सर्व कलकत्ता दाहर लोटले होते. त्याच्या
अंगच्या बिद्दत्तेने नसले, तरी या बिवाहप्रसंगाने बिद्यासागराचे नांव सवतो-
मुखी झाले, विद्यासागर चिरायु होवोत, अशा धन्योद्रारांच्या अक्षरांनी विणलेले
कांठ स्त्रियांच्या लुगड्यांस कृतज्ञबुद्धीने झळकू लागले. ह्याप्रमाणे सोभाग्यवतींस
बेघव्यसूचक आणि वबिधवांस पुनर्बिवाहसमतिरूचक अशी ट॒गडी तयार
करण्यांत कोष्टयांकडून कांहींसा ओऔचित्यमग व्हाबा, इतका त्यावेळीं ह्या
बिषयास ऊत आला होता ! ब्राह्म-पुढाऱ्यापेकीं पंडित दिवनाथशास्त्री, बाबू राज-
नारायण बोस इत्यादे कित्येक पुढाऱ्यांची त्यांस सक्रिय सहानुभूति होती.
एकदां एका विधवाविवाहप्रसंगी विद्यासागरांचे एक रेही आपल्या
मनऊदहा बर्षांच्या मुलीस घेऊन त्यांचेकडे आळे, आणि त्यानीं रीतीप्रमाणे
विद्यासागरांस नमस्कार करण्यास मुर्लांला सांगितले, मुलीने नमस्कार केला,
तेव्हां मह्वाययांनीं आशीर्बाद दिळा की, “' बाळे, तूं दाघांयु होबोस, तुला
२१८ कोमलवृत्ति [भाग रेरा
चांगला पति मिळो. पण तुला वेधव्य प्राप्त होऊन तुझा पुनर्विवाह करण्याची
संधि मला मिळो ! ” असला हा विचित्र आशीवाद देऊन पंडितजी हसत
हंसत म्हणाले, की विघबाविवाहास आज जनता इतकी प्रतिकुल आहे काँ,
माझ्या खेह्यांच्याच मुळी जर विधबा न होतील तर माझी ही आवडती सुधारणा.
मला जगांत रूढ कशी करतां येईल !
एकदां त्यांच्या कालेजांतील विद्यार्थी प'डत शिवनाथशास्त्री ( ब्राह्मसमाजा-
चे प्रसिद्ध इतिहासकार ) यांच्या मांडीवर लडिवाळपणे खेळत असलेली
सातआठ वषांची एक सुंदर मुलगी त्यांनी पाहिली, ही कोण म्हणून त्यांस
बिचारतां विद्यासागर यांस समजल कीं, तौ शेजास्च्या न्हाव्यांची मुलगी
असून बिचारी बाळविधबा आहे! हे समजतांच त्या थोर पुरुषाच्या अंतःकरणास
गहिंबर आला. त्यांच्या डोळ्यांत अश्रुबिंदू उभे राहिले, त्यांनी तिळा लगेच
उचळून आपल्या पोटाशी घरले, तिला आपल्या खचाने वेथ्यून स्कुलमध्ये
घालण्याचे त्यांनी ठरविळे आणि आपल्या आईचे भेटीस त्या मुलीला घेऊन
येण्यासाठ त्यांनी मुद्दाम तिच्या आईकडे मेणा पाठविला,
विद्यासागर यांचे अंतःकरण॑ मेणाहून मदु होते. पुनविंबाहामुळे लोकांच्या
छळास पात्र झालेल्या दंपतीला तो एक आसग होता. ते परम मातृभक्त
होते. इतके कीं, त्यांच्या आईचे पश्चात् तिचे स्मरण होण्यास यत्किचितही
निमित्त होतांच ते अगदीं उतारबयांतही लहान मुलाप्रमाणे रड लागत.
कोणत्याही सब्रबीबर आहईबापांचे अंतःकरण दुखावणे त्यांस आवडत नसे,
आपल्या आईंबापाचे मन दुखवून पंडित शिवनाथशास्त्री त्राहसमाजी झाले
ही गोष्ट त्यांस मळींच आवडली नाहीं. स्वकीयांच्याबद्दलही कोमलवृत्ति
महाराष्ट्रीय सुधारकांत न्या ० रानडे यांच्या ठिकाणीं उत्कटपणें दिसून येते.
इश्वरचंद्रांनीं ज्यास आपले म्हटले त्यांसाठी ते बाटेल ती तसदी घत. एका
शूद्राच्या मुलीबर त्यांचा बाळपणापासून लोम असे, पुढें मोठेपणी तिच डोके
फिरलें आणि त्या वेडाचे भरांत, मी पंडितजीशिवाय कोणाच्याच हातचे
जेबणार नाहीं, असा तिनें हद्द धरला. तेव्हां पंडित विद्यासागर यांनी, आपले
सर्ब व्यक्साय संभाळन दोन वेळां तिचे घरीं जाऊन, तिला भरविण्याचे काम
कित्येक दिकक््स चालविले होतें ! गरीब अनाथांस साह्य करण्याकरितां त्यांच्या
पिशवीचे तोंड सदा मोकळें असे. त्या सुधारणेच्या चळवळींत त्यांनी आपल्याल
प्रकरण ८ वे.] उपासनासमाज २१९
पुष्कळ कजे करून घेतले. त्यांस श्रीमंती कशी ती ठाऊक नसतां त्यांनीं
आपल्या ओदार्याने श्रीमंतासही लाजविल्याची साक्ष बंगालचे सुप्रसिद्ध कवि
मायकेल मधुसूदन दत्त हे देतात.
दत्तकाबे म्हणतात काँ, विद्यासागर हे बुद्धि आणि शहाणपण यांत प्राचान्
क्षीप्रमाणे, उद्योगशीलतेत इंग्रजांप्रमाण असून त्यांचे अंतःकरण बंगाली
मातांप्रमाणे अत्यंत कोमल असे. विद्यासागराची सन्वसपात्त इतकी श्रेष्ठ
प्रतीची होती कीं, त्यांस शोधीत श्रीरामकृष्ण परमहसांसारखे सिद्ध पुरुष
त्यांच्या घरी चाळून आले, आणि त्यांनी, ज्ञान, कम, भक्ति, सगुणोपासना,
दैतादवैत इत्यादे धर्मातील सर्व महत्त्वाचे मुद्दयांवर फारच थोडक्यांत,
अत्यंत मार्मिक ब सुबोध असे त्यांच्याजवळ विवेचन केल, श्रीरामकृष्ण परम-
हंस हे सत्पात्राचे शोधांत असत, ब्राह्मममाजी मडळीली त्याचा फा
जिव्हाळ्याचा संबंध असे. त्यांच्या खास शिष्यवगाच्या बाहेर त्यांनी ज्यांस
बोंधामृताचे आकंठपान करविले, त्यांत पाडित इंश्ररचंद्र विद्यासागर आणि
केशवचंद्र सेन हेच प्रामुख्याने येतात. इंश्ररचंद्र विद्यासागर ब्राहासमाजा'चे
चिटणीसही कांही काळ होते असे म्हणतात, ते' तत्त्ववोधिनी सभेचे चिटणीस
आणि तत्त्वबोधिनीपत्रिकेचे एक उपसंपादक बरेच दिडस होते, पुढे केशवचंद्र
प्रभति तरुण मंडळीचे माहात्म्य ब्राह्समाजांत बाढत चालल, त्या वेळी पडित
इश्वरचंद्रानी आपला क्षमाजाशी असलेला सबध साफ सोडून दिला, इतकेच
नव्हे तर त्यांनीं एक स्वतंत्र “ उपासनासमाज ” या नांबाची संस्था काहा.
मित्रांच्या साह्याने अस्तित्वांत आणली. ह्यांनी विधवांच्या विवाहाकरितां जशी
चळवळ केली, त्याचप्रमाणे विधबांची संख्या बाढविण्यास कारण जी बगाल्यां-
तील बहुपत्नीकत्वपद्धाते, ती कायद्याने बंद करण्याकरितांही त्यांनी प्रचंड
चळवळ केली, त्यांस यश आले नाहीं ही गोष्ट वेगळी, पुढ सर्मातवयाच्या;
कायद्याच्या वेळीं मात्र ते पुराणमताचे अभिमानी म्हणून भांडत होते, त्यांचे
म्हणणे, उष्णकटिबंधांत अल्प वयांतही कतु प्राप्त होण्याचा संभव असतो; आणि
क्तु प्राप्त झाल्यावर धमदास्त्राप्रमाण व्हावयाचे ते सब संस्कार झालेच
पाहिजेत, त्यास कायद्याने बंधन घालणे योग्य होणार नाही.
पंडित इंश्वरचंद्र यांचे सवे तरुणपण युरोपियन सिव्हिलिअन्स यांचेच
सहवासांत गेले, ते व्हाईसराय लार्ड हार्डिज (पहिले ) यांचे मसलतगार्
२२० शशियाद बानर्भी [भाग रेरा
होते. याप्रमाणे स डेयांशी जगी त्याचे चांगळे सठळोेख्पराच नाते होत, तरी
खिष्ती मिशनऱ्प्रांची लुडबुड त्यास मुळेच पसंत नव्ह्ती असे दिसत.. ते
त्याची मन,पासून कु्चेष्टःच करीत.
ह्या काळचे दुसरे एक कट्टे समाजसुधारक म्हणजे शारिषाद बानर्जी हे
होत. ह्याचा जन्म इ. सन १८४० सालीं बडानगर येथील एका कुलीन
ब्राह्षणकुलांत झाळा. ह्यांचे वडील राजकुमार मास्तर या नावान प्रासद्ध
होते, कलकत्त्यांतील पहिल्या इंग्रजी शाळेच्या सस्थापकाषकीं ते एक होते.
ते वारले तेव्हा शशपाद अवघे पाच बपाच होत. त्याची आई त्या काळच्या
स्त्रियांप्रमाण निरक्षर तर खरीच पण माठो समजस ब व्यबहारदक्ष होती.
शशिमाद ह्याना सामाजिक सुधारणाच इतकी विविध कार्ये केली आहेत, का
ह्या त्याच्या लोकसेवेबहळ' कित्येक पडितानी त्यांस “ सवाव्रत ” ही पदवी
दिली, गशरिपाद वाबू हे मजूरवगांचे मोठेच पुरस्कतं होते. त्यांच्या प्रांतातील
मजूवग।करिला त्यानं राजींच्या शाळा काढल्या. मद्यपानानिषघ, काटकसर,
इत्यदि गोष्टी त्यास शिकविण्याकारेतां मॅजिकलेन्टर्नच्या साह्याने व्याख्यानमाळा
सुरू केल्या, 'भारतश्रमजीवी' आणि 'बडानगर समाचार? इत्याद वबतमानभत्रे
सुरू केली. मजुराच्या कामाच्या तासाचे सरकारात खटपट करून नियमन
केले, लबकरच ते मज्रबगस प्रिय झाळे, ते लोक त्यांस प्रमादरान “आमचे
बाबा” अस म्हणत असत, गरीब मजूरबगाबद्दल त्यांच्या ठिकाणी अत्यत
आस्था व कळकळ असे, त्याच्या आजारीषणांत त्यांस दवापाणी देऊन,
आनंदाच्या प्रसंगीं त्यांस मेवामिठाइ वांदून, अंत्यजांचे भजनी मंडळ्यांतही
सामील होऊन, ते गरेबांचे एक बाली झाले होते. धर्मान ते कट्टे ब्राह्म होते.
त्यांनीं जातिनिवध सोडले होते. तस केल्यावांचून खालच्या वगाचा उद्धार
करतां येणार नाहीं, असा त्यांचा निश्चय होता, एकदां एका झोपड्यांत एक
मूल रडत असतांना त्यांनीं ऐकले. त्या मुलाचे आईबाप पोटाकरितां मजुरी-
चर गेलीं होती. शरिपादांनीं लगेच त्या मुलास कडेबर घेतले, आणि त्याच्या
आईबापांचा शोध करून तं जेव्हां त्याच्या स्वाधीन केले, तेव्हां त्यांस बरे बाटले.
एकोणिसाव शतकांत गरीब अनाथ मजुरवर्गाची दाद घेणारा हिंदुस्थानां-
तील हा पहिलाच परोपकारी पुरुष होय.
त्या काळी' पाश्चात्यांचे संसर्गाने बंगाल्यांत मद्यपानास ऊत आला होता.
प्रकरण ८ वें.] स्री-शेक्षण २२१
ह्या बाबतींत बिदोषेकरून सुश्ासितांची स्थितते डात्यंत लजास्एद झाली
होती, त्या व्यसनास आळा घालप्यासाठीं शादापाद बाबूनी फार परिश्रम
घेतले, त्यांनी कित्येक दस्णांस दारूच्या खादतून सोडिले व कांही मद्य-
पानालयाचे आपल्या बजनाने ब उपदेशाने वाचनालयात स्पांतर घडवून
अणले. ह्याप्रमाणे दहापाद बाबूची सवच एरंप्कारी कृत्ये येथ सागणे
अप्रस्तुत होईल, शिवाय ह्यापेकी कित्येक गोष्टी कालानत्रमाने ह्या पुढच्या
आहेत. तथापि त्याच्या सवोत आवडत्या संघारणेबददळ येथ थोडी माह्ती
देण जरूर आहे, ती सघारणा म्हणजे अबलोन्नांते ही होय. ह्या सुबारणेला
प्रारंभ त्यानी आपल्या घरीच केला, एका डागर्ढ जुन्या चालीच्या घराप्यां-
त.ळल अगदी अल्पवयी व निरक्षर अशा कुमारिकेश त्यानी आपला पहिला
विवाह केळा होता, पण आपल्या कुट्बाने समाजोनतीच्या कार्यात सहचार्रा
वावे ही त्यांची महत्त्वाकालषा प्रथमपासून होती. परंतु झनान्याचे चाटीमळे
स्वताच्या बायकोशी दिवसाचे बोलण्याचीही पंचाईत, मग रिक्षण कसे द्यावे,
अदी अडचण होती. पण तीस न जुमानता त्यानीं आपल्या बायकोस
शिक्षण देण्यास सुरुवात केली, अथात् घरच्या मडळीक्ड्ून छळ व कुचेष्टा
ह्यास सुरुवात झाली, ती हकीकत वाचीत असतां श्रीमती रमाबाई रानडे
ह्याच्या आठवणींची आठवण होते.
या उभयतानी आपल्या सोजन्याने ब अगीकृत कायाच्या उत्साहाने,
कुटुंबातील व जवळच्या नातेब.ईकातीळ छुन्या चालीच्या स्त्रियात, मतपरि
बतंन घडवून आणले. हळुहळू नातेवाइक व झोळखीच्या मुळींची खासगी
शाळा सुरू झाली, असं होता हाता स्त्रियांत शिक्षणप्रसार हळुहळू सुरू
झाला, त्या कामीं त्यांस जनतेकडून अतिशय विरोध ब हळ सोसावा
लागला, मुलीनी शिकायला यावे म्हणून त्यांनी कोणास (राधा तर कोणास
बाक्षिस देऊं केळी, त्या वेळी खिस्ती मिळुनर्याकडून स्त्रीशिक्षणाचे जरी
प्रयत्न होत होते, तरी स्त्री-शिक्षण म्हणजे नवरा मेल्यावरची पोट भरण्याची
तजवीज, असे त्याचे अमंगल लक्षण करण्यात येई. तसेच मुली शिकल्या म्हणजे
त्या चबचाल होतात ब नबऱ्याच्या कह्यांत रहात नाहीत, असा लोकांचा
समज होता.
शारिबाबूंनीं स्त्रियांच्या माहिताकरितां एक फिरती लायब्ररी ब 'अंत:पुर?
"२२२ विधवांचे केवारी [मागर रा
या नांवाचे केवळ स्त्रियांनींच चालबाबयाचं असे मासिक सुरू केलें, त्यांच्या मुली
उषाबाला, बनलता व इंदूबाला यांस त्यांनीं चांगले सुशिक्षित केलें होतें.
अंतःपुराचे संपादकत्व ह्यांचेकडेच होत. परंतु या सुशिक्षित मुली फार दिवस
जगल्या नाहींत. हाही शिक्षणाचाच एक अप्रत्यक्ष परिणाम कीं काय न कळे!
शशिबाबूंची पहिली बालविवा(हित बायको मूळची निरक्षर होती, तरी पाति-
निष्ठेच्या जोरावर तिने त्यांच्याबरोबर शिक्षणसंस्था चालवून ब्राह्मममाजांत
जाऊनही उत्कृष्ट सहकार्य केलें, ते इतके कीं, ती मरतांच शशिबाबूंनीं लगेच
दुसऱ्या एका विधवेशीं पुनविवाह कराबा, हे त्या साध्वीच्या पुण्यस्मरणास
वैगुण्य भाणणारे बाटते. मग एका अनाथ झालेल्या (बेधवेस सनाथ करण्याची
आलेली संधि वायां दवडणे त्यांस बरे बाटले नसल्यास नकळे. किंबा कदाचित्
त्यांच्या पहिल्या बायकोची मरणसमयांची तशी इच्छाही असूं शकेल,
विधवांचे केवारी हें शशिबाबूंचे विरिष्ट गुणवर्णन होईल, त्यासही प्रारंभ
त्यांनी आपल्या घरीच केला, त्याच्या चुलतबहिणीची मुलगी कुसुम हिचा
विवाह पांचव्या वर्षी होऊन ती दुर्दैवाने एक वर्षांच्या आंतच बिधवा झाली
होती. ते त्याच्या कोमल अंतःकरणांत मोठे शल्य झाले होते. शिवाय ते आठ
वषोीचे असतां एका बालविधवेचे पाऊल वबांकडे पडल्यामुळे तिचा कसा
अमानुप छळ करण्यांत आला, ब त्यापायी तिन आपल्या जिवाचा कसा शेबट
करून घेतला ते चित्र त्यांच्या नजरेसमोर होत. यामुळे विधवांच्या पुनविवाहाचा
कायदा पसार झाला तेव्हां त्यांना फार आनंद झाळा, आणि त्यांनीं आपल्या
कुसुमचा पुनर्विवाह करण्याचे ठरवून, पुढे पुनर्बिबाहच काय, पण एका बेच्य
जातीच्या पुरुषाशी तिचा प्रतिलोम विवाह त्यांनी लावून दिला. त्या पायी
त्यांचा अमानुष छळ झाला. त्यांच्या घरावर गांबकऱ्यांनीं दगडांचा वर्षांव केला व
त्यांच्या घराच्या खिडक्या ब दरवाजे फोडले. कुसुम व तिची आई ं यांना
बनारस येथ पळवून नेऊन त्यांस एका घरांत कोंडून ठेवलें, पण या सबे
विरोधांतून ते धिम्मेपणाने पार पडले, आणि त्यांच्या एका कुसुमचाच काय,
पण चांगल्या संभावित अश्या तीस-पसतीस कुटुंबांतील बिधवांचे त्यांनीं
पुनार्बिबाह लावले, आणि पुढें महाराष्ट्रांतील शारदासदन, सेवासदन, अनाथ
बालिकाश्रम इत्यादि संस्थांस नमुन्यादाखल होणारी अशी एक विधबा-
साहाय्यक संस्था निमाण केली.
प्रकरण ८ वं.] जिव्हाळ्याचे काये २२९
तात्मय॑ “' फादरहुड आफ गॉड अँड ब्रदरहुड ऑफ मॅन ” इश्वर
जनक, मानव हे बंधु) ह्या एकेश्ररी पंथाचे ब्रीदवाक्यांपैकीं, इंश्वर-
जनकत्व ( फादरहुड आफ गॉड ) ह्यात, इंश्वरोपासनेचे स्वरूप येऊन
९ ब्रदरहुड आफ मन ) ह्यांत स्त्रीपुरुष आणि मिन्न जाति ब वर्ण यातील
भेद नाहीसे करणे त्यांचा अंतभाव करावा अस मनात येऊन कित्येक ब्राह्म-
समाजी मडळी झटून ह्या कार्यास लागळी, 'किवहुना असेही म्हणतां येईल
की, इंश्ररोपासनेच्या पहिल्या कार्यापेक्षा समजोन्नतीचे दुसरे कार्य तत्कालीन
तरुण सुशिक्षिवास अधिक सुलभ. व्यवहार्य ब चित्ताकपेक असे वाटू लागले,
शिवाय अस कौ, बिदेशीय लोकान हिंदुस्थानांत हा हां म्हणतां जो मायेचा
बाजार सुरू केला, तों पाहण्यास आपल्याबरोबर आपल्या धमपत्नीने, अथवा
आपल्या लेकीबहिणीनी पडद्यांतून बाहेर यावा व जगाचे पुस्तकातील
उळटलळेल्या नवीन पानावरील मोजा पाहण्यास ब वाचण्यास शिकावे असे
सुशिक्षितास बाटणे स्वाभाविक होते. मिस मेरी कापेटग्सारख्या विदेशी
आणि विदुपी प्रोढ कुमारिका, मोकळेपणाने हातांत हात घाळून हिडणारी
साहेबमडमाचीं जोडपी, आपल्या इकडील देन्याचा वाराही न लागलेल्या
त्यांच्यांतील पुनर्विवाहित विधवा अशा प्रकारच अदृष्टपूवे चित्र त्याच्या
डोळ्यासमोर होत. आणि आमची सुधारणा करण्याच्या प्रामाणिक हेतूनीं
असो, अगर आमचा आत्मबश्वास आणि स्वाभिमान ह्यांस पुरे
खच्ची करण्याच्या प्रच्छन्न दृष्ट हेतूनी असो, आमचा घम व चालीरीति यांतील
बिंग काढण्यांत कित्येक हलके मिरानरी, व जाडे प्राच्यविद्याविश्यारद, काक-
दृष्टीने निंदकाचे व बुद्दिभेदाचे काम करीत होते. अशामुळे ब्रह्मापासना
हो एक ओपचारिक प्रकार, पण खर जिव्हाळ्याचे कार्य म्हणजे अबलोन्नाति
ब जातिनिरसन यांसारख्या सुधारणा, अस कित्येक ब्राह्माचे अंतःकरणात
'पाळट पडत गेला असल्प्रास नवल काय !
प्रकरण नवव
मतभेद व दुफळी
सामाजिक सुधारणांस त्राह्समाजांत मिळत चाललेले प्राधान्य जसें मत-
भेदास कारण झाळे, तसंच अधिकारसूत्र कोणाच्या हाती रहावी, हाही
मतभेदाचा दुसरा एक महत्त्वाचा मुहा होता. केशवचद्रांसारखे कित्येक
उत्साही तरुण आपले सारे आयुष्य त्राहसमाजाक!रतां खर्ची घालण्यास तयार
झाले. केशवबचंद्राच्या माणून त्याचा खरेही विजयकाण ग हा खास
चैतन्याच्या वे्णवसप्रदायापॅकी एक अत्यत उत्साही तरुण, मेडिकल कोलेजांतील
आपला अभ्यास सोडून ब्राह्मसमाजांत सामील झाला व लवकरच त्यानें
सुधारणेची प्रचंड चळवळ सुरू केली. त्याच्या अनुकरणाने वाबू आनंद-
प्रसाद चतर्जी, अघोरनाथ गुप्त, उमानाथ गुत, महेद्रनाथ वोस, जदुनाथ
चक्रवती वगेरे अनेक तरुण, उत्साहाने ब्राह्मसमाजांत सामील झाले, केशवचंद्र
सेनांच्या सेन्यांतील बिनीचे सरदार ते हेच होत. केदाबचद्र हे आचायेषदा-
रूढ होतांच ह्या मंडळीसही मोठा उत्साह ब जोम आला. त्यानी जातिबधने
कमी करण्यास झपाट्याने सुरुवात केली. प्रथम त्यानीं आपल्याचपेकीं एकास
कनिष्ठ शूद्र जातीतील एका मुलीशी विवाहास तयार केले, नंतर विजयकृष्ण
गोस्वामी ह्यानी जेसूर जिल्ह्यांत आपला दोरा फिरवून त्या प्रांतांतील मागे
सांगितलेल्या पीराल़ी नामक पतित ब्राह्मणजातीतील बीस-पंचबीस कुटुंबांस
ब्राह्मदीक्षा देऊन त्यास समाजांत सामील करून घेतले,
त्याच सुमारास समुंबइचे अन्वळ इंग्रजीतील सुप्रासिद्ध डॉक्टर भाऊ
दाजी हे कलकच्यास गेले होते, ते एकदा ब्राह्मोपासनेस हजर होते. तेथील
एकंदर प्रकार पाहून त्यान, असे सुचावेळे, कीं ब्राह्मसमाजाने बोद्ध भिश्च
प्रमाणे ध्यानधारणेवर सर्वे भार टाकाबा आणणि प्रत्यक्ष परोपकारी कुंत्यें करण्या-
कडे विदोष लक्ष ठेवूं नये, हें बरे दिसत नाहीं. मग त्यांच्याच सूचनेवरून
एकेश्वरी मित्रसमाज ( 8ल्लंशए ० ॥॥॥९७॥० ीशशा१8) /नामक एक
संस्था केशवचंद्रांनी स्थापन केली. आणि अबलोन्नतीचा प्रश्न त्यांनी प्रथम
प्रकरण ९वे.] ब्राह्मसमाज एक असामान्य शक्ति २२५
हाती घेतला. त्या काळचे तरुण ब्राह्म म्हणजे एक प्रचंड शक्ति होती.
त्यांच्यापुढ जे काम ठेवावे त्यांत ते मोठ्या उत्साहाने खटपट करीत. असा
त्यांचा उ साह पाहून देवद्रनाथांस त्यांस हळुहळू अधिकारदानही करणे भाग
झाले. विजयकृष्ण हे ब्राह्मममाजाचे आधिकृत प्रचारक झाले. केरावचंद्र हे
चिटणीस व प्रतापचंद्र दुर्यम चिटणीस झाले, दिवाय तेत्त्ववोधिना मासिकेचें
संपादकत्व पाडित आनदचंद्र बेदातवागीश यांचेकडे होत, तेही प्रतापचंद्र
मुजुमदार यांच्या हाती गेल. अद्याप ब्राह्मसमाजांत जुन्या मंडळीचेचच मताधिक्य
होते. अशा स्थितीत देवेद्रनाथांनी नवीन तरुणाचे माजविलेल स्तोम ुन्या
मंडळींस आवडले नाहीं. आणि पंडित अक्षयकुमार यांच्या पक्षांतील कित्येक
मंडळी समाजातून ब्राहेर पडून त्यानी पडित इंश्वस्चंद्र विद्यासागर याच्या
साह्याये “ उपासनासमाज ? नामक स्वतत्र सस्था निमाण केली.
ज्यास ज पटले त्याप्रमाणे त्याने वाणून दाखवावे हा नर्वांन होतकरू
मंडळीचा विरोष बाणा होता. पूवसंस्काराचे बघन बृद्धांपेक्षां तरुणांत कमी,
आणि सामान्य हिंदुसमाजाच्या नियत्रणाची भीड तरुणांपेक्षां वृद्धांत जास्त,
यामुळे बुद्ध-तरुणपक्षांच्या आचारांत स्पष्ट फरक दिसू लागला. विचाराप्रभाणे
आचार हच तरुणांचे ब्रीदवाक्य झाले होते. त्यामुळे कित्येक इभ्रतदार ब
खानदानीच्या ब्राह्मण-कुटुंबांताल तरुणांनी भराभर यज्ञोषवीताचा त्याग
करून मूतिपूजेचा जोराने निषेध आरंभिला. ह्याची प्राताक्रिया म्हणून तरुणां-
ची ही धर्मबाह्य चळवळ मूळांतच उखडून काढण्याचे जुन्या पक्षानेही मनावर
घेतले. विजय्रकृष्ण गोस्वामी जेथ जेथ जात, तेथे तेथे प्रचंड उत्साह आणि
अनस्बित छळ हें क्रिया प्रातक्रियारूप हृर्य पहाण्यास सांपडे, धमरक्षकांच्या
जाचाने समाजाची चळवळ न थांबतां उलट तिने सव जनतेचे लक्ष आपल्या-
कडे ओढून घेतले. निस्सीम स्वार्थत्याग हा कोणासही लोकादरास पाल
करितो. मग तो स्वार्थत्याग कश्यासाठी आहे याची चिकित्सा फारसे कोणी
करीत बसत नाहींत, त्यावेळची तरुणांची वृत्ति अंशतः अविचारमूलक
होती असे मानले, तरी त्यांचा स्वार्थत्याग आणि उत्साह निःसंशय प्रशंसनीय
होता. ब्राह्मसमाजाचे एक प्रच्छन्न शत्रु डा० डफ ह्यांनींही येथून शहोबटच प्रयाण
करितांना ब्राह्मसमाज ही एक असामान्य शक्ति आहे अस बोढून दाखविले.
बाबू राजनारायण बोस, विजयकृष्ण गोस्वामी, अघोरनाथ गुस, असे कित्येक
(२).
ऱर्र्टै प्रतिनिधिसभा [ भाग रेरा
ब्राह्म मोठे परोपकार्री ब साधुवृत्तीचे होते. ह्यामुळे ते जात तेथे त्यांचे वजन
पडे आणि हेच जेव्हां हिंदुसंस्कारांचे रूपांतर ब्राह्मसंस्कारांत करण्यास झटून
सडत, तेव्हा लोकातही मोठी खळबळ उडून जाई, बाबू राजनारायण यांनी
आपल्या मुलीचा वबिबाह ब्राह्मविधीप्रमाणेच केला. गोबिदपूर येथे कोणी
एकाने आपल्या वडिलाचे श्राद्ध ब्राह्मविधीने केल्यावरून त्याचा अमानुष छळ
झाडा, आणि अखेर इ० सन १८६४ साली नवीन ब्राह्मममाजी मंडळींनी
आणख्री एक जो विवाह घडवून आणला, त्यात ब्राह्मविवाह, विधवा-
बविेवाह आणणि तोही मिश्रविवाह ( मिन्न जातीतील ) असा तिहेरी
सुधारणेचा बार उडविल्यामुळ समाजाच्या बाहेरच नव्हे तर समाजाच्या आतही
मोठच धक्का बसला. आणखी ह्यातच बिजयकृ'ण याच्या जोराच्या तक्रारी-
चरून, ब्राह्मसममाजात यज्ञोपवीत धारण करणारे जे पक्राशी प्रभात जुने
आचार्य होते, त्यास आचार्यपदावरून दूर करून, जानबीं टाकलेले विजय-
कृष्ण ब शानदप्रसाद याची त्या ठिकाणी नेमणूक झाली. त्याबरोबर
समाजातील जना पक्ष फारच खवळला, आणि त्यानी देवद्रनाथावर आपले
बजन टाकून नबीन पक्षास पुन्हा अधिकारच्युत केळ, ब समाजनियंत्रण
सर्वस्वी आपल्या हाती घेतले, ह्याच सुमारास तरुण मडळीनी आपली प्रतिनिधि-
संस्था नामक एक पक्ष निमाण करून जुन्या पक्षांतील कलकत्तेकर बड्या
घेडावर बाहेरचा मताधिक्याचा दाब टाकण्याकरिता त्यानी धर्म-प्रसाराचें
काम नुसते बंगाल्यातच नव्हे तर बगालच्या बाहेर मुबई, मद्रास वगेरे ठिकाणीं
जोराने सुरू केले. आणि ठिकठिकाणी आपल्या मताच्या समाजसंस्था
निर्माण केल्या, केशवचद्रांची मुंबईस पहिली भेट ह्याच वेळी झाली.
नव्या-जुन्या मंडळीच्या विचारांतील अतर उत्तरोत्तर वाढत चालल होते,
इंग्रजी शिक्षणसंस्कारामुळे सुशिक्षितांनीं हिंद्धमाशीं कधींच फारकत करून
टाकली होती. इतकेच नव्हे तर केरावचंद्रांच्याप्रमाणे खिस्तीधर्माचे
संस्कारडी त्याच्या ठिकाणी दृढमूल झाले होते. ब्राह्मधर्मावरील संस्कृत उप-
नित्रदा'दे ग्रथांची छाप त्यांस पसंत नव्हती. ब्राह्मममांचे सांप्रदायिक
-आवरण दूर करून तो स्बासच सुलभ व सुबोध खूर , असा साधा प्राकृत
धर्म करण्याकडे त्यांचा कटाक्ष होता, राजा राममोहॅभराय यांच्या धर्ममतांबर
जी हिंदुभर्मांची छाया आहे. त्यांतून ते बाहेर पडण्यास पहात होते, पूबीच्यास
प्रकरण ९ वॅ.] ब्राझिकासमाज २२७
चिकटून न राहणें हे घर्मसुधारकांचे टक्षणच आहे, आणि ते त्यांस भूषणावह
आहे, असे ते मानीत; आणि अश्या रीतीने राजा राममोहन यांच्या ब ह्याच्या
मतांतील विरोधाचा परिहार करीत. धघमविचाराप्रमाण आचारांतही ह्याची
थाव फार जोराची होती. सुधारणेसाठी ते इतके उतावीळ झाले होते, कौ
फार लांबवर गोष्टींचा बिचार करीत बसण्याइतका त्यास धीर ब बिवेक
नव्हता. उलटपक्षीं जुना पक्ष कालाच्या ओघावरोबर दोन पाबलेही पुढे
जाण्यास तयार नव्हता. अशा ह्या दोन परस्पर भिन्न पक्षातील, सध्यां वाही
काळ तरी, जुळवबिणारा दुवा म्हटला म्हणजे देवद्रनाथ व करावचद्र सेन ही
जोडी होय, दोघेही एकमेकांची योग्यता ओळखून होते, केगवचेद्रांच्या
पक्षाचे पुढारलेले विचार देवेंद्रनाथास बिलकूल पसत नव्हते. ब्राहझ्मसमाजाने
-समाजसुधारणेत लक्ष घाळूं नये, समाजसुधारणा व्यक्तिस्वातंत्र्यावर ठेवावी,
असे त्याचे मत होते. विधवाविवाह, मिश्रविवाह इत्याद सुधारणास ते मुळ'च
अनुकूल नव्हते. केशवचद्राचे खिस्तीसस्कार तर बिसीप्रिकेप्रमाण त्राह्मसमाजा-
स ग्रासून नाहीस करतील, असे त्याचे स्पष्ट भाकीत होत. देवद्रनाथाच्या
थोरपणाची छाप केशवबचंद्रास अगदींच झुगारता येईना. दोघेही फूट पट्टडं नये
म्हणून झटत होते. त्यासाठीच देवद्रनाथानीं नवीन पक्षास मतभेद विसरूनही
उत्तेजन दिले, तथापि हे एक्य पुढे टिकले नाही. तरुणाचे चालीने
नृद्ध कधींच चाळू राकत नाहींत, यामुळ केशावचंद्राच्या नव्या व देवद्रनाथाच्या
जुन्या पक्षांत हळुहळू फूट वाढतच चाळली, केशवचंद्र सेनानी आपल्या
पक्षाच्या मतप्रतिपादनासाठी 'इंडियन मिरर? पत्र मोठ्या कारवाइने आपल्या
ताब्यांत घेतले, आणि त्या पत्रांतून त्याचा पुरस्कता देवेद्रनाथ याचेवरह
झोड उठविण्यास मागेपुढे पाहिले नाही. पुरुषाप्रमाण स्त्रयाचा एक
ब्राझिकासमाज त्यांनीं स्थापन केला. कुलीन घराण्यांतील कित्येक स्त्रियाना
त्यांच्या पूर्बांपारच्या गोषांतून काहून, केशवचंद्र सेनानी त्यास एक दिवस काहीं
युरोपियन मित्रांच्या भेटीसाठी एका खिस्ती मिरानऱ्याच्या घरी नेल, यामुळें
जुना पक्ष खबळून गेला, आणि उलट नबा तरुण पक्ष तर ह्यापुढेही पाऊल
टाकण्यासाठी उतावीळ झाला. त्यांचे म्हणणे पुरुषांप्रमाणे स्त्रियांस पूर्ण
स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांस आपल्या बरोबरीने वागविले पाहजे. त्या
वेळीं खुद्दके शबचंद्र सेनांचे विचारही पूबेसंस्कारग्रस्त असल्यामुळें
२२८ ब्राह्मधमे प्रसार [भाग रेरा
इतके पुढे गेळेळे नव्हते. परंतु त्यांनींच निर्माण केलेल्या नवीन पक्षास
त्यांस पुढे आंबरून धरितां आले नाहीं. ब्राह्मममाजात अजूनही
आचार व विचार त्यांत असावा तसा मेळ नव्हता. कित्येक सुधारकी
ब्राह्मांच्या घरचे आचार जुन्या पद्धतीनेच चाळू होते. ही गोष्ट नवीन धाडसी
मंडळीस रुचेना. त्यानी सुख्य आचाय देवद्रनाथ ह्यांस स्पष्ट कळावले की,
ब्राहासमाजातीळ आचाय, उपाचार्य, अध्येता इत्यादि अधिकाऱ्यानी जातिपंथ-
निदराफ कोणतीही नविन धारण करता कामा नये. तस न होइल तर नव्या
बिचाराच्य मडळीस प्रार्शनेस वेगळा स्वतंत्र दिवस द्यावा लागेळ, केदाव-
द्र सेनप्रभात नवीन मंडळीच्या विचारांबद्दल देवेंद्रनाथाच्या ठिकाणी जरी
सहानुभति बसत होती, तरी त्याच्या मोहास बश होऊन, जुन्या सहकारी मित्र-
मंडळीची मने दुर्वाविण त्यास योग्य बाटले नाही, त्यांनीं नवीन पक्षाचे म्हणणे
मान्य कळ नाड. तेव्हा येथून मतभेदास आणि पंथभदास सुरुवात झाली.
देवेद्रनाथ समाजाचे ट्स्टी असल्यामुळ सस्था आपल्या ताब्यांत घेणे केशाब-
चंद सेनास क्य नव्हत, तेव्हा केशवचद्र व त्यांचे सहकारी ह्यांनी ब्राह्मधर्म-
प्रसाराचे कार्ये हात, घेतले. आणि अनेक लेख व व्याख्याने ह्यांच्या द्वार
आपल्या विरिष्ट घमविचाराचा फेलाव त्यांनी सुरू केला. त्याचे दिंग्दर्दान
थोडसे पुढ केले आहे.
त्यानी सत्यनेष्ठा ॥'1ए2 1"१110 ह्या नांबाचे सुप्रासद्ध पुस्तक प्रसिद्ध
चे. या पुस्तकात साधक-बाधक विवेचनपद्धतीळा (0?1॥त९0०€) पढत-
मूरव/चे हिदाबी वागण (8110119010 ०१ 10018) असे म्हटले आहे. कारण
खरी निष्टा उद्यांचा बचार करीत नाही. भावी काळचे तरतुदीचे धोरण
ठेवणे म्हणजे इश्वरावर निष्टा नसल्याप्रमाणेंच आहे. पुढचा मागचा विचार
न करितां इंश्रावर पूर्णपणे बिसंबणे ही खरी निष्ठा, असे त्यांचे म्हणणे आहे,
अशा प्रकरच्या निरावत भावावर केशावचंद्रांचा विशोष भर असे, निष्ठा
ही एकच मनुष्यास ता क आहे असं ते म्हणत, निष्ठेने मगवन्नाम घेत गेल्यास
त्या नांबांत दिव्यराक्त उत्पन्न होते. उलट श्रद्धेवांचून जपतप वगरे कोणतीही
क्रिया फोल आहे, असे तपाच्या सांगण्यांतील तात्पये आहे. इंश्वरासंब्धी नुसता
आस्तिक्यभाव असणे ही खरी निष्टा नव्हे. इंश्वर अगदीं आपल्या सन्निध आहे,
नव्हे तो आपले अंतरीं विराजमान असून उलट आपणही त्याच्याच पोटांत
प्रकरण ९ वें.] सत्यनिष्ठा २२९
सामावलों आहो. तो आपल्याला सदा अतबाह्य व्यापून आहे, एक निर्मिप-
मात्रही दूर नाही, अशी जी मनाची निःसदेह श्रद्धा, तीच निष्टा होय, आणि
इश्वराच्या अस्तित्वाचा वास्तविक तांच एक निःसदाय पुराबा होय. सत्य-
निष्ठेची ब्याख्या करावयाची, तर ती अदृष्टाची साक्ष व ममुक्षची महत्त्वाकांक्षा
होय, अस म्हणतां येइल, निष्ठा हा प्रत्यक्षाचा पुरावा आठे. निगमआगम
इतिहास, पुराणे, तसच योग, समाधि, यापकी कशाचाच आघधाग न घेता ही
निष्ठा सात्विक 'अह? या वृत्तीतच पोसली जाते, प्राणामश्षाही प्रिय अशा
परमपुरुषाची जोड ती करून देते. परमेश्वर हा येथ आताही आहे असती
प्रत्यक्न दाखविते. आत्म्याचे अमृतत्व कवळ निऐेनच सद्ठ हात. क्षुद्र पामर जीवाने
आपल्या ठाहाणपणाच्या व सामर्थ्याच्या जोरावर साधनांच्या उतरडी स्वन
मोक्ष मिळव महाणे, हेंच त पढतमृखांच गाणत, अस केगवचद्र म्हणत
इश्वरासंबधी खरी निष्ठा असेळ तर त्या योगाने एख्वायया अजाण लंगेस्या-
चाही उद्घार होईल, ती निष्ठा नसेळ दर पडताच सवे ठाह,णपण
व्यर्थ आहे, निष्ठा हा जीवात्म्याचा नत्र आहे. त्या नेत्रान इश्रराच साक्षात्
दरोन झाले पाहिजे. नुसते इंशतत्त्व बुद्धिग्राह्य होऊन उपयोगी नाही
आत्म्याचे अमृतत्व चित्ताचे पावित्रय आणि इंश्वराचे सान्निध्य, हे
निष्ठेचे मुख्य प्रकार आहेत. येथ निष्ठा हंच शहाणपण, न्ष्ठा हीच शाक्त,
निष्ठा हेच साधनांचे सर्वस्थ होय, ज्यास सकल्प-बिकल्पात्म्क मन म्हणतात,
ज्यास सारासार बुद्धि म्हणतात, ती निष्ठेची कसोटी नव्ह. ज्या चित्तास
अशुद्ध बिचार शिबणारच नाहीत, अस ज अत्यंत पवित्र अतःकरण, तीच
सत्यनिष्ठेची कसोटी होय. अनुतापान शुद्ध झालेल्या मनाने इश्वगशी अनन्य-
गतिक होणे, हच निष्ठेचे स्वरूप, ह्यासाठी केशवचंद्र सेन, आपले निरनिराळे
लेख व व्याख्याने थांच्याद्वारे आपल्या देदाबांधवांस असे सांगतात, की आपला
उद्धार व्हावा अश्यी इच्छा असेल, तर एक सत्यनिष्ठ व्हा
ह. सन १८६६ च्या मे महिन्यांत केशवबचंद्राच 'जीजस खाईस्ट-आरदिया
ब युरोप' या विषयावर एक बरेच बाजले गाजलेले अस व्याख्यान झाले.
ह्यांत खिस्त, खिस्ती मिरानरी ब खिस्ती राज्यकर्ते यांच्यासंबंधी यथास्थित
गौरब, ब स्वदेश, स्वघर्म व स्वबांधव ह्यांच्यासंबंधी अनादर, ठिकठिकाणी दिसून
येतो. जीजस खाईइस्टाचें माहात्म्य आपल्या देशबांधबांस पटले नाही, त पटावे
२९० परराज्यधर्मसत्तेचे गोडवे [भाग रेरा
व त्यांच्या धर्माचा सर्वे जगभर प्रसार व्हावा, असा ह्या व्याख्यानांत अत्यंत
कळकळीने उपदेश केला आहे, व हेच काम हिंदुस्थानांत करणाऱ्या खिस्ती
पाद्याचे परोपरीने गोडवे गायिळे आहेत. त्यांच्या हिंदुस्थानातील अविश्रांत
उद्योगाचा आढावा देतांना केशवचंद्र म्हणतात, त्याचा सारांश असा: --
:: सिरामपूरचे सुप्रसिद्ध पाद्री कॅरे व मार्मन हे हिंदुस्थानांत आल्यापासून त्यांच्या
पद्धतशीर उद्योगास विलक्षण यश येऊ लागले, आपल्या देशांत बाटलेल्या
लोकांची सख्या आज दीड लाखावर गेली आहे. आज एकंदर बत्तीस
मिरान संस्था हे काम करीत आहेत. त्यांपेकी बारा ब्रीटरा आहेत. सुमारे पांचरो
सव्बापांचदा पाद्रीलोक मिरानचे काम येथ करीत असून त्यासाठीं त्यांचा
सालीना खर्ची अडीच लाग्व पोंड आहे....” असा खिस्ती मिरानचा;
इतिहास सागेतल्यावर पुढे केशवचंद्र सेन म्हणतातः--“' अशा त्या अत्यंत
निःस्वार्थी, परोपकारी व उदारमनस्क खिस्तानुयायांनीं आमच्या देशांत जी अनेक
थोर परोपकाराची कृत्ये केली ब आमची बोद्दिक, सामाजिक आणि नेतिक
सुधारणा परोपरीने घडवून आणली, त्याबद्दल आमचा हम देश त्यांचा अत्यंत
कणी राहील, यांत कोणासच शंका नाही. खरोखर ही मोठी आमच्या
भाग्याचीच गोष्ट की, हे मिशनरी जगदुद्धारांकरितां खिस्तधर्म शिकविण्यास
निघाले, तेव्हां ह्या हिदुस्थानचा त्यांना विसर पडला नाहीं ! ” अर्थात् हा
योंग ज्या ब्रिटिश राजसत्तेमुळे जमून आला त्या राजसत्तेचे ब राज्य-
कत्याचेही केशवचंद्रांनी मुक्त कठाने फार फार आभार मानले. ते म्हणाले
कीं, “(आमच्या ह्या देशांतील) छळ व झोटिंग बादशाही, अंधार आणि
आपात्ते, अज्ञान आणि धमेवेड, ह्यांतन आमची सोडवणूक ह्या ब्रिटिश सत्तेने
केली, ( तर्सेच ) ज्या प्रबुद्ध कल्पनांनीं, आमच्या राष्ट्राचे जीवनच बदलून
टाकळे आणि आमच्या ( १५1४०) देशी समाजांत हळुहळू विलक्षण
सुधारणा घडवून आणली, त्याही ह्या ब्रिटिश सत्तेच्याच देणग्या होत, आणि
ज्याचें महत्व आज आपण बास्तविकपणे जाणतां त्या विचार व आचार-
स्वातत्र्याची अमूल्य देणगीही त्या सत्तेमुळेच आम्हांस मिळाली ! त्या महा-
राशीचे (क्वीन व्हिक्टोरिआ) दयाळू खिस्ती राजशासन हा आमच्यावर केवळ
राजकीयच नव्हे तर सामाजिक व नैतिकही प्रसाद झाला आहे. आणि
त्यानें आमच्या राष्ट्रीय उन्नतीचा व मोठेपणाचा पाया घातला आहे.” इत्यादि.
प्रकरण ९ व.) चमचमीत व्याख्यान २२९१
वणन करून नंतर त्यांनीं बरेंचसें पाल्हाळिक आत्मनिरीक्षणही केलं आहे, त्यांत
अपवादभूत असा वाइट वर्ग सोडून देऊनही, ते स्वकीय बांधवांचे वर्णन करतांना
म्हणतातः -- “' आम्हां नेटिओांचे अतःकरण अत्यंत संकुचित व स्वाथी आहे.
त्यांच्या विचार, भावना व आकांक्षा अत्यंत कुरठघा असतात, »><%< आमच्या
ह्या देशांत प्रतिज्ञेवर खोटी साक्ष देग, खोटे दस्तऐबज तयार करणे, व्यवहारात
मिथ्याचार व मिथ्याभाषण आणि अप्रमाणिकपणा, हे सवे दुर्गुण भयंकर
प्रमाणांत आहेत, ही गोष्ट मला नाकबूल करतां येणार नाहीं. परतु आमची
राष्ट्रीय मनोरचनाच अशी असेल, अस मला म्हणवत नाही. (तथापि) सामाजिक
आणि धार्मिक दृष्टया आमची स्थिति केवळ गुलामागरीचीच आहे. आम्ही बंगाली
लोक तर महा आळशी, निरुत्साही, अत्यंत भेकड असे आहो. कोठे धोक्याचा
प्रसग आला तर तेथून युक्तीने पाय काहून घेण्यात बगाली पुरे हुशार ! कोठें
कांही सुधारणेची गोष्ट काढा, कीं झाला बंगाल्याचा थरकाप ! आपले जुने
ते चांगल. तें जुने घर कुज्न अगावर कोसळून का पडेना, झामचा बंगाली
कांहीं केल्या तेथून हलणार नाहीं!” इ० इ₹०
ह्या कटु तिक््त कषायांत केशवचंद्रांनी गुळीसाखरही चिमुटभर पेरली आहे.
परंतु एकंदरींत पाहतां 'खिस्त व खिस्तानुयायी याचे मनःपूबंक , धन्यवाद व
त्यास आत्मनिंदेची मळकट भूमिका, असेच दाब्दचित्र त्यानी आपल्या
बक्तत्वपूर्ण अश्या व्याख्यानांत रेखाटले, ब त्यास पदोषदीं 'हीअर' 'हीअर?
“अप्रोज' असेंही उत्तेजन मिळत गेले. ह्या व्याख्यानांत प्रोफसर सिली ह्यांच्या
“ ]७०७ 1०१0०?” नामक सुप्रसिद्ध पुस्तकांतील विचारांचा केरावचद्रांनी
अनुवाद केला होता. त्यांच्या व्याख्यानास इंग्रजी ग्रंथांचाच प्रायः आधार
असे, असे हे चमचमीत द्याख्यान तात्पुरते कित्येकांस रुचिकर झाल असले,
तरी एकंदरीत ते पचनीं पडण्यास फारच जड गेले,
खिस्तदेवावर्रील ह्या व्याख्यानाने केशवचद्र ह्यांची कीर्ति दिगंत पसरली.
आतां केरावचंद्र आपल्या अनुयायांसह आपले कळपांत येणार, अशी खिस्ती
मिशनऱ्यास आशा उत्पन्न झालो. ब्राह्समाजाचे खिस्तीकरण करण्याकरितां
विलायतेतून रसाळ वाणीचे मिशनरी मुद्दाम इकडे घाडण्यांत येऊं लागले,
शिदुस्थानचे व्हाइसराय लार्ड लारेन्सपयंत बड्या साहेबांचा त्यास धन्यबाद
मिळाला ! परतु ह्याबरोबरच त्यांच्या समाजांतील जुन्या पक्षाचा अत्यंत. प्रखर
२२२ बुंदसे गडे [माग रस
क्नोधावेशही त्यांस सहन कराबा लागला, केशवचंद्र हा जातीने अनधिकारी
असता त्यास आचायंपद दिले, तेव्हांपासूनच जुन्या पक्षाचा याच्यावर रोष
होता, आणि आतां जेव्हां ह्या ब्राह्मममाजाचे कातडे पाघरणाऱ्या जणू एका
मिशनऱ्याचे कंठरब स्पष्ट कानी येऊ लागले, तेव्हा त्यास एकदम ब(हि'कत
करण्याची उतावळी जुन्या समाजीमडळीत दिसूं लागली.
अशा रीतीने अपल्या अंगावर बाज येते, अस केशवचद्रास लवकरच दिसून
आल, त्याचे नेहमीचे स्तुृतिपाठकही ह्या त्याच्या व्याख्यानाने नाराज झालेसे
दिसले. तेव्हां त्या धघूतानीं पुढील सप्टेबर महिन्यात व्हिक्टर कझन नामक
एका ग्रंथकाराचे विचारास अनुसरून “थोर महात्म' ह्या विषयावर दुसरे
एक व्याख्यान दिले, ह्या व्याख्यानाचा अतस्थ हेतु असा हाता का, मागील
व्याख्यानांत केरवचंद्रानी हिदुस्थानांतील कोणत्याही महापुरुषाचे अगर
अबतारी म्हणून गणलेल्या पुरुषाच नावही न घेतां, केवळ एका यश्ाख्स्तास
इंश्वरतुल्य पदावर नेऊन बसविल. ह्या गोष्टीचे [हिदुघमाशिमानी लोकांस
सहजच वषम्य वाटळे, ह्यास्तब “थोर महात्मे' असा सामन्य विषय घेऊन
झालेला गैरसमज दूर करावा, असा त्याचा हेतु होता, परंतु तो सिद्धीस
गेला नाही. कारण सर्वच महात्म्यास त्यानीं देवी अवतारी पुरुषांत गणल्यान
खिस्ता!चे वेशिष्ट्य नाहींसे होऊन, मागील व्याख्यानांत त्यांनीच उभारलेला
खिस्तविजयाचा डोलारा कोसळून टाकल्यामुळ, खिस्ती लेखक गरम झाले
आपणि त्यांस शांत करण्याकारेता, तुलनात्मक बिचार करून सवे महापुरुषावर
खिस्ताचेच श्रेष्ठत्व केशवबचंद्रांनीं पुन्हा प्रस्थांपत केल्याने, हा केवळ बक्त्याचा
कावेबाजपणा आहे, असे लोक उघड बोळूं लागले, तात्पर्य, “ बूंदसे गई तो
होदसे नही आती ” असे होऊन उभय पक्ष केदवचद्राबर अत्यंत सुष्ट झाले,
ही दोन प्रसिद्ध व्याख्याने पुढे ब्राहसमाजात मोठी क्रान्ति घडवून आणण्यास
तात्कालिक कारणीभूत झाल्यामुळे, ह्या दुसर्या व्याख्यानातील कांहीं मुद्दे
सारांररूपाने पुढे देत आहो.
“ एके बाजूस परंपरागत पंथांचा हटबादीपणा, तर दुसऱ्या बाजस रूक्ष ब
'नेःसत्त्व असा केवळ कल्पनामय बुद्धिवाद, अश्या रीतीने एकोणिसाव्या शतकांतील
धघमज/विन मोक्षप्रद अश्या खऱ्या आध्यात्म दृष्टीबांचून आंधळे झाले आहे.
आधुनिक सुधारणा ती हीच !
'प्रकरण ९ वें.] थोर महात्मे २२१३
“: मनुष्यमात्रास इंश्वराची प्रचीति प्रथम सृष्टींत दिसून आली, सृष्टींवरून
सुष्टिकत्यांची कल्पना मनांत येऊं लागली, हिमाचलासारखा गगनचुबित
पबत अँटलन्टिकसारखे अफाट वब खोळ सागर, त्यास येऊन मिळणारे
नद्यांचे प्रवाह इत्यादि भूमीवरील व त्याचप्रमाणे आकाशस्थ पारास्थात
विश्वकम्यांचे वभव दाखबीत होती; व सहृदय माणसाच्या अंतःकरणांत भक्ति-
भाव उत्पन्न करीत होती. भाविक मनुष्यापुढ तरूस बाचा फुटली, बाहत्या
झऱ्यात सृष्टि ग्रथाच| पाने उलटत चालल्य प्रमाण बाटळ दगडही त्याच्याशी
बोळूं लागळे, सर्वत्र त्यास मंगलमय दिसू लागले, मग असा प्रश्न निघाला
कीं, घडयाळजी घडघाळ तयार करून मोकळा हातो, तस बिश्वयत्न तयार
करून तो महायात्रिक कोठ बाजला झाला काय !' तर अस्र नव्हे, जगास
ज आरस्तत्व व सत्यत्व दिसत आहे, त्याच कारण त्यात इशसत्ता ओतप्रोत
संचरली आहे. सृष्टि हच केवळ इंश्रराचे व्यक्त स्वरूप नसून जगाच्या हात-
हासातही त्यांच स्वरूप व्यक्ततेस आलेल दिसत, राजकरण ब लढाया याच्या
शुष्क घडामोडीचा जो इतिहास आपण वाचता, तो जगाचा खरा इतिहास
नव्हे. थोर महात्म्यांच्या दिव्य चारित्र्यांनी जो अलकूत झाला आहे, तोंतो
हतिहास होय. असे थोर महात्मे म्हणजे कोणी तरी माठ्या ऐतिहासिक व्याक्ति
होऊन गेल्या, इतकच आपण म्हणून चालणार नोही. बास्तविक इंश्वस्च त्याच्या
रूपान व्यक्तित्वाला आला, असे म्हणून आपण आपल अंतःकरण त्याच्या
पुढे मोकळे करून, त्याच्यांत जी काही थोर ब उदात्त अश्ली दवी संपात्त
असेल, तिचे आपण ग्रहण केल पाहिजे ती काही सामान्य माणस नव्हत. तीं
देबी माणसे होत, इंश्रराचे अवतार होत. याचा अर्थ अनंत असा परमात्मा
सूक्ष्म देहघारी झाला, असा नव्हे. इश्वराचा मनुष्य झाला नाही, तरी मानब-
शरीरातील इंश्वर त्यांच्या ठायी व्यक्तत्वास आला. कारण मनुष्यशरीर हेच
देवाचे सर्वोत्कृष्ट मंदिर आहे. अश्या देवी पुरुषाचे चरित्र धुमकेतूप्रमाणे लोक-
विलक्षण असते. मानवकोटीच्या काही विशिष्ट कार्यास्तव त्यांचे अवतार होत
असतात. त्यांच थोर चरित्र जसें देशकालाचे दर्शक, तसेच एखाद्या विशिष्ट
"तत्त्वाचे द्योतक असते. एक अर्थी ते लोकसेबक असतात, म्हणूनच उलट त्यांची
“लोकांवर सत्ता चालते. त्यांचा निःस्वार्थांपणा, त्यांची लोककल्याणाबद्दल
वरी कळकळ, त्यांच्या बोधांतील नाविन्य, त्याचे उपजत अनुभवजन्य शान,
२१४ निस्सीम निष्ठा [भांगरेरा
त्यांची अर्चित्य शक्ति आणि त्याचबरोबर त्याच्या ढायीं दिसून येगारी साधी
बालवृत्ति-हीं सर्व त्यांचे थोरपणाचीं लक्षणे होत. असे महात्मे कोठेही वं
केव्हांही झालेले असोत, त्या सास, घर्मपंथादे भेद विसरून, आपण पूज्य
लेखले पाहिजे,आणि जीजस खाइस्ट हा अश्या सव महापुरुषाचा शिरोमाण असून,
त्यांनी अद्भुत चमत्कार करून, इतरांपेक्षा जगाचे अनंत परीने अधिक कल्याण
केळे आहे. यामुळें तो जर्री आपले अत्यत आदरास पात्र आहे, तरी तो जगांत
अवतरण्यापूर्वी त्याच्या स्वागतास जग योग्य करण्यासाठीं जे अनेक थोर पुरुष
होऊन गेले, त्याचप्रमाणे जगदुद्धा।राचे त्याचे महाकार्य पुढे करण्याकरितां
त्याचे माशून जे कित्येक महात्मे जन्मास आले, त्यापेकी कोणाकडेही आपण.
दुलंक्ष करून चालणार नाहीं.
“£ अशा रीतीने सुर्टांच्या देखाव्यांत व ऐतिहासिक पुरुषांचे चरित्रांत इंश्रराचे
स्वरूप जस प्रतीतीला येते, त्याचप्रमाण त आपल्या अतरात्म्याच्या ठिकाणीही
प्रतीतीस येते. ते स्वरूप अंतरनिष्ठास त्याच्या निस्सीम निष्ठेचे नेत्रांस दृष्टीस
पडत, येथे चतुरांची व्यवहारोपयोगा दृष्टि उपयोगी पडत नाहीं, तार्किकांची
बुद्धि फुकट जाते, नेतिक सुधारकाचे धोरण अपुरे पडते, कमंठांचा खटाटोप
कामास येत नाही. यथाक्रम धीराधीराने सपादन करण्याची ही गोष्ट नव्हे.
इंश्ररीप्ररणा एका क्षणाधात होऊं शकते. इंराकृषेने साधकाचे सर्व दुर्गुण व
दुरित एका क्षणांत लयास जातात. इंदाप्रेरणेबद्दल उत्कठा पाहिजे, परम
उत्साह पाहिजे; उत्साह म्हणजे कांहीं एक बुद्धीचा अगर वासनेचा प्रकार
नाहीं, हा उत्साह अखड जाग्रत असलेला उत्कट निदिध्यास होय. ह्यांत
ज्ञान, भक्ति ब कम॑ ह्या सवातील उत्तमांगा आला. पाप आणि अधःपतन.
यांपासून तारक हाच एक उपाय आहे.',
* ह्या व्याख्यानांत केशवचद्रांनी आपले विचार फार सुंदर रीतीने गुंफले
आहेत. परंतु शंकरास पांढर आवडते म्हणून त्यास पाढरे आणि विष्णूस
तांबडें प्रिय म्हणून त्यासाठीं तसे, अशीं फुले गुंफून त्यांनीं दोन्ही देवते.
असतुष्टच केलीं. फूट पडण्यास पूर्वी अनेक कारणे घडत आलींच होतीं.
खिस्त विजयव्याख्यान हे एक दोवटले निमित्त कारण झाल. आणि पुढे
जुन्यानव्या मंडळींत मेळ घालीत बसणे दुरापास्त होऊन केरावबचंद्रारनी
शेबटीं स्वतंत्र होण्याचं ठरविले. आणि तार्रीख ११ नोव्हेंबर सन १८६६
प्रकरण ९ वॅ.] मारतवर्षीय ब्राह्मसमाज २२५
रोजी भारतवषींय ब्राह्मसमाज स्थापून त्यांच्या अंतःकरणांत अलीकडे उदित
झालेली महत्त्वाकांक्षा त्यांनीं पुसी केळी. अथबा ती पुर्री करण्याचे मागास
ते लागले. त्याचा विचार विस्तृत रीतीने पुढील भागांत करूं,
प्रकरण दहावे
महपींची कारकीर्द
मार्गील प्रकरणांत सागितल्याप्रमाणे त्राह्समाजात दुफळी होऊन केशवचंद्र
सेनाच्या पक्षान 'भारतवर्षीय ब्राह्मसमाज? हे नांब धारण करून स्वतत्र सस्था
काढली. तेव्हा मूळच्या समाजास आदि त्राह्षसमाज हे भिन्नताद्शीक नाव
प्रात झाले, दुफळीची कारणे मागील प्रकरणात सविस्तर सांगितळींच आहेत.
तर्थांप दुफळी झाल्यानतर मतभेदाचे मुख्य मुद्द दराविण्यात येत, ते असे की,
(१) त्राह्धघधमे हा हिंदुधमंच आहे असे आदि-ब्राह्म म्हणत; त्यावर भारत-
वर्षीयांचे म्हणण त्राह्मचधम ह] स।वेत्रिक आहे (090010 दाते एशाएहा'5१]),
(२) दुसरा मुद्दा असा की, मूतेपूजानिपेधाइतकेच जातिभदाच्या निषेधाला
मारतवर्षीय अत्यत आवद्यक कतंव्य म्हणून महत्त्व देत. तितक आदि-त्राह्म
देत नसत.
भारतवर्षीय समाज निर्माण झाला, तेव्हां बंगाल्यांत पन्नास, वायव्य
प्रांतांत दोन, पंजाबांत एक आणि मद्रासेस एक; याप्रमाणे ब्राह्मसमाज
स्थापन झालेले होते. त्यानी मुलामुलींच्या कित्येक शिक्षणसस्था चालविल्या
होत्या. ब्राह्मधर्मप्रसाराकरितां वाहिलेली अश्शी सदतीस वर्तमानपत्रे सुरू
होती. बर लिहिल्याप्रमाणे समाजात दुफळी झाल्यानतर, वरील संस्था
बहुतांशी नवीन ब्राह्मसमाजाच्या पक्षांतच दाखल झाल्या, देवेद्रनाथांचा जुना
समाज आदि-त्राह्मसममाज ह्या नांवाने तटस्थच राहिला. केशवचंद्र सेनांकडे
देवेद्रनाथांचा विलक्षण ओढा होता. केरावचंद्र सेन आपल्या समानशील
मित्रांसह देवेद्रनाथांस सोडून गेले, तेव्हां त्यांस इतके बाइट ब्राटले, कीं
त्यांनीही ब्राह्मसमाजाचीं सूत्र त्यानंतर सोडून दिली. आपल्या समाजाची व्यवस्था
"आपला मुलगा दिजेद्रनाथ आणि बाबू राजनारायण बोस ह्यांच्या स्वाधीन
करून ते जुन्या चालीप्रमाणें जणुं काय वानप्रस्थाश्रम स्वीकारते झाले,
देवंद्रनाथांनीं आपलें उर्वरित आयुष्य बहुदाः देशाटनांतच घालबिलें. ह्या
सुद्तीत त्यांनीं बंगालींत कांही ग्रंथ स्वले. प्रसंगोपात्त निरनिराळ्या ब्राह्म-
प्रकरण १० व] महर्षि २२७
समाजांना स्वतांच्या सल़ामसलतीनं व कित्येक वेळां हजारों रुपयांच्या देणग्या
देऊनही मदत केली. केशबचंद्रावरील त्यांचे अकृत्रिम प्रेम अखेरपयत कायम
राहिले, केशवचंद्रांचे आचारविचार जरी त्यांस मान्य नव्हते तरी त्यांस व
त्याच्या समाजास त्यानी अगदीं खुल्या दिलाने मदत केली. ते मनाने इतके
थोर होते, की मतभेदाचे वेपम्य त्याच्या मनास कधीच शिवत नसे. त्यांच्या
विरोंधी समाजांतील पुढा मंडळीस देवद्रनाथांनीं आपल्या मनाच्या थोरपणाने
हरघडी लाजविले, आणि त्यांच्याकडून धन्यवाद करून घेतळठे, आदि त्राह्म-
समाज सोडन जातांना केशवचद्रांनी देवंद्रनाथास ज मानपत्र लिहिले त्यात
प्रारभीच त्यास 'हे तात? (1०85061), अस सत्रोधन असून पुढे त्यांच्या
अनेक गुणांचा गोरव करून त्यांस महर्षि हे बहुमानाचे पद त्यांनीच लावल.
तात्पर्धे, देवेद्रनाथानीं केशवचेद्रास पूवी आचार्यपद देतेवेळी 'ब्रह्मानद* ही पदवी
दिली. तसेच केशवचंद्रांनी उलट त्यांस 'महर्षि' ही पदबी दिली; व ती
तत्साप्रदाथिकांस सार्थ वाटली. न
देवेद्रनाथानीं आपल्या आयुष्यातीळ भर उमेदीचा तीस वर्षांचा काल ह्या
संस्थेक रतां खर्ची घातळा. आणि एका काळी अगदी नामशेष होण्याच्या
ब्रेतास आलेल्या ह्या संस्थेस त्याना अत्यत भरभराटीस आणून लोकप्रिय
केले, घरीद।री चोहोकडे तीव्र प्रातकूलता असता, आणि पूबबयांत श्रीमंती-
सुखाचा मोह आणि पुढे पितृनिधनाचा आघात, आणि डोडंजड कर्जांचा
बोजा, अशा स्व पेचातून आपली प्रपचनोका सुरक्षित पेलतीरास नेऊन,
दिवाय त्यान! हे समाजकार्य केले. हे त्याची अलोकिक बुद्धिमत्ता ब मनोघेर्य
याचे उत्कृष्ट स्मारक आहे. त्यानी मनात आणले असते तर ते महाराजा
देवेद्रनाथ झाले असते. परंतु ते राजपद त्यानी तुच्छ मानून आपले खरं
ब्राह्मण्य जगास दाखविले. मग जगही! त्यांस महषि म्हणू लागले यात
न॑वल काय !
कर्मठ ब्राह्मणधर्माने आपल्या अंगाबाहेर फेकलेला हा ब्राह्मसमाजाचा
उमदा चेंड्र, खिस्ती पाद्मांच्या जाळ्यात सांपडतो को काय, असा स्वाभाविक
प्रश्न होता. देवेद्रनाथांची सत्त्वपरीक्षा त्यांतच व्हावय!ची होती. ब्रह्मानदाशी
स्पर्धा करण्याइतकी घरी विषयानंदाची अनुकूलता, चार्वांकासही लाजविणारे
डेरोझीओसारखे प्रोफेसर; मिल, ह्यूम, स्पेन्सर असल्यांचा ग्रंथपरिचय, चांगल्या
२३८ महषींची योग्यता [भाग रेरा
चांगल्या सुरिक्षितांसही आपल्या कळपांत ओढणारे डा० अलेक्झांडर डफ-
सारखे उपद्व्यापी पाद्री, आणि केशवचंद्र प्रति अर्ध खिस्ती झालेले अनुयायी,
अशी परिस्थिति असतां, हे राममोहनांचे अनुयायी, पुढे कोणत्या थरास जातात,
हा प्रश्नच होता. इंश्वरीयोजना अशी होती, की त्राह्मसमाजाचे प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष धुरीणत्ब बहुत काळ देवेंद्रनाथांकडेच रहावे ! परंतु तत्पूवी धार्मिक
पुढाऱ्यास अत्यंत अवश्य असा स्वार्थत्याग आणि स्वघर्मनिष्ठा अशा गुणांत ते
कितपत उतरतात, त्याबद्दल त्याची सत्त्वपरीक्षा घेण्याचे देवाने मनांत आणले ब
ह्या पर्रक्षत ते पुरोपूर उतरले,
“हेशावास्य मिदं सवम इ०, ह्या वेदवाणीने त्यांना जो आरंभीं
उपदेश झाला, तो त्यानीं दृढ प्रयत्नाने आत्मसात् करून टाकला. तो
इतका कीं, ते उपनिषदवाक्य हच देवेद्रनाथांच्या आयुष्याचे सार होय. असे
सागतात कीं, ब्रह्मज्ञान, न्रह्मघ्यान आणि ब्रह्मानंदरसपान, हे त्यांचे अत्यंत
आवडीचे शब्द व अनुभवाचे विषय होते. ते आत्मसाक्षात्कारी पुरुष
होते. भगवंताच्या सच्चिदानदरूपाचा त्यांना नित्य प्रत्यय होता.
ते इंशदरन प्रथम त्यांस बाहेरच्या विश्वमंदिरांत होऊं लागले, आणि नंतर तें
त्यांच्या अतरीं प्रतीत होऊन, तेथे देवभक्तांच हितगुज सुरू झाल. ते म्हणत कीं,
“सत्, चित्, आनद हे शब्द लोक सहज उच्चारतात. ते कित्येकांस जुनाट व
अर्थहीन बाटत असतील, परंतु ह्या एकेका शब्दांत काय दिव्य अनुभब
सांठबिला आहे ते शब्दाने सांगणे अवश्य आहे', हे अनुभबाचे बोल ते उच्चारीत
तेन्हा त्यांच्या चेहऱ्यावर अलोट तेज लोटे, त्याच्या आंगावर रोमांच उभे रहात,
आणि त्या वेळचे ते त्यांचे लोकोत्तर गाभीय त्यांच्या दिव्य अनुभवाची साक्ष
, पटवी, त्यांना एकान्त अत्यंत प्रिय असे, त्यांनीं आपल्या आयुष्याचा बराचसा
काळ एकान्तासाठीं घराबाहेस्च काढला. परंतु ते घरीं असले तरी त्यांस
एकान्ताची इच्छा उत्पन्न झाली म्हणजे त्या वेळीं ते आपल्या जीवश्च कंठश्च
स्नेहास अगर घरांतील नातेबाईकांसही आपल्याजवळ बसूं देत नसत.
ते जरी असे एकांताप्रेय होते, तरी त्यांचा प्रपंचाचा व्याप ब विद्याव्यासंग
फार दांडगा होता आणि त्या सबामध्ये त्यांची विलक्षण शिस्त ब उत्साह
दिसून येई. त्यांचे आचरण भगद्रीतंतील ह्या 'छोकाप्रमाणें तंतोतंत असे;/---
भ्रकरण १:० वं.] प्रेम आणि ओदारय २१९
दुः खेष्वनुद्रिममनाः । सुखेषु विगतस्पृहः |
बीतरागभयक्रोधः । स्थितधीमुनिरुच्यते ।
--गीता, अ. २, छो. ५६.
भावार्थः-- दुःखांत ज्याच्या मनाला खेद होत नाही, सुखाचे ठायी ज्याची
आसक्ति नाही, आणि प्रीत, भय वक्रोध ही ज्याचा सुटली त्यास स्थितप्रज्ञ
माने म्हणतात,
इंश्वरी इच्छेशी त्यांचे, अत्यत साहचयं होत असे. कोणतीही
महत्त्वाची गोष्ट कराबयाची म्हणज ते उताबळी न करता काही वेळे तटस्थ
बसून इंश्ररीइच्छा काय असावी ह्याचा अदाज घेत. आणि एकदां इंश-
संकल्पानुसार त्याचा सूर लागला, म्हणजे मग ते जे ठरबीत, ते कोणाच्याही
'सांगण्याने माभून फिरवीत नसत. प्रेम आणि ओदार्य ह्याची ते केवळ मृतीच
होत. त्यांचे कनिष्ठ चिरजीव प्रसिद्ध कविवर्य रवीद्रनाथ ठाकूर ह्याचे बोलपूर
येथील शांतिनिकेतन ही त्यांचे वडिलांची एके3श्वरीपंथातीळ भक्तास एकात-
बासासाठी दिलेली शेवटची देणगी होय. अशा रीतीने अगदी तरुणपणा-
पासून अखेरपयत त्यानी आपल्या आवडत्या एकेश्वरी पंथाची अमो!लक सेबा
केळी, आणि महर्षि देवद्रनाथ हे दुर्मिळ पदवी करून घेऊन, लॉकिकदृष्ट्या
ते ३. सन १९०७५चे जानेवारी महिन्यात हा लोक सोडून गेले,
त्यानी आपळे साधकाबस्थेतील आत्मचरित्र लिहून ठेविले आहे, ते वाचनीय
आहे. ते त्यानी इ. सन १८'५८सालपर्यंतच छिहिळे आहे. पुढे कां लिहिले
नाही, असे त्यांस कोणी विचारल्यावरून त म्हणाले की, यापुढे माझे चरित्र
संपले, माझ्या करावाच चरित्र सुरू झाले.? केशवचद्राबरील त्याच ह अलोकिक
प्रेम पाहिले, म्हणजे केशबचंद्रासारख्या योग्यतेचा पुरुषही त्याच्या त्या प्रेमास
खरोखर पात्र होता काय अशा शंका येते. केरावचंद्रांचे (खस्तीवळणाबद्दल त्यानीं
त्यांची चागलींच कानउघाडणी केळी. आणि आम्हाला तर असे वाटते की,
देवेद्रनाथ ब श्रीरामकृष्ण अश्या बड्या महात्म्याचे त्याचेवर दडपण नसते तर
केशवचंद्र ब त्यांचे अनुयायी खिस्ती होणेही असंभवनीय नव्हतें.
देवेंद्रनाथ हे ब्राह्म असून अखेरपयंत हिंदुधमांचे कट्टे अभिमानी होते. ते
रोज प्रातःकाळी बेद घ उपनिषद याचा पाठ नित्यनेमाने करीत, त्यांचा
अखस्तीधर्माकडे यत्किचितही ओढा नव्हता, इतकेच नव्हे, तर राममोहन अगर
२४० मतवैशिष्ट्य [भाग २ रा
केशवचंद्र ह्यांच्याप्रमाणें त्यांचा त्या धर्मासंबंधीं विदोष आदरही नव्हता.
खिस्तीधमातील इंश्वर, स्वर्ग ब मुक्ति इत्यादि कल्पना त्यांस समत नव्हत्या, धर्माचे
बाबतींत आम्हास पाश्चात्यांजबळ शिकण्यासारखे कांघहीच नाही, उलट त्यांनींच
आम्हाजेबळ शिकावे असे असता आमच्यातीलच कित्येक समजस माणसांचे
स्वघर्मासंबंथी औदासिन्य ब परधमांकडे ओढा दिसून येतो, याचे कारण
वेदान्तश्ास्त्राविषयी त्याचे अज्ञान होय, ह्यासाठी बेदान्तशास्त्राचा सर्वत्र प्रसार
केला पाहिजे, असे त्याचे म्हणण असे. ब्राह्मसस्माजासब्रधी त्याचे मतवे दिष्ट्य
लक्षांत घेण्यासारखे आहे, त्याचे पाहिल तत्त्व असे असे काँ, ब्राह्मसमाज ही
केवळ हिदेची सस्था असून ब्राह्मचम म्हणजे हिंद्धमांचाच एक अत्यत उदात्त
पंथ आहे. त्याचे दुसर तत्त्व असे असे को, त्राह्मममाजाचे कार्यक्षेत्र केवळ धर्मा-
पुरतेच आहे. सामाजिक सुधारणांचा प्रश्न व्यक्तींचे आवडीनावडीवर अवलबून
असून सामाजिक सुधारणा ब्राह्मसमाजाचे कायक्षेत्रात येऊ दकत नाहीत. ह्याच
त्याच्या मतवोराष्ट्रयामुळे नृतन ब्राह्मसमाजी मंडळीस फुटून बाहेर पडावे लागले.
देवेद्र नाथाचे पश्चात् आदि ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष राजनारायण बोस यांनीही.
वरील मताचाच पुरस्कार केला. त्या उभयताच्या मतांत स्वतांच्या विचाराने,
अनुभवाने किवा क्रिया प्रतिक्रियारूपाने फरक पडत गेला, व अखेर अखेर
त्यांचे मन हिदुधर्मात अधिक रू लागले असे दिसते. पुढे पुढे राजनारायण
ह्यांचे म्हणणे असे असे की, ब्राह्मघम हा जरी तत्त्वतः सव॑संग्राहक असला, तरी,
आचारतः तो तसा राहणे शक्य नाही. देराभेदाने त्याच बाह्यस्वरूप मिन्नच
राहील आणि म्हणून आम्ही आमच्या विरिष्ट ब्राह्मतत्त्वांस बाध न येई
अदा धोरणाने आचारांत हिंदधमशास्त्राचाच अंगिकार केला आहे. जो
जातीने हिदू नाहीं किंबा जो हिंदुधर्म मानीत नाही तो ब्राह्मसमाजाचा
सभासद होऊ शकणार नाही. वणसंस्था का मानावी असे कोणीं विचार-
ल्यास त्यावर त्याचे म्हणणे असे कौ, वणेसस्था सोडून सवास समान धमांचे
ब वणांचे मानण्याइतकी जगाची आज तयारी नाही. वरीलप्रमाणे आदि-
ब्राह्समाज आपल्या पूतेपदावर अधिष्ठित झाल्यानंतर मध्यंतरी नष्टप्राय झालेले
कांहीं धर्मबाधि त्यांनीं पुन्हा सुरू केले. उदाहरणार्थः-ब्राह्मण मुलांचे उपनयन
व यज्ञोपवीतघार्ण, तसेच लग्नांतील सप्तपदीप्रमाणे आवदयक विधि, त्यांनीं,
पुन्हा सुरू केले.
प्रकरण १० वे.] ख्रिस्ती दीका २४१
तत्त्वतः आदि-ब्राह्मममाजाची बैदिकधर्मावरील निष्ठा राजा राममोहन
यांच्याइतकी कधींच नव्हती. तसेच त्यांस खिस्ती धमाचाही मोह राजा राम-
मोहन अगर केरावचंद्र यांच्याहइतका कर्थीच पडला नाही, उलट खिस्ती-
घर्माचा संसर्ग बिभीषिकेप्रमाणे त्यांनीं भयप्रदच मानला. खिस्तघर्मामिमानी
लेखकांस ह्या गोष्टीचे साहाजकच वेषम्य बाटले, “धी हेरिटेजू आफ इंडिया
सीरीज' ह्या गोड नांवाने प्रसिद्ध होणाऱ्या माळेचे एक प्रमुख संपादक मि*
जे. एन्. फकुहार हे आपल्या हिंदुस्थानांतील “आधुनिक धार्मिक चळवळी!
या नांवाच्या पुस्तकांत ब्राह्मसमाजाच्या ह्या काळाबद्दल टीका करितात, त्याचें
तात्पये असेः --
“ देवेद्रनाथ हिदुधमाचे व केशवचंद्र खिस्तीघर्माचे अभिमानी खरे; पण
दोघांनीही त्या त्या धमातील खरे रहस्य न जाणल्यामुळे, केवा त्यातील कित्येक
मूलतत्त्वे न पाळल्यामुळे ते घधमंसस्थापक अथबा प्रचारक ह्या दृष्टीने अखेर
अपयक्ी झाले, देवेद्रनाथांनीं खिस्ताचे अनुकरण करण्याचे नाकारले, ब
हिंदुधमांचे आधारभूत जे वेद त्याचे प्रामाण्य नाकबूल केळे, आणि हिदु-
घर्मातील पुनर्जन्म, कर्मविपाक, इत्यादि मूलभूत सिद्धान्त मानले नाहींत.
उभयधमाचा आधार अशा रीतीने त्यानीं सोडल्यामुळे आधुनिक कालांतील तीव्र
विचारसंप्रामांत त्यांचा टिकाव लागला नाहीं.”
एक सहानुभूतीची दृष्टि असेल, तर इग्रज ठेखकातही किती मतभेद होतो,
ह्याचे प्रत्यतर लिओनाडं यांचा ब्राह्समाजाचा इतिहास वाचतां सहज पटते. हे
इतिहासकार सुमारे पन्नास बषापूर्वी लिहिलेल्या आपल्या ग्रंथात असे म्हणतात
कॉ, “ ब्राह्मसमाज स्थापन होऊन अर्ध शतक झाल असले, तरी ही संस्था
अद्याप बाल्यावस्थेत आहे असच म्हटले पाहिजे. राष्ट्रोद्ठाराच्या कायात शतके
म्हणजे दिवसांप्रमाण गणली पाहिजेत. अखिल मानवजातीचा जनक,
आणि क्रग्बेद कालापासूनचा आयोवतांचा राष्ट्रीय देवे असा जो ब्रह्मपुरूुष
त्याचीच उपासना अखिल भारतवरष्रींय लोक करूं लागतील, असा दिवस
हिंदुस्थानांत आल्याबांचून राहणार नाही. हिंदूंच्या धम ब समाजरचनेत
कितीही फेरफार होबोत, ही गोष्ट निश्चित आहे की, हिदुलोक युरोपचा धर्म
अगर चालीसाति यांचे सर्वेस्वी अनुकरण करणार नाहींत. ते आपली स्वतंत्र
संस्कृति बनबतील, आणि त्यांच्या मूळ आर्यधमात स्वतां जरूर ते फेरफार
(२) ०.७
२४२ खानदानीचा दर्प [भाग शस
करून ते आपल्या धम।सच चिकटून राहतील. अशा रीतीने सतूघर्माच्या मार्गानं
हिंदुस्थानचे पाऊल पुढे पडत असता बाकीचे धर्मही मागे राइणार नाहीत.
तर ते ते धर्मही विचारपूवँक खऱ्या एकेश्वरी पथासच येऊन मिळतील.
आणि अशा रीतीने अखिल जगाचा जनक अशा त्या एकाच परमपुरुषाची सवे
राष्ट्रे भाक्ते करू लागतीळ, ह्याप्रमाणे त्या थोर राममोद्दनाची महत्त्वाकाक्षा
खचित फलद्रूप होईल,
एक कडवा खिस्तभक्त व एक कग्बेदाचा चहाता अशा दोघा खिस्ती
छेखकाचे वरील विचार मननीय आहेत. देवेद्रनाथ व केशवचंद्र सेन ह्याचे दृष्टि-
कोन असेच धिभागलेले होते. दवद्रनाथास आम्हास धमंसबधी रिक्षण युरोप-
कडून घ्यावयास नको असे वाटे, आणि केरवचद्राचा सर्व भार खिस्तीघर्माच्या
प्रमावावर होता. खिस्त आमच्या आशियातील असल्यामुळे तो आम्हास
युरोपियरनापेक्षाही जवळचा आहे असे त्यांस बाटे,
देवेद्रनाथाचे थोरवीबद्दल आधुनिकात फारस कोणाचे दुसत नाही, ब्राह्म-
सम।ज,बद्दल खिस्ती लोकासही बराच आदर दिसतो. 'हिदुस्थानातील आधुनिक
घार्मेक चळवळीत ब्राह्मममाजाइतकी कतुत्ववान् सस्था दुसरी झाली नाही,
असे ते मानतात, आणि ह्या प्रभावशाली सस्थत देवद्रनाथ ही एक मध्यवर्ती
मोठीच व्याक्ति होऊन गेली ह्यात दका नाही, त्राह्मसमाजी मडळीत ब्रह्मानुभवी
पुरुष कित्येक होऊन गेले अस म्हणतात, वयाणि अशा महापुरुषाची कित्येक नाबेही
सागतात. आम्हास इतराच विदेप माहिती नाहीं, पण आमच्या माहितीप्रमाणे
महर्षि देवेद्रनाथ याच्या योंग्यतेचे पुरुष ब्राह्म-सप्रदायात दुसरे क्चितच झालेले
असतील, असे आहे तरी अशा थोर पुरुषाच्या चारंत्राचा सामान्य जनतेवर
श्रीचेतन्य, कबीर, तुकोबा इत्यादि ब्राह्मास मान्य असलेल्या साधुबयचे चारित्र्या-
इतका उपकारक परिणाम झाला नाही. याच्या अनेक कारणापेकी ठाकृर यांच्या
घराण्याच्या खानदानीचा दष हे एक कारण कदाचित् असूं केल. देवेद्र-
नाथांचा ब्राह्मसमाजाशी असलेला संबध सुटल्यावर, काहीं वषानी ते वान-
प्रस्थ आश्रम स्वीकारते झाले, त्या सुमारास ते पन्नाशीच्या घरांत आले असतां
त्यांचा घेतलेला फोटो त्यांच्या आत्मचरित्रात पाहिला म्हणजे त्यांना महार्षे न
म्हणतां राजर्षि म्हणावे असेच वाटते. केबढा तो नबाबी थाट ब कसली ती
रुबाबदार भव्य मूर्ति ! मदृर्षांचे चिरजीव दिजेद्रनाथ यांच्य़ा आंगाखांद्यांबर
भ्रकरण १० वें.) इेधवराची लीला २४१
अविमण्या, पारवे आणि खारी निर्भयतेने येऊन बसत असत असे म्हणतात, पण
त्यांच्या बडिलांपुढे लहानगे जीबच काय पण पुरुषासारखे पुरुषह्दी जाण्यास
बचकत असतील असे वाटते ! ह्या दृष्टीने पाहतां मिस्टर अँडू्यूज ह्यानी
त्यांस जनकाची उपमा दिली आहे, तीच अधिक सम्यक् दिसते,
ब्राह्मममाजाच्या यशापयशाच्या मौमांसत बाबू राजनारायण बोस, डॉ०
भांडारकर, अशा कित्येक ब्राह्म-पुढाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे का,
ब्राह्म पुढारी हे सामान्य जनतेपासून नेहमो दूरच राहिले, ह्या गोष्टीचे
प्रत्यंतर मर्हा्षे देवेद्रनाथ याच्या चारित्रांतही येत. त्याची श्रीम(न् खानदानी
आणि त्यांचा एकातबास हाँ दोन्हीही लोकसग्रहाचे कायास प्रतिकलच
झाली. तेच काय, पण त्यांचे लहानसे आत्मचरित्र गारबांनीं बाचाबे तर
किंमतीच्या दृष्टीने तेही त्याच्या आटोक्याच्या बाहर आहे. ड०रबीद्रनाथ याच्या
बिदेशी कंपनीने छापण्याचा मक्ता घेतलेल्या पुस्तकाचीही हीच तऱ्हा आहे.
जितक्या आण्यांत तीं छापलीं जातील तितक्या रुपया य! ती विकली जातात !
आपले मराठीतील क्रे० जोगाचे साथ गाथचे दोन भाग, लोकमान्याच गीता-
रहस्प, व डा० भाडारकर ह्याचा लेखसग्रह इत्यादि उदाहरण देऊन श्रीमान्
रवीद्रनाथांनी आपले वाढ्यय बहुतेक छपाईच्या किंमतीतच विकावे, अशी
आम्हीं त्यास एकदां पत्राने प्राथना केळी होती. पण त्याचा जाब आम्हास
मिळाला नाहीं. त्यांचे समकालीन कोट टालस्टाय ह्यानीही आपले लेख
स्वदेशबांधवांस अत्यत सुलभ केळे आहेत, तात्पर्य इतकेच की, राजाचे
जाहीरनामे लोकास वाचता येणार नाहीत इतके उच लाबल्याबर त्याचा प!रणाम
झाला नाहीं, तर त्यांत काय नवल आहे ! साम्राज्याच्या महाराज्ञी, त्यांचे
व्हाइसराय, आणि संस्थानिक यांच्या कृष्त पोसलेले त्रह्मानद केरावचद्र सेन
ह्यांसही अशिक्षित गोरगरीबांची दाद घेण्यास क्वचितच फावले असेल ! थोर
ते थोरच, त्यांस आम्हीं काय म्हणावे १? पण हे खरं की, साऱ्या थोराचाही
थोर गोरगरीबाच्याही हृदयस्थ होऊन राहिला आहे. त्या इंश्रराची लीला कशी
ती पहा, कीं त्याने कोणास (केशवचंद्र) वेष्णवषंथी, तर कोणास (रबीद्रनाथ)
बाउलपंथी भिकारी, कोणास (न्या० रानडे ) निरक्षर बारकरी तर कोणास
(न्या चंदावरकर) महार आणि भंगी पोर्टर, अश्या तुच्छ आणि मिकार गणलेल्या
लोकांच्या गांडी पाडून, धर्मोपदेशकाचा अभिमान मोडून नम्न-“केळे, आणि
२४४ देवेंद्रनाथ व केशवचंद्र [भाग रेरा
श्रीमान् सुशिक्षितांप्रमाणे गरीब भरिक्षितांस देवाने आंगाबाहेर टाकले नाहीं
याची साक्ष पटबली ! असो.
देवेद्रनाथ ब केशवचंद्र सेन ह्यांचे एकमेकांबर कितीही प्रेम असलें, तरी
त्यांच्या स्वभावाची स्चना अत्यत भिन्न होती. तसेच त्याची धार्मिक ब
सामाजिक सुधारणेची ध्येयही वेगळी होतीं. दोघांच्या विचारांस आधारभूत
झालेल्या संस्कृतीही भिन्न होत्या, आणि परस्परांचे सहकारीमित्र व अनुयायी
हेही अगदीच निराळ्या प्रकारचे होते. देवेद्रांच्या प्राथनेत आत्मविश्वासाने
भरलेले उपनिपदांतीळ बजनदार शब्द व गंभीर कल्पना असत, तर केरावा-
च्या प्रार्थनेचे सार “ मी दीन पतित आहे, माझा उद्घार करा ” असे दीन-
बाणे असे, एकाचा भर ज्ञानावर, तर दुसऱ्याचा, श्रद्धा ब र्भाक्त यांवर, भिन्न
जातीतीलच विवाह काय, पण एकाच जातीतील विधवाविवाहही देवेद्रनाथांस
सम्मत नसे. शिवाय अद्या प्रकारच्या सामाजिक सुधारणा कालगतीवर
सो[पविण्याकडे त्यांचा कल असे. उपनिषद ग्रंथावरील निष्ठेमुळें देवेद्रनाथांचे धर्म-
संबधी विचार निश्चित स्वरूपाचे होते. केशवचंद्रांनीं अद्याप घर्मसंबंधीं कांहींच
निश्चय केळेला नव्हता, देवद्रनाथ हिंदुधम।!चे अभिमानी होते. त्यांना हिदुधमांतले
वैशिष्टय कायम ठेवून त्यात साबकारा सुधारणा घडवून आणावयाची होती.
केदाबचंद्रांची चळवळ क्रांतिकारक होती. राजा राममोहनपासून ब्राह्मसमाजांत
ब्राह्मण्याचा अभिमान असे, ब्राह्मघर्म म्हणजे सुधारलेला वैदिकधर्म; आणि
वैदिकधमांव्या आचार्यंपदाचे अधिकारी म्हटले म्हणजे ब्राह्मणच असावेत, असा.
आंदिबाह्मसमाजाचा संप्रदाय असे. त्यांस देवद्रनाथांनी केशवचंद्र सेन यांस
आचायंपद देऊन पहिला अपवाद उत्पन्न केला, ही गोष्ट नव्यांस आवडली;
पण जुन्या मंडळीस अत्यत नापसंत झाली, दोघांचे अनुयायांत एक
पिढीचे अंतर होते. अश्या विसंगत परिस्थितींत देवेंद्रनाथ व केशवचंद्र सेन,
ह्यांनी एकमकांचे मिडेत सुमारे सहा वर्षे कशीं तरी काढलीं. परंतु हे असेच
अब्याहत चालण दोक््य नव्हते, रिबाय देवेद्रनाथांच्या छापंत नेहमी राहणे
केशवचंद्रांसारख्या महत्त्वाकांक्षी पुरुषास फार दिवस राक्य नव्हते. अखिल
भारतीय ब्राह्मसमाज स्थापन करण्याची त्यांस नर्बीन इर्षा उत्पन्न झाली होती..
अशा अनेक कारणांनी आंतले आंत धुमसत असलेली फूट पुढें उघड झाली.
त्यांत बर दर्शबिल्याप्रमाणे धमसुधारणेच्या उत्कठेपेक्षां केशबचंद्रांच्या.
अप्रकरण १० वै.] वतेविलेलीं भविष्य २४५
महत्त्वाकांक्षेनेच जास्त जोर केला, असें इतिहासकार म्हणतात, मग काय! एक-
मेकांचीं भवितव्ये एकमेकांनीं सांणून टाकळी. नवीन पक्षान अविचारान
सुरू केलेली समाजक्रांति सर्व पवित्र भावनाचा आणि भक्तीचा उच्छेद करून
अराष्ट्रीय व आचरट चळवळ म्हणून लोकनिदेस पात्र होईल, असे जुन्या
पक्षाचे भविष्य होत. त्यास उत्तरादाखल नवीन पक्षान जुन्या समाजास
हत्तीच्या मढ्याप्रमाण भावी इतिहाससश्योधकांचा एक सशोधनाचा रूक्ष बिपय
ठरविले. आपखआापसांत ब्तबिलेली हीं भविय ध्यानी घेऊनच देवद्रनाथ ब
केरावचंद्र ह्यांनी त्यापुढे आपआपल्या समाजाचे उत्कर्पासाठीं रक्य ती
सावधगिरी ठेविली, त्यास पुढे कितपत हृद्य फळ आले, ह आजच्या समाज-
स्थितीवरून थोडे फार ठरविता येईल. असा.
प्रकरण अकरावं
आदि-ब्राह्मसमाज
आदे ब्राह्मसमाज ही संस्था आजपयंत बिनबोमाट चालली आहे, देवेद्र-
नाथांनी आपलीं अधिकारसूत्रे सोडल्यानंतर थोडे दिवस बाबू राजनारायण
बोस हे समाजाचे अध्यक्ष झाले, परतु आजारीपणामुळ त्यांना ते काम लव-
करच सोडावे लागळे, बाबू राजनारायण हे हिदुधमाचे पक्षपाती होते. केशव-
चंद्र ह्यांस ब्राह्मसमाजांत ओढण्यास जरी तेच कारण झाले, तरी पुढे पुढे
केशावचंद्रांच्या व त्यांच्या विचारात ब आचारांत मेळ राहिला नाही. ब्राह्मोत्सव,
नगर-संकीर्तन वगेरे प्रचंड चळवळीचे प्रकार, भावनेचा पारा कृत्रिम रीतीने
वाढविण्याकरिता, केशवचंद्र यांस जितके आवच्यक वाटत, तितकेच ते धर्माचे
गांभीर्य कमी करतात, म्हणून बाबू राजनारायण ह्यांस नापसंत असत.
आध्यात्मिक उन्नतीकरितां अशा प्रकारच्या कृत्रिम चळबळीची जरूर वाटावी,
हा त्यास ब्राह्मसममाजातीलळ एक दोष वाटत असे. मद होत चाललेल्या
समाजयंत्रांत आध्यात्मिक भावनांची फुगळेली वाफ भरण्याकरिता “आम्ही
ह्या वार्षिक महोत्सवाची मोठ्या उत्कंठेने वाट पहात असता असे त्यांचे
उपरोधिक म्हणण असे, प्रवचन, व्याख्याने, मिरबणुकी आणि उत्सव
ह्या व्यतिरिक्त त्राह्मममाजात कांहीच तथ्य राहिले नाही, अस न व्हाव असे
ते म्हणत. तसेच खिस्तप्रभ्नांति थोर महात्म्यांचा उदो उदो करण्याचाही.
अतिरेक झाला. आतां देहधारी देवांचे अथवा दैबी पुरुपांचे देव्हारे अधिक
न माजवितां, आणि बाह्य साधनावर अवलंबून न राहतां, त्या एका परम-
पुरुषाची कृपा संपादण्यासाठी ज्याने त्याने स्वतांच्या आप्मिक बळावरच
जास्त विसंबावे, असा त्यांचा उपदेश असे, उलटपक्षीं त्या वेळीं कित्येक
ब्राह्मसंपादक अशी संपादणी करीत की, ब्राह्मपंथांतील सर्व सांप्रदायिकांचा
उद्घार झाल्याबांचून कोणाही एका व्यक्तीचा उद्धार होणे हक्य नाहीं.
अक्या प्रकारचे आचारविचारांचे अतिरेक केशवचंद्र ब त्यांचे अनुयायी ह्यांत
त्यांस दिसून आले, विभातिपूजा, पश्चात्तापाचे भलतेच दुखणे, सहानुभूति,
प्रकरण ११ वें.] आदि-त्राह्म २४७
बंधुप्रेम इत्यादींचा पोकळ शाब्दिक पाल्हाळ, हिंदुधर्म व सामान्य हिंदी जनता
यांच्यापासून तुटक राहण्याची प्रवृत्ति, अनेक धर्ममतांचा संकर, बड्या इंग्रजांचे
अवास्तव स्तोम इत्यादे केशवचंद्रांचा चळवळीतील अनेक प्रकार त्यांस
आवडत नसत. त्यांचा त्यांनीं आपल्या व्याख्यानांत उघड निघरेघही केला आहे.
आदि-त्राह्मसमाजाचे इतर त्राह्मपंथांशीं न पटणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी
म्हटल्या म्हणजे आदित्राह्म हे आपणास हिंदु म्हणवीत, व मातपूजेच्या व्यतिरिक्त
हिदूचे बहुतेक सर्व सस्कार व आचार पाळीत, आदि-ब्राह्मांच्या घरादून मूर्ते-
पूजेचा बहिष्कारही विशेष रीतीन पाळला जात नसे, इतर पथांचे ब्राह्म आपण
कोणत्याच प्रचलित धमापेकी नाही असे म्हणत, ते हिंडुशास्त्राप्रमाण घमसस्कार
पाळीत नसत, उलट हिंदूच्या अत्यंत महत्त्वाच्या बिवाहसस्काराऐवजी ते आपले
लयमाचे करार खिस्ती लोकाप्रमाणे रजिस्टरापुढे ( सिंव्हेळ मॅरेज अक्टअन्बये )
नोंदवून मोकळे होत, तसेच जातिसंस्था मोडणे हे आदि ब्राह्म आपलें
ब्राह्मधमबीज मानीत नाहीत. साधारण व्राह्म ते एक आव्यक मूलतत्त्व
मानतात. त्याचप्रमाण भारतवर्षीय ब्राह्म राजनिष्ठा हे ब्राह्मघर्माच एक
आवदयक मूलतत्व मानतात. आदित्राह्म हेही जरी राजनिष्ठच आहेत. तरी
राजनिष्ठेचा ते ब्राह्मवमाशी असा अन्योन्य संबध जोडीत नाहींत. तसेच
सामा जिक सुधारणांसबेधींही याचा इतरांइतका आग्रह नाहो. आदित्राहा-
समाजाची सव सूत्र अद्याप देवद्रनाथांचे घराण्यातच अहेत. देवेद्रनाथाचें
विस्तृत घराण हा आदे ब्राह्मसमाजांतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
आदि ब्राह्मसमाजांत सुमार शांभर अनुष्टानिक सांप्रदायी आहेत. ते बहुतेक
सवे देवेद्रनाथ याचेच सबंधी आहेत. याशिवाय ब्राह्मविधि न पाळणारे असे
तीनच [रो सांप्रदायी आहेत. आदि त्राह्मांनी आपला संप्रदाय वाढावा, असा
विशेष प्रयत्न कधींच केलेला नाही. खिस्ती मिठानर््यांचे अनुकरण केरावचंद्रा-
प्रमाणे त्यांनीं केळ नाहीं. तसेच त्यांच्याप्रमाणे लोकात खळबळ उडवून देणारी
ब नाविन्याचा मोह उत्पन्न करणारी कोणतीच चळवळ त्यानी हातो घेतली नाही.
ह्यामुळे सदर सस्थेचा बोलबाला प्रथकत्वाने फारसा झाला नाहीं; व त्या
संस्थेचा राख्व,बिस्तारही पसरला नाहा. आदिब्राह्ष हा एक स्वतंत्र पंथ
आहे, असा अभिमान न बाळातां हिंदुधमाचीच ती एक शुद केलेली
आवृति आहे, अते मानण्यात ते भूगअण मानतात. ब्राह्मममाजाचे इतिहासकार
१४८ आदि-त्राह्समाज [थाग रेरा
गमे > लिओनाडं हेही आपल्या इतिहासास एखाद्या विवक्षित पंथाचा इतिहास
असें न मानतां आध्यात्मिक, सामाजिक व नेतिक बाबीत सवेसामान्य हिंदु-
समाजसुधारणेचे इतिवृत्त असेच म्हणतात, आदिब्राह्मासंबधी हे म्हणणे
कांही अश्शी बरोबर दिसत. त्यामळच काही इतर ब्राह्मपंथाप्रमाण ह्या सस्थेचे
सालोसालचे इंग्रजी अहबाळ वगेरे प्रांसद्ध करण्याची त्यास आवरयकता वाटत
नाहीं, प्रसगबिदोपीं बंगालीत अहवाल प्रासिद्ध होतात, अस ऐकतो. 'तत्त्व-
बोधिनी पत्रिका हे त्याच पूवीचे रुखपत्र अद्यापही चालू आहे. तर्थारपि त्या
पत्रांत इतर समाजाच्या आचारविचाराबद्दलळ अथवा मतभदाबद्दल प्रायः
तटस्थवृत्तच स्वीकारलेली असतें.
आदि-त्राह्मममाजाचा सांप्रदायी हिदूशिवाय इतरासही होता येते, तथापि
अद्यापि तसा कोणी झाळेला मात्र नाही. आदि त्राह्षसमाजात दनिक प्रार्थना
ब चर्चा तिसरे प्रहरी होते. दर आठवड्यास एक दिवस सायकाळीं
आठवड्याची उपासना होते. त्याचप्रमाण मासिक उपासन[ सकाळी होते. ह्या-
शिवाय वेश,खी प्रतिपदा व माघी एकादशी हे त्यांचे उत्सवाचे दिवस आहेत.
अनुष्ठानिक ब्राह्मांकारिता देवद्रनाथानी काही सस्कारप्रयोग बसवले आहेत,
त्यांत फक्त मूतपूजाप्रकार वगळण्याकडे कटाक्ष आहे. बाकी हिदुधमशास्त्रास
घरून त्यांचे सर्व विधि आहेत, देदाकालानुसार त्यांत अस्पस्वबल्प फेरफार
करीत असतात. आदिन्राह्षसमाजाची कलकत्ता ब धारबाड येथ दोन
रुग्णालये आहेत. ह्याशिवाय कविवर्य रबींद्रनाथांमुळे जगप्रसिद्ध झालेला
शांतिनिकेतन आश्रम आणि विश्वभारती संस्था ह्याही आचदे-ब्राह्मसमाजाच्या
उपसंस्था आहेत, असे अभिमानपुरःसर मानण्यात येते कविवर्य रवींद्रनाथ व
त्यांच्या संस्था यांच्याबद्दल पुढे स्वतंत्र प्रकरणातून सविस्तर विचार करावयाचा
असल्यामुळे, त्यासंबंधी येथे अधिक लिहिण्याचे कारण नाही.
आदि-ब्राह्समाजाचे आजचे ट्स्टी श्री० क्षितद्रनाथ ठाकूर वब श्री०
रतींद्रनाथ ठाकूर ( र्वीद्रनाथांचे चिरंजीब ) हे आहेत. समाजाच्या नियंत्रणा-
साठीं एक सलह़्लागारमंडळ आहे. तथापि वस्तुतः समाजाचा सर्वे कारभार
समाजाचे अत्यंत आस्थेबाईक चिटणीस श्री ० क्षितेद्रनाथ हेच पाहतात. ते मोठे
विनयशील व सुस्वभावी आहेत. बाबू राजनारायण बोस यांचे पश्चात्
समाजाचे अध्यक्षपद अनुक्रमे बाबू सत्येंद्रनाथ ठाकूर ( देवेद्रनाथांचे द्वितीय
प्रकरण ११ वें.] धमेवासना २४५९
चिरंजीव ) ब त्यांचे मागून सर आद्युतोप चोघर्र ह्या दोघां सुप्रासिद्ध पुरुपां-
कडे होते, बाबू सत्येद्रनाथ ठाकूर हे पाहले हिदी सिव्हिलियन होत. ते बरीच
वर्षे मुंबई इलाख्यांत न्यायखात्यात अमलदार हाते. त्या बेळो त्यांचा अहमदा-
बाद, नाशिक, सातारा वगेरे ठिकाणच्या प्राथना-समाजांशी सबघ आला
होता, त्यांना मराठी चांगल येत असून त्यांनी श्रीतकोबाच्या गाथ्याच बगालीत
भाषांतर केले आहे. ते स्वतः नामाकित कावि असून त्यांची ब्राह्मगीते
सुप्रसिद्ध आहेत.
बाबू सत्यद्रनाथ ठाकूर ह्या इलाख्यात अनेक ठिकाणीं डिस्ट्रिवट जज्ज
असल्यामुळे दक्षिणी ब गुजराथी व्राह्माशी त्याचा आणि त्याच्यामुळ त्याच्या
घराण्याच्या हृढ परिचय होता. अहमदाब्रादचे सुप्रासद्ध ब्राह्ा-पुढारी प०
भोलानाथ साराभाई याचा ब त्याचा चागला स्नेह होता. त्यामुळे देवद्र-
नाथांनीही अहमदाबादच्या प्राथनासमाजास भेट देऊन आपल्या गंभीर
उपासनेचा त्यांस लाभ दिला होता. सातारच्या 'सनातनधर्म प्राथना-
समाजा'च्या सस्थापनेश्ी सत्येंद्रनाथ ठाकृर यांचा विशेष संबध पोचतो. सदर
सस्थेच्या पाहिल्याच बाषिकोत्सबाच्या वेळी अध्यक्ष ह्या नात्याने सत्येद्रनाथ
ह्यांचे धघमवासना' ह्या विषयावर मुद्देसूद व्याख्यान झाले, त्यात त्यानी असे
सांगितले कींः--“' जगामध्ये आपल्याला दोन प्रकार दृष्टींस पडतात;
एक आधिभोतिक ब दुसरा आध्यात्मिक, बौदिक कापर प्रथम आधिभोतिक
जगांत ईश्वराचे स्वरूप पहात. पुढे उपनिषदांच्या वेळी ते बहिर्विषरयांपासून
निवूत्त होऊन अतदृष्टिद्वारा परमात्म्याची आपल्या आत्म्यामध्ये उपलब्ध
करून ब्रह्मानंदसुखाचा उपभोग घेऊं लागले. आत्म्याच्या ठायी ज परमात्म्याचे
दर्शान तेच उत्कृष्ट दर्शन होय, वझ तेच ब्राह्मचममांचे उपदेश्य तत्त्व
आहे. ब्राह्मसृष्टींत इश्वर स्वरूप पाहणे हे दुरून बघण्यासारखे आहे. मुसल-
मान लोक महमदाला रसूल म्हणजे इंश्वर प्रेषित म्हणतात. खिस्ती लोक
खिस्तास ईश्वराचा अवतार समजतात, आणि मुक्तिलाभासाठीं त्याची
मध्यस्थी अवश्य पाहिजे असे सांगतात. परंतु आमचे म्हणणें तसे नाहीं. ते
फक्त मार्गदरीक; त्यांस फार झाले तर गुरुस्थानीं मानावे, त्यांच्या ठायीं
इश्वरत्व कांहीं नाहीं. इंश्वराच्या स्थानीं गुरूला बसविणे योग्य होणार
नाही'.,.. वौदिक काळी देवतांच्या प्रतिमा अगर मूर्त कर्त नसत, “न
१५० मूर्तिपूजा व अद्वैतवाद [माग ररा
तस्य प्रतिमा अस्ति यस्य नाम महद्यराः ”? अस उपनिषदांत म्हटलं आहे.
आपल्यास पूजनीय जी ब्रह्म वस्तु तिची मूर्तपूजादि प्रकाराने ज्या मानानें
अवनाति होईल त्या मानाने आपल्या आत्म्याचाही अधःपात समजला पाहिजे,
जे लोक ब्रह्मज्ञानाचे अधिकारी नाहीत, त्यांच्याकरितां साकार उपासना आहे,
हे म्हणणेसुद्धां खर आहे, असे आम्हांस वाटत नाहीं. त्याच्या उलट मात्र
स्थिति नजरेस येते. मुसलमान लोक सव अप्रतिम इंश्रराचीच उपासना
करितात. यहुदी लोक एका निराकार परमेश्वराची पूजा करितात, सत्यास
खाली ओढून आपल्या दजांस आणता येत नाही. आ५णच उन्नत होऊन
त्यास गांठण्याचा यत्न केला पाहिजे. सत्यास प्रिय वाटण्याकरिता असत्याचे
रूप देता कामा नये. कारण ज्ञान्यास तसे करण्याची जरूर नाही. वब
अडाण्यास तस केल्यान उलट आनष्ट परिणाम मात्र होणार. . .कित्येक पडित
म्हणतात को, उपानषदांचा मुख्य उपदेश अद्वेतबाद आहे. ५रतु हे खरे
नाही. उदाहरणार्थः--- 'तमीश्वराणा परम महेश्वर] तं देवतानां परमच
देवतम् । पाते पतीनां परम परस्ता ।--श्वेताश्रतर, अ, ६, क. ७.
भावाथे:-- ईश्वराचा सर्वश्रेष्ठ महेश्रर, देवताचे श्रेष्ट देवत, पतीचा
श्रे्ठपाते, विश्वाचा स्वामी ब पूजनीय अदा त्या देवाला आम्ही प्रास करून
घ्यावे. 'द्विपात्र देव भुबनेरा मीड्यम' ह्यात जी विदोपणे आहेत, ती फक्त
परमात्म्यासच लागतात, जीवात्म्यास कधीही लाणू पडणार नाहीत, तसंच-
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृश्न परिप स्वजाते |
तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्यनभ्षनन्यी अभिचाकशीति || ९ ||
समाने वृक्षे पुर्षी निमझ्नो5नीशया शोचति मुह्यममानः ।
जुष्ट यदा पद्यत्यन्यमीशमस्यमहिमानामाते वीतशोकः || २ |
-र्मुंडकोपनपद, मु. २, खं. १, मं. १-२.
भावार्थः--दोन सुपर्ण ( म्हणजे समानभाबास प्राप्त होणारे किबा पक्षी )
सदा एकत्र राहणारे, समान आख्याताचे ( ज्याच्या अभिव्यक्तीचे कारण
समान आहे ) असे ते दोघे समान वृक्षाच्या आश्रयाने राहतात. त्यांतील
एकजण मधुर कमफळ खातो, आणि दुसरा स्वतः फळ न चाखतांच केवळ
पाहतो, त्याच समान वृक्षामध्ये निमझ झालेला पुरुष अनीक्षेने ( देन्याने ) मोहित्त
प्रकरण ११ वें.] वशवृद् २५३
होत्साता शोक करतो. पण तो जेव्हां शांता'चेत्त होऊन योंगी ब कमी ह्यांच्या-
कडून सेविल्या जाणाऱ्या त्या दुसऱ्या इशाला पाहतो, ब सर्वे जगत् हा
त्याचाच महिमा आहे, असा निश्चय करतो, तेव्हां तो शोकरहित होतो.”
५६ चरील मंत्रांत द्वरैतमाव अगदी उघड आहे. अद्वेतवादापेक्षां कनिष्ठ जो
मायावाद त्याची उत्पत्ति पुढ झालो. ब्राह्मममास हे मत पसत नाहीं. हे
सवे जग व संसार जर मायामय आहे, तर मग आपल्या अस्तित्वाचे ब या
जगांत वांचण्याचे काय फळ १. ..एके बाजस मूर्तिपूजा ब दुसरे बाजूस अद्वेत
ब मायावबाद ह्या दोन्ही खडकांवर आपले ब्राह्मचधमांचे तारू थडक॒ न देतां
मधोमध सरळ चालविले पाहूजे,. . ज्याचा उपदेश बेदांत ब उपानषदामध्ये
उपलब्ध आहे; असा जो आजचा सनातन आयंधर्म त्याचे ब्राह्मधम हे फक्त
नामातर आहे.”
इंग्रजांच्या कलकत्ता ह्या नव्या राजधानीतील आदि ब्राह्मसमाजा'चे अध्यक्ष
ह्यांनी मराख्याच्या सातारा ह्या जुन्या राजधानीच्या प्रार्थनासमाजाचे
अध्यक्ष होऊन दिलेलें हे व्याख्यान फार सुबोध व मुहेसूद बाटल्या-
बरून त्याचा सारांश थोडा विस्टृत दिला आहे. एकदरीत सलेद्रनाथानी
आपल्या परमपूज्य वडिलाच्या केवळ आत्मचरित्राचे भाषातरच करून नव्हे
तर त्याच्या उपदेशाचे अनुकरण करून देवद्रनाथाच यद्या बाढावल यांत
ठोका नाही.
साधुवर्य द्विजेद्रनाथ ठाकुर ( देवेद्रनाथाचे ज्येष्ट चिरंजीव ) ह्यांचाही आदि-
ब्राह्मसमाजाशी पूवीपासून निकट सबध चालत आलेला आहे. हे 'बडे दादा?
ब महात्मा गाधी ह्यांचा परस्परांसंबंधीं फार प्रेमभाव होता. महात्माजीच्या
असहकारितेचे तत्त्वाशी डा ० रवीद्रनाथाचा विरोध तर त्यांच्या ह्या बडील
बंधूंची अत्यंत सहानुभूत, असा योगायोग दिसतो. असो. राजा राममोहन,
राजा द्वारकानाथ, महर्षि देवेद्रनाथ, साधुवय द्विजेद्रनाथ, क'वेवये
सत्येद्रनाथ, डा० रवीद्रनाथ, सर आझुतोप चोघररी अक्या नररत्नांनी ही संस्था
विभूंप्रित झालेली आहे, ब्राह्मसमाजाच्या वंदावृक्षाच्या आज शाखा साऱ्या
हिंदुस्थानांत पसरल्या आहेत. त्यातील कित्येक शाखा बठलेल्या असतील
तर कित्येक विशेष पलवित असतील, परंतु सवोचा मूलाधार आदि-त्राह्म-
समाजच आहे, आणि इतर शाखांच्या वबिस्तारांत किलबिल करणारा क
९५० ब्राह्मसमाज व रवींद्रनाथ [भाग ररा
स्वैर भराऱ्या मारणारा पक्षीसमुदाय मोठा असला तरी ह्या मूलाधार स्थाणू-
च्या ढोलींत विराजमान झालेलीं ही बडीं बडी घेड पाहिलीं म्हणजे ह्या
संस्थेसंबंधी कोणाचाही विनम्रभाव झाल्यावाचून रहात नाही.
भारतवर्पीय ब्राह्मसमाज स्थापन झाल्यानतस्चा आदिसमाजाचा संकलित
असा इतिहास प्रसिद्ध नाही. आम्ही ह्यासबधी विदोष तपास करितां आदि-
ब्राह्षसमाजाचे ट्स्टी व सेक्रेटरी श्रीयत क्षितीद्रनाथ ठाकूर याच्याकट्टन आम्हांस
थोडीशी माहिती (मळाली, ती वरती (दलीच आहे. त्याहून अधिक माहिती
मिळली नाही. प्रासद्ध ब्राह्मइतिहासकार पॉडत शिवनाथगास्त्री ह्यानी आदि
ब्राह्मममाजाचा इतिहास ३. सन १८६६ नंतरचा कांहीच दिलेला नाहीं.
त्यापुढील सर्व कारकीद केदावचद्राची आहे, असे म्हणून देवद्रनाथानीं
आपले आत्मचरित्र तेथेच ग्बुंटबल आहे. देवट्रननाथाचे चिरंजीव डॉ० रवीद्र-
नाथ ह्यांनी आपली कीर्ति दिंगती पाचविलळी खरी; पण ती आदित्राह्-
-समाजाचे चालक म्हणून नव्हे. उलटपक्षी फक्ुहार ह्याचे म्हणणे अस आहे
कीं, ब्राह्मघमांचे पुढारी म्हणून देवद्रनाथांचा जो अधिकार होता, तो खीद्र-
नाथास मिळाला नाहीं, किबा त्यानी तो मिळावण्याची आस्थाच बाळगली
नाही. कारण रवाद्रनाथांचे अस म्हणणे आहे की, हिदुस्थानांत ज नवजीवन
उत्पन्न व्हाबयाच, ते ब्राह्मममाजासारख्या तुटक संस्थाकडून होणार नसून
हिंदुधमांचे अंतर्गत जरूर ती सुधारणा यथावकाश होत जाऊन त्या योगाने
भरतभूमीचा उद्धार होईल.
ह, सन १९१० साली रखीद्रनाथांनी ब्राह्मममाजांत ऐक्य घडवून
आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानीं आदि ब्राह्म, भारतवर्षीय ब्राह्म ब
साधारण ब्राह्म अश्या तिन्ही शाखांच्या पुढाऱ्यांची सभा भरवून पंडित रिव-
नाथशास्त्री, विनयेद्रनाथ सेन, अजितकुमार चक्रवतीं, अशा कित्येक ग्रहस्थांच्या
“साह्याने एक नवीन संस्था स्थापन केली. आपल्या शान्तनिकेतनांतून क्षिति-
मोहनसन ह्यांस बोलावून त्यांची आदे-ब्राह्मसमाजाच्या आचायषदावर
नेमणूक केली. तत्पूर्वी त्यांनीं ते पद कृष्णकुमार मित्र ह्या सुप्रासद्ध ग्रहस्थां-
कडे दिले होते. अशा रीतीने केशवचंद्र सेनांपासून आदि-ब्राह्मममाजाचे
आचारयंपद ब्राह्मणेतरांस मिळण्याबद्दळ जो लढा होता तो मिटविण्याचा
त्यांनी प्रयत्न केला. ब कांहीं काल समाजाचे कार्यही जोरांत चालावले,
प्रकरण ११ वे.] ब्राह्मसमाज व रवींद्रनाथ २५३३
परंतु जुन्या पक्षाच्या विरोधास कंटाळून त्यांस ते लवकरच सोडून द्यावे लागले,
आज पूर्वपरंपरेने ते जरी आदि-त्राह्मममाजाच्या समासद आहेत तरी ते असे
म्हणतात कीं, त्यांचा कल ब्राह्मसमाजाचे साधारण ब्राह्मसमाज ह्या वजन-
दार शाखेकडेच जास्त आहे, ब त्या शाखेचे ते एक सन्माननीय सभासदही
आहेत.
रवींद्रनाथ एकेश्वरी मताचे खरे; पण त्यांस आपण एका वेगळ्या पथाचे
असें म्हणवून घेणे बिलकूल पसंत नाही. निरनिराळे पथ, संप्रदाय किंवा
संस्था ह्यांचा ते मनापासून तिटकारा करतात धरमंप्रचारकांच्याद्रारे धमप्रसार
करणे त्यांस मुळींच आवडत नाहीं. ते स्वतः उत्कृष्ट घर्मापदेशक आहेत,
परंतु सांप्रदायिक उपासनेस कचितच हजर असतात. अलीकडे ते मुंबईस
आल्या वेळीं मुंबईतील प्राथनासमाजाची उपासना त्यांनीं एकदां चालवावी
असा प्रयत्न झाला होता; परंतु तो योग आला नाही. त्यांच्या कोणत्याही
व्याख्यानांत अगर लेखांत ब्राह्मसमाज-संस्थेचा कधीच उललेख येत नाही.
अद्या स्थितींत ह्या नामधारी ब्राह्माचा ब त्याच्या कार्यव्याप्रत्याचा अगर
विचारांचा ह्या ग्रंथांत आधिक उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. परतु
ह्यासंबंधी आजचे आदि-त्राह्मममाजा'चे एक प्रमुख चालक श्रीयुत श्षितीट्रनाथ
ठाकूर, यास मुद्दाम पत्रद्वार विचारतां वरील विचारसरणी गेरसमजत करणारी
आहे, असे ते कळवितात. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आदि-ब्राह्मसमाजाशीं
रवींद्रनाथांनी आपला संत्रंध कधींच सांडलेला नाही; ब तसा तो तुटण
अशक्यच आहे. ते ब्राह्मकुटुंबांतच जन्मास आले व लहानाचे मोठे झाले.
त्याचे चिरंजीब रतींद्रनाथ हे आदि-त्राह्मममाजाचे आज एक ट्स्टी आहेत.
रवींद्रनाथ हे स्वताही ब्रह्मोपासना अनेक प्रसंगी चालवितात. ब्राह्मसम!जाच्या
शतसांबत्सरिक उत्सवाचे बेळीं (१९१६ ) त्यांनी केलेली अत्यत सुश्राव्य
उपासना लोक अद्यापही विसरले नाहींत. अशा रीतीने रवींद्रनाथ व त्यांची
संस्था ह्यांचा अंतर्भाव आदि-ब्राह्मममाजांतच होतो, अश्शी त्यांनो खातरजमा
केल्यावरून त्यासंबंधी सविस्तर माहिती आम्ही पुढील प्रकरणांत देत आहात.
प्रकरण बारावे
रवींद्रनाथ-दशन
ररवींद्रनाथांचा जन्म इ. सन १८६१ सालीं झाला, देवेंद्रनाथाचे ते सवात
घाकटे चिरंजीव होत,
पोराणिक काळातील जडभरत, अथवा ऐतिहासिक काळातील श्रीसमर्थ
रामदास किवा आधुनिक काळातील श्रीरामकृष्ण परमहंस, ह्या महात्म्यां-
प्रमाणे रवीद्रनाथास शाळतील शिक्षणाचा मनापासून कंटाळा असे, देवेद्र-
नाथाच्या घरी विषयागणिक वेगबेंगळ्या शिक्षकाची व्यवस्था ठसे, परत रवींद्र-
नाथानीं अभ्यासाबद्दल कधीच आस्था बाळगली नाहीं. असे सागतात की, ते
लहानपणी आपल्या पायातले बूट मुद्दाम वरचेबर पाण्यात भिजवून थंडीच्या
तापास आमंत्रण देत, आणि मग रोग पाहुणा घरी आला, म्हणज शिश्टागमने
अनाध्यायाचा त्यास हटकून लाभ घडे ! मुलाचे बालस्वभावाप्रमाण लहानपणी
“: शाळा शाळा ” हा खळ म्हणून तेही खेळत असत, आपल्या ग्वोटीजवळील
सजाचे कठड्याची शाळा करून कठड्यांच्या गजाना मुळे समजून बेदम ठोकणे,
हीच त्यांची शाळेची कल्पना होती, रिक्षणाच्या निमित्ताने पुढे ते इग्लडचेही
पाणी पिऊन आले, पण व्यर्थ, ज्या परीक्षा उतरण्यावर हलीची विद्वत्ता
मापली जाते, अशी एकही परीक्षा ते उतरले नाहीत, तथापि त्यांच्यामध्ये
एक गुण होता, तो गाण्याचा, ब एक अबगुण होता, तो पोरकेपणाचा, त्यांची
आई त्याच्या लहानपर्णांच बारली. ह्या बिष्ट गुणाबगुणांमुळे वडिलांचे
त्याच्यावर अधिक प्रेम असाव असं वाटत, ते आपले देशपयटनांत रबीद्रांस
नेहमी बरोबर घेत,
रबीद्रनाथ आपल्या अतिशय मधुर वाणीने ईरस्तवषर पदे म्हणू लागले,
म्हणजे तीं एकून देवेद्रनाथांची व्रात्त तन्मय होऊन जाई. गारुड्याच्या पंगीने
नाग ज्याप्रमाणे डोलूं लागतो, तसे रबीद्रांच्या गोड आलापांनी देवेद्रनाथ आत्मा-
-नंदानें डोलूं लागत, देवद्रनाथांच्या हिमालयांतील एकांतवासांत रबीद्रनाथ हे
-इमेश त्यांच्याबरोबर असत. ह्या बालटरवींद्राने आपणांस त्रह्ममावाचा अनुभव,
.
०
>
ह
,. र
. .
भ्रकरण १२वें.] दिव्यदशन २५५९
सुलभ करून दिला, असे देवद्रास बाटून ते त्यांजवर जणु काय गोपाळकृप्णा-
प्रमाण अलोकिक प्रेम करीत. उलटपक्षी वडिलाचे निरुषाधिक भावानंदाचे
संस्कार बालरवींद्राच्या मनावर होऊं लागले. हिमाल्यातील निर्जन प्रदेशी
मर्हाषे समाधिसुखांत मझा असता आाईवा'चून पोरक्या झालेल्या बाल-
रबींद्रांवर निसगदेवता प्रेम करू लागली, आणि लवकरच त्या दोघांमध्ये
मोठीच गट्टी जमली महाप हे भूदेव, निसगं देवता भूदेवी आणि रवींद्रनाथ
हे उभयताचे मूकभक्त अस हे लिकूट जमले.
खिस्ती अगर मुसलमानी ग्रहस्थाच्या मुळास मूर्तपूजेचा निपेध जसा
उपजतच प्रास असतों, तशीच ररवद्रानाथाची स्थिति होती. त्याच्या जन्मापूर्वी
त्याच्या घरच्या देव्हाऱ्यातील श्रीगोपीनाथ ठाकुरजी अतधान पावले हाते.
देव्हाऱ्यातून देव गेळ, मग त्याच्या कथास कोण पुसतो १ देवीची स्तोत्र,
गोपीगीत, अथबा रामाचे पाळणे लहान मुलाच्या कानी पडावयाचे, ते बंद
झाले, व उपनिषदाचे पाठ रोज सुरू झाले. ह्या परिस्थितीचा परिणाम
रवीद्रनाथावर सहजच घडला असला पाहिजे, त्यात लहानपणीच त्याना
एकदा दिव्यदरान झाले होते ! त्याचा प्रकार असाः--- एक दिवस सकाळीं
रवीद्रनाथ आपल्या घराच्या सजञञात उभे राहून पुढील रस्ता ब घरे याजकडे
शून्य दृष्टांन पहात हाते. त्या पुढील देखाव्यांत प्रेक्षणीय अथवा स्फातदायक
असे काहींच नव्हत. नुकतेच सूयाच किरण समोरील झाडांतून वर येत होते;
अदा] बेळी त्याची दृष्टि सहज तिकडे लागली असतां, क्मधमसंयोगाने असा
प्रकार घडला की, जणु काय त्यांच्या दृष्टीवरील एक पडदाच दूर झाला.
आणि त्याना सर्व सृष्टि एक विलक्षण तेजाने न्हाल्यासारखी दिसू लागली !
जिकडे तिकडे सोदर्याच्या ब आनंदाच्या लाटा उसळू लागल्या ! ते तेज
रर्वोद्रांच्या अतःकरणात शिरून त्यान त्याच्या चित्ताचे आंदार्सान्य व निराशा
तत्काळ घालविली; आणि सावत्रिक दिव्य प्रकाशाने त्याच चित्त व्याप्त झाले.
त्या आनदाच्या ऊमीतच धबधब्याची जागति. (4 फऱ्या ला 6
क७७1-191] ) ही त्याची काविता निमाण झाली,
मागपासून चाळत आलेला विचाराचा मूतिमंत ओघ कविकल्पनेच्या
उंच कड्यावरून जेव्हां उडी घेतो, तेव्हां त्याचे पूर्वीचे जिज्ञासारूप तहान
भागविण्याचे रूप पालटून त्याचे तुषारांचे मेघ बनतात, ब त्यांत नसलेली.
२५९ चरित्राचा पूवरंग [मागरुरा'
इंद्रघनुष्यें चमकू लागतात. रवींद्रनाथांच्या बुद्धिप्रवाहाचें एक टोंक
घबघब्यांत तुपारमय झाले आहे, आनंदमय झाले आहे, तर दुसरें
उगमाचे टोक त्यांच्या जीवनदेवतेच्या संचाराने चिन्मय झाले आहे,
निसर्गाच्या पुस्तकाशिवाय बालरवीद्रांनी मनापासून कसला अभ्यास केला
असेल तर तो वेष्णव कवींच्या बाड्ायाचा होय.
अशा रीतीने ह्या बाल साधकाचे पुढे बालकवि झाले, थोड्या प्रोढबयांत
आल्यानंतर देवेद्रनाथानी आपल्या विस्तीण इस्टेटीपेकी एक गांवचा कारभार
रवींद्राच्या स्वाधीन केला, गगेच्या कांठाबर्रील त्या खेडवळ गांबांत रवींद्र- -
नाथानीं पुष्कळ वर्षे काव्यानंदांत घा्लावली, तेथे निसगांशी मनमुराद
विचारविनिमय सुरू असतां निसर्गदेवतेच्या गरीब व खेडवळ प्रजेशी त्यांचा
हृढ परिचय झाला, आणि त्या गर्भश्रीमंत कवीच्या काव्यांत श्रीमंतीच्या
राजाबलासापेक्षां गरीबापष्वी झोपडीच वारंबार येऊं लागली. लोकसग्रहाच्या
शाळेतील कांहीं यत्ताचा अभ्यास तेथ झाल्यावर लोकसंग्रहाची आधिक जबाब-
दारींची कामे करण्याची महत्त्वाकाक्षा वाढून ते बगालच्या फाळर्णीसारख्या
राजकीय चळवळीत जोराने सामील झाळे, परंतु लबकरच त्या धकाधकीस
कंटाळून त्यांना पुन्हां शान्तिनिकेतनाची आठवण झाली. ते तेथ परत गेले
महर्षींच्या सल्ल्याने त्यांनी इ, सन १९०१ सालीं तेथे एक ब्रह्मचयांश्रम-
वब शाळा अशी एक जोड-संस्था काढली होती,
रवीद्रनाथांची ग्रथसपत्ति इतकी दांडगी आहे काँ, त्यांच्याच ग्रंथांनी एक
लहानसं कपाट भरेल असे म्हणतात. त्यांचे एक चरिक्कार लिहितात की,
रवीद्रनाथांचे वाड्य जितके जलद बाहेर पडत आहे, तितके जलद ते
वाचण्यासही वेळ पुरत नाही. एकांतबासांत बसून बिचार करण्याचा त्यांना
फार शौक असल्यामुळे त्यानी आपले निवासस्थान बोलपूर ह्या खेडेगांबीं
ठरावेळे आहे. तेथ बसून त्यानीं कविता, गोष्टी, नाटके, कादंबऱ्या, निबध,
प्रवचने, व्याख्याने इत्यादि अनेक रूपानी फार चित्ताकषक ऊस बाड्यय प्रसिद्ध
केलें आहे. इतके विविध व विपुल वाड्मय दुसऱ्या कोणत्याही पाश्चात्य
ग्रंथकाराने प्रसिद्ध केले नसेल.
रवींद्रनाथ आपल्या बालपर्णी वडिलांच्या सहवासांत आत्मोननतीचा धडा
शिकले, पुढे आपल्या गावढे गांवास राहून स्वकोयांच्या उन्नतीचा धडा
भ्र्करण ९२वे.] विचिकित्सा २५७
त्यांनीं तयार केला, त्यानंतर ते राष्ट्रोनतीकडे वळले, आणि अखेर हल्लीं
अखिल मानवकोटींची उन्नति व्हावी ही महत्त्वाकांक्षा त्यांनी धरली आहे.
ह्या त्याच्या चाख्याच्या अनेकविध टप्प्यांत ब्राह्मसमाजोन्नतीस त्यांनीं स्वतंत्र
स्थान दिले नाही. धमाकडे ते अगदी अखेरीस वळले, तरी पण त्यानी
ब्राह्मसमाज बद्दळ विशेष अभिमान बाळगला नाही. धार्मिक विचाराच्या
प्रवाहात धार्मिक सस्थाचे अवडंबर माजविणे म्हणजे वाळवटाने नदीचा
जिवंत व स्वच्छ प्रवाह आडवून कुजबिण्यासारखच आहे, असे त्याचे मत
दिसतं, ते अंतःकरणाचे खरे ब्राह्म आहेत, आणि त्याच्या ब्राह्मोपासना
शान्तिनिकेतनमालत प्रसिद्धही झाल्या आहेत,
तथापि आमच्या मत त्यानी अलीकडे एक] व्याख्यानात आपल्या पुराणे-
तिहासाचे ज रहस्य सागण्याचा प्रयत्न केला आहे, त्यायोगाने अप्रत्यक्ष रीतीने
हिंदूच्या मूतिपूजेवर ब जुन्या धमभावनावर जो परिणाम होईल, तसा परिणाम
त्याच्या अगर इतर ब्राह्मलेखकांच्या दुसऱ्या कोणत्याही लेखांनी आजपयत
कचितच झाला असेल, बेदराशीतून आधिभोतिकशास्त्राचे अर्वाचीन शोध
आर्यसमाजानीं काढून दाखविले, तर ज्याप्रमाण आधिभोतिक शास्त्रज्ञांस
पटणार नाहीत, त्याचप्रमाण पुराणग्रंथांतून रवीद्रनाथांनीं काढलेली कित्येक
अनुमाने पुराणमताभमिमानी लोकास सहसा पटणार नाहीत, हे उघड आहे.
परंतु आजकाल ब उद्या सुशिक्षित वगात मोडल्या जाणाऱ्या समाजात रवीद्र-
नाथांचा वरील निबध बुद्धिभेद केल्यावाचून राहणार नाही, हेही निश्चित
आहे. महाराष्ट्रीय लेखकांत असे विचिकित्सेचे प्रयत्न कित्येक विद्वानानीं
यापूर्वी केलेले लोकांस मुळीच पटले नाहींत. परतु ख्बीद्रनाथाच कल्पना-
चातुर्य अलोकिक असल्यामुळे प्रकृत विषयावरील त्यांचे बिचार अधिक
परिणामकारक होण्याचा सभव आहे. झछ्यास्तव आम्ही त्या महत्त्वाच्या
बिषयाच खालीं थोडक्यांत दिद्वर्शन करीत आहोंत,
मिन्न बंशाच्या ब संस्कृतीच्या समाजांस जेव्हां एका देशांत राहण्याचा
काळ येतो, तेव्हां त्यांच्यामध्ये एकीकरण करण्याचे पहिले प्रयत्न अगदी कृत्रिम-
पणाचे असतात. त्यांत जिवंतपणाची जोड नसते, हिंदुसमाञञांत सस्थिति
बक॒ विकास ह्या दोन तक्ष्वांचा झगडा फार प्राचीनकाळापासून सुरू आहे.
खनमेजयाच्या क्ररषणाच्मा सर्पसञांत आर्ये व अनाये ह्यांच्या पहिस्था लढ्यांत
२५८ कविकल्पना [भाग २ रा
नागवंशाचा निःपात झाल्याचे आढळते. त्या जनमेजयाचे आज कोणीच नांव
काढीत नसून ज्यांनी आये ब अनार्य यांच्यांत सलोखा घडवून आणला अद्य
युरुपांस मात्र इंश्ररी अवतार समजलें जाते. हा मिलाफ घडवून आणण्याच्या
महत्कायांत जनक, विश्रामित्र ब रामचद्र ह्या तीन ्व्याक्त म्हणून प्रसिद्ध आहेत.
ह्या व्यक्ति समकालीन असतील अस नाही. किंबहुना त्या व्याक्तिच नसून
प्राचीन मित्न समाजाची ती मृतिमत ध्येये आहेत. आपल्या पुराणांतील इति-
हास म्हणजे क्षात्रतेज व ब्रह्मतेज ह्याच्या झगड्याचा इतिहास होय.
चतुमुख ब्रह्मदेव म्हणजे मूर्तिमंत चतुर्बिध वेदोराशी होत. आणि तत्कुलोत्पन्न
भृगु म्हणजे वैदिक याजिकांचा एख काल्पनिक प्रतिनिधिच जाणावा. त्याचाच
वददाज जमद्रि. ह्या जमदमीच्या धेस-रणाच्या निमित्ताने पुढ परशुरामाकडून
होणारा श्षत्रिवाचा दारुण सहार ह ब्रह्मलत्र-युद्धाच एक रूपक आहे. ह्या
युद्धाचा शोवट अखेर क्षत्रिय कुलाचा प्र्तिर्नांधि जो रामचद्र त्याच्या दिंग्बिजयांत
झाला. त्या कामीं त्यास जनकरूप कमंबीराचे अत्यंत साह्य झाल. “ कमणेंबहि
संसे.दवेमास्थिता जनकादयः *' ह्या वाक्यांत याजिक ब्राह्मणांचे विरोधी तत्त्व
दररित केल आहे. समाजाची सस्थिति राखण्याचे काम त्राह्मणाकडे असे, त्याच्या
कडून समाजाच्या स्वातत्र्यास व विकासास प्रतिबंध होई. निर्रानराळ्या वेदिक
देवता व त्याच्यानिमित्त होणाऱ्या यज्ञयागाचे क्मकाड ह्यांच्या योगाने ब्राह्मण-
बग समाजास नियत्रण घालीत असे. व क्षत्रियवग स्वातत्र्यप्रिय, विकसनशील,
ब एकाच देवास भजणारा असा असे, तों एक देव म्हणजे सूय व त्याचे
वंशांतील रामचद्रादि हे विष्णूचे अवतार म्हणवितात, चार बेदाचा द्योतक
जसा चतुमुग्व ब्रह्मा, त्याचप्रमाण एका इंश्रराची सत्ता पुकारणारा, एकीच्या
वतुलाची कश्ना वाढविणारा, कायद्याचा राजदड मिरांवणारा, आणण सोदये
ब विपुलता ह्याची वृद्धि करणारा, असा दखचक्रगदापद्मधारी विष्णु, म्हणजे
लोकसग्रहात्मक कर्मयोगाची एक प्रातिमा होय.
आर्यांची ब्रह्मविद्या ही अरण्यांतच उदयास आली खरी; पण त्यांत पुढे
दवैती व अद्वोती असे दोंन पंथ निघाले, देत न मानावे तर उपासना सभवत
नाही. अद्रवेत न मानावे तर उपासनत प्रेमपूबंक तादात्म्य सिद्ध होत नाही.
परतु असा हा सूक्ष्म भेद असला तरी पूर्वीचे बोदिक देव जीबांहून मिन्न
मानण्यांत येत. . तो मिन्नमाव दूर होऊन जीबशिब हे युग्म प्रेमाने जोडले
श्रकरण १२ वॅं.] कविकल्पना २५९
गेले. ह्या भक्तिमार्गाचा पुरस्कार विष्णुमार्गी वेष्णवांनींच केला. कर्मकांडाचे
नियंत्रण तोडून क्षात्रतेज बाहेर पडले. विष्णूने आपल्या वक्षःस्थलावर भ्गगूचे
चदलांछन मिरविणे हे ब्रह्मक्षत्रयुद्धाचे प्राथमिक स्वरूप होय, परतु पुढे
विष्णूचा अवतार व वेष्णबांचा इष्ट देव जो कृष्ण, त्याने भगवद्गीतेत वेदिक
कर्मकाडाचा उपहासच केला आहे. राम ब कृष्ण ह्यास विष्णूचे मानव-
देहधारी अबतार मानीत असून ते दोघेही क्षत्रिय आहेत.
कृष्णाने उपदेशलेळी भगवद्वीता ही राजपींच्या परंपरन प्राप्त झाळेली असून
वरील क्षात्रपंथाचाच घम दशबिते, आणि भारतीय युद्ध हे भावाभावाच्या
तंस्यात उपस्थित झालेले नसून, ते याजतिकी ब्राहाणधम, व भागवत क्षात्रधम
यांमधील दारुण झगड्याचे एक दर्शक आहे. आणि म्हणूनच क्षात्रघमांचा
प्रितिनिधि जो पार्थ त्याचा सारथी कृष्ण होता, असे वाणिळे आहे. हे कृ"्णाचे
सारथ्य अथवा पुढारीपण द्रोगाचार्य, कृपाचाय इत्याद ब्राह्मणास व तत्पक्षीयास
मान्य नव्हत. अध्यात्मविद्यचे प्रणेते विद्षेपकरून याज्ञवल्क्यादि ब्राह्मण हाते.
तरी नीति ब प्रीति ही समाजोन्नतीची ध्येये क्षत्रयानी अगिकारली होती.
आणि महत्त्वाची गोष्ट अशी की, मन्वबादिकापासून ता रामकृग्णापयंत सर्वे क्षात्रय
पुढाऱ्यांच्या ठिकाणी इंश्रराचा आदेदा अगर अशा मानण्याचा संप्रदाय सर्ब-
मान्य झाला आहे. ब्राह्मणाचा प्रतिनिधि परशुराम ह्यासही जरी (ववष्णू 8 वतार
म्हणत असले तरी ते केवळ औपचारिक आहे. रामकृप्णाप्रमाणे त्यानी भक्ताच
अंतःकरण कधीच व्याप्त कळ नाही, ह्याच कारण असे दिसत, की भिन्न
समाजावर जबरदस्तीची सत्ता गाजविण्यापेक्षा सहानुभूतीच्या नतिक बंधनानी
मिन्न लोकात सलोखा घडवून आणण्यात इंश्रराची निर्यात बरोबर व्यक्त
होते, असे आपण मानीत आलो आहात, आणि रामकथेला आज ज
मलतेच रूप आले आहे, ते तसं देण्यात आल नसत, तर रामायणाचा
बास्तवक भावार्थ हाच आहे, हे आपणास सहज कळून आले असते,
हनुमानचिन्हाकित अश्या अनार्य ब पातित समाजास रामचद्रान आपल्या
उदार सहानुभूतीने आपलस केल, हेच अखिल रामायणाच सार आहे. विष्णूचा
मानलेला तिसरा मानवी अवतार बुद्ध, हाही बुद्धीचे स्वातंत्र्य, मनाचे ओदार्य,
सहानुभूतीची व्यापकता, ब स्वाथंत्याग, ह्याच क्षात्रध्येयाचा पुतळा होय.
ब्रह्मक्षत्रद्वंद्रांत ब्राह्मणांच्या नांवाने खडे फोडण्याचा कित्येक टीकाकारांचा
*्द्० क्रक्किल्यना [माग र र
पेशा आहे, परंतु ती चूक आहे. ह्या विरोधी वाटणाऱ्या शॉक्ति वस्तुतः
पर्स्पर पूरक ब पोषक असून त्यांतच इतिहासाची उत्क्रांते होत असते.
शोतात बी पेरणारा आपले दोत धरून बसतो, परंतु मालाचा व्यापार करणार
आपल्या स्वातंत्र्याने धान्याचा चोहोकडे दूर फैलाव करतो. ह्या दोन वाति
बिरोधी दिसल्या तरी एकाची साथंकता दुसर््यांत आहे. गति ही स्थायीभावा-
वरच अवलंबून आहे, हे (वेसरता कामा नये.
झयरण्यवास ब्राह्मण ब दाहर बसविणारे क्षत्रिय, ह्यांची चुरस वसिष्ठ-विश्वा
मित्र कथेत ग्राथत केलेली आहे. तथापि हे लक्षांत घेण्यासारखे आहे काँ.
ब्राह्माण आणि त्यांची विद्या यांचे महत्त्व जाणणारे व त्यांचा पुरस्कार करणारे
हरिश्चंद्र, जरासघ, कर्ण, शिशुपाल इत्यादि क्षत्रिय बीर होतेच. ब्रह्मविद्या-
कुमारीचे रक्षण हरिश्चंद्राने केळे, जरासंघाच्या राज्यांत जातांना कृष्णास ब
पांडवास ब्राह्मणाचा वेष घ्यावा लागळा. बौदिक देव जो इंद्र त्याचा निषेध
करून कृष्णान अभीरांचा चरणीचा गोवधेन डोंगर राखला, इत्यादि अनेव
कथातूनही ब्रह्मक्षतपथांची चुरसच स्पष्ट होत आहे. ह्यांतील सर्वे व्यात्ति
णऐतिटासिक असतील असे नाही. उदाहरणाथ, रामायण आणि महाभारत
काळात महदंतर असतां रामायणाच्या व भारताच्या आरंभी परशुराम ही एव
5प/क्त प्रामुख्याने पुढे येते. भारती युद्धांतील अजुनाचे प्रतिस्पर्धी द्रोणा'चार
ब कण हे दोघेही स्वतःस परशुरामाचेच शिष्य म्हणवितात. अर्थात् परशुरार
ही व्यक्ति नसून भ्षत्रियविरोधि अश्या तेजाची ती एक मानलेली मृर्ते आहे
आहे हे उघड होते. कविककणचदी या बगाली काव्यांतही शिव आणि
नंदी ह्या दोन व्यक्तींच्या माग आर्य च अनार्य (व्याध ) यांच्या पेथांचा असाच
एक झगडा आहे.
वसिष्ठ -विश्वामित्रांचे पुराणप्रासिद्ध वेर ह ब्रह्मक्षत्राविरोधाचेचच द्योतक आहे
रामचंद्र प्रथम बासेष्ठ पुरोहिताचे दीक्षत बाढला खरा; परतु त्याचे बालपणींच्
विश्वामित्राने त्यास तेथून काढून क्षात्रघमास प्रवृत्त केले. त्यापुढील रामाच
कार्य द्विविध होत. विश्वामित्ध आणि राजा जनक हे त्याचे मार्गदर्शक होते
जनक हा आयांचा अत्यंत श्रेष्टप्रतीचा राजा होय. तो त्रह्मवेत्ता असूनही त्यार
आयची हिंदुस्थानांत वसाइत करण्याच्या कामी पुढाकार घेतला होता, त
मिथिलेचा राला होता. त्याच्या कारकीदीत आवोची बसाहत विंध्याद्रीच्य
प्रकरण १९ व.] कविकल्पना २९१
उष्तरेषयेत झाली होती, परतु पुढे विध्याद्रीची अभेद्य रांग ओलाडून
आयांची बस्ती पलीकडे पसरविण्याचे काये त्याने रामचद्राकडे सोपविले
होत. बसाहत करण्यासाठी जगले तोडन जमीन लागवडीत आणण जरूर
होत. तसे करतांना अरण्यांतील रानटी लोकाशी झगडल्याबाचचून गत्यतर
नव्हत. आणि तेच काम करण्यासाठी विश्वामत्रान रामलक्ष्मणास आपल्या
बरोबर नेले होत. पूर्वी गोतम नामक आयान दर्क्षिणित वस्ती करण्याचा
प्रयत्न केला होता. परतु त्यान सपादन केलेल्या जामनीन असर ढगा दिला,
तेव्हा त्या विश्वासघात करणाऱ्या कठीण भूमीचा त्यास त्याग करवा
लागला. ती खडकाप्रमाणे अत्यत कठीण भूमि रामान लागवडीस आणली.
त्याचेच पुढे आहिल्योद्वार ह्या कथत रूपक झाले. रामचद्रान पुढ अरण्यातील
राक्षसांचा बघ केला, आणि नतर ब्रह्मतेजाशीही झुज घेऊन परअुरामास हतबल
करून टाकल,
सीतास्बयवर ही कथाही एका दीघकाल चाललेल्या प्रचड उद्योगाचे
रूपक आहे, साता म्हणजे शेती. ती रामास मिळवावयांची होती, परतु
नाटेत आडवी वबिध्याद्रीची प्रचंड राग हाती. बिंध्याद्रीचे पाठीशी अनाय
द्रवीड लोकाची वस्ती असून त्याचे शिव हे देव्त होत हा दिव देवत
असलेला तो विध्य म्हणजेच रिवधनु; त्याचा भग केल्यावासचन सीता म्ह्णजे
रोती सभादन करण अराक्य होत. प्राचीन आयाच्याउप्जीवकच पहिल साधन
गोधन हे होते, परतु पुढ जनकाने रोती उत्पन्न कटा. जनकास भूमीत
सांपडलेली सीता ती तीच होय. ब्रह्मवेत्या जनकास विदेही म्हणण्यातील
तात्पये तरी ह्यांत्च आहे, समाजाच्या स्थयास ब सगोपनास देती हे नवीन
"साधन त्यास उपलब्ध झाले. आणि विध्यारूप रिवघनूचा रामाने भग
-केल्यामुळ जनकाचची आवडती साता म्हणज शाती त्यास सपादन करता आली.
पुढील रामाचे वनामिगमन हेही वसिष्ठ -विश्वामित्रद्रद्वात विश्वामत्राच्या
ध्येयाचेच विजयसूचक आहे. जमदसीच घेनुहरण, कोरवाची भाऊबदकी ब
खुगार, तसेच केकयीचा दृष्ट, अशी क्षुद्र कारणे निमित्तास पुढ करून पुराण-
कारांनी इतिहासांतील अत्यंत गंभीर प्रसंगांच्या रहस्याची भयंकर हानि
केली आहे.
सीतास्वथंबराप्रमाणें द्रोपदीस्बयंबराचा कथाप्रसंग हा रूपकादाखलच
र्र्रे कविकल्पना [भाग २ रा
आहे. सीतास्वयंवराचे वेळीं आहिल्योद्वार, राक्षसांचा वध. व शिवधनुभंग
इत्यादि रूपकात्मक पर्रक्षेचे प्रसंग जसे रामावर आले, त्याचप्रमाणे
महाभारताचा नायक जो अर्जुन त्याच्यावरही द्रोषदीस्वयंवराच्या निमित्ताने
अत्यंत ब्रिकट अश्या परीक्षेची वेळ आली. पांचाळ देश हा क्षात्रतेजाचे एक
स्थान होत. पांचाळ देशीचा क्षत्रिय राजा द्रुपद व द्रोणाचाय याच्यामधील
समान हक्कांचे भाडगच पुढ महायुद्धापयंत बिकोपास गेले, क्षत्रिय हे सूर्याचे
उपासक . सूयाच्या उपासनेतून त्यानी एकेश्ररी उपासना उचलली. एका सूयाच्या,
ठिकाणींच-त्याचे पोटातच-सत्य आहे. अत्यत चंचल अशा बासनात्मक
संसारात असता, चित्त एकाग्र करून त्या अतयोमिन सत्याचा वेध घेण, हेच
गीतेतील योगाचे सार होय ही जी कृष्णप्रणीत योगसिद्धि तीच कृष्णा ऊर्फ
द्रोपदी होय, सयापासनेची फलश्रति त्याच कृ'णेचे ठिकाणी झाली आहे. कितीही
बाटले तरी न सपणाऱ्या ज्ञानामृताची थाळी जिला मिळाली तीच ही योंगसिद्धि
कृष्णा होय. ह्या कृष्णेच्या प्राप्तीकरिता मत्स्यभेदाचे दिव्य अजुनास कराव लागल,
तों मत्स्यभेद म्हणजे ह्या ससारप/रभ्रमणात मध्यर्बाते गूढ असलेल्या सद्रूप
ब्रह्माचे अन्वेषण होय, किवा मत्स्यचक्र हे सूयबिबराचेही रूपक असेल, कारण
सूये हा देवाचा देव आहे. तोच सवाचा प्रकादक आहे, आणि सत्य हे
त्याचेच ठिकाणी आहे. अस उपनिपदातन गाइलेले आहे; सूयोपासनेचे महत्त्व
इराण, इजिप्त वगरे देशातूनही फार प्राचीनकाळापासून मानलेळ आहे; आणि
ह्या सूयांपासनेतच ब्रह्मोपासनेचे मरळ असावे. असो. ह्या कृष्णारूप तत्त्वाचा
आओंगकार पाची पाडवानी केला ह सगळच झाळ. सदर कथतील हे स्हस्य लक्षांत
घेतळे म्हणजे पांडव हे बहुपतित्व मानणाऱ्या एखाद्या रानटी टोळीपेकी होते
हत्यादि तक करण्याचे कारण नाही. आणि कण।सारख्या क्षत्रिय बीरानही
आपल्य:ला वरावे हा कृष्णेच्या मनात आळेला विकल्पही भूषणाबहच ठरतो.
पांचाळ देगा मथुरेच्या जवळच असल्यामुळे कृप्णान प्रतिपादिलेली गीता ही;
तेथही मान्य होती. अथात् कृष्णप्ची गीता तीच दरपदाची द्रोपदी होय,
*प्रणवा घनुः सारो ह्यात्मा ब्रह्म तलक्ष्म्यमुच्यते.
7 ही कल्पना मूळ निबंधांत नाही. मूळ कल्पनांस पोषक अशा ज्या
खाम्हाला कल्पना सुचल्या त्याचाही संग्रह ह्या लेखांत केला आहे.
-ा
प्रकरण १२ व.) कविकल्पना २९२३
ओपनिषदिक घेनुंचें दोहन करून कृष्णाने काढलेली जी सुधा तीच
कृष्णा होय. त्यांचा असा हा अत्यंत निकटचा सबध असल्यामुळे तिच्या
तोडीं कृष्णाचा धावा आला, आणि कृष्णक्रपेन तिच सत्त्वरक्षण झाले, ह्या
कथेचे रहस्य अशाने नीट समजत. तात्पय, सीता व द्रोपदी ( म्हणजे कृष्णा )
ह्या व्याक्ति नसून ह्या दोन जबरदस्त शक्ति आहेत. ही दोन ध्येय आहेत
द्रोणाचार्य हे अनेक विश्वदेव मानणार्या वेदाविययेचे प्रातानांधे असल्यामुळे
त्यांचे पक्षपाति कोरब ह्यांनी गोतातत्वरूप करप्ण्चा उपमद केला. तसंच
रावणासारग्व्या रानटी राक्षसाने ( अथवा ब्राह्मणान पाहिजे तर म्हण ) खरी
खरी जगजननी जी सीता तिचेही सत्त्वहरण करण्याचा प्रयत्न केला. परतु
कृष्णान व रामचंद्राने प्रतिपक्षाचा पाडाव करून उभय ध्येयाचा विजय केला.
म्हणून त्यास इंश्ररी अवतार अस मानण्यात आले.
ब्राह्मण हे धमंसरशषक तर क्षत्रिय हे धमप्रसासर्क झाल्यामुळ ब्राह्मणापेक्षां
क्षत्रियांचे कायक्षन वाढळ, ब त्याचा पथ अधिक व्यापक व सग्राहक झाला
कृष्णान अर्भाराद हलक्या जातीस आपल्या पंथात घेतले, आण रामान तर
हनुमान, जांबुवान् इत्यादि चिन्हाकित अनाय रानटी लोकास आपल्यसे
केळ. इतकेच नव्हे तर गुहकासारख्या अस्प्रच्य चांडाळाशीही सहानुभूतीने
बाधून त्याशी सख्यत्व जोडले, आणि अश्या रीतीन अनायावर प्रमाचा
विजय मिळवून आर्य ब अनाय याच्यामध्ये सहानुभूतीचा सेतु बांधला.
ह्याप्रमाणे ब्राह्मण व क्षत्रिय ह्याच्या आत्मसरक्षण ब आर्मावकास ह्या दान
विरोधी तत्त्वाच्या दरम्यान हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाच आदोलन
झाले आहे,
त्यानंतर काही काळाने जनकराजाच्या पुण्यभूमीतच बद्ध व महावीर हे
दोंन क्षत्रिय सन्यासी निर्माण होऊन, त्यानी ब॑दिकाच्या वणाश्रमधमाचा (वरोध
ब लोकसंग्रह, हृ क्षत्रयाचे उमयविध ध्यय़ पृढ चालाविळ; आणि दाघानीही
आपल्या ध्येयांची छाप फारच चागल्या रीतीने बसविळी. परतु त्यानंतरच्या
काळात त्राह्मणानीं धमसरक्षणाच कार्य अबाधित चालबिळे असल, तरी क्षात्र-
तेजाचा लोप झाल्याने सवत्र अनवस्थाप्रसंग येऊन ठेयला, अश्या अनवस्थेत
कित्येक वेण लोटल्याबर आपला देश पुन्हा खडबरड्डून जागा झाला. आणि
आपण कोणाचे कोण हा बिचार सुरू होऊन पूर्वंतिह्यासाचे व तत्त्वशानाचे
९६४ कविकल्पना [भाग रेरा
धागेदोरे जुळबिण्याचा प्रचंड उद्योग सुरू झाला, मग कोणी कषीनीं वेद
संर्कालत केले व भारत-रामायणादि पुराणेही स्चण्यांत आली. अदा रीतीने
भारतवबपातीलळ आयचा इतिहास, सस्काते व तत्त्वज्ञान यांची एक भव्य
वाडय़यमृर्ति ज्यांनी रचली त्यांस आपण व्यास असे म्हणतों. वम्ठतः ते एका
व्यक्तीचे काम असेल अस नाहीं.
भारतवप!तील भिन्नभिन्न घटकांत एकसूत्रीपणा आणून त्यास स्थायिकपणा
देण्याकरिता भारतवषाच्या इतिहासाच एक महाकाव्य निमाण करण्याची
कवीस त्या वेळी आवद्यकता भासली. मग तसे करताना मळ कथेचा धागा
चारी दिशाकड्रन गोळा कलेल्या विचित्र कथाकुसुमात टम हाऊन भला
असल्यास नवल नाही. त्यामळ महाभाग्तास कोणी आघानक पाश्रात्य
व्याख्येप्रमाण हॉतहास म्हणन न मानळे, तरी आपल्य पृवजाच्या रस्मात-
पटलात गुंतलेला खऱ्या इतिहासाचा घागा त्यात आहे, यात शका नाही.
ह्या ग्रथांतून ब्राह्मणधममांस श्रेष्ठल्व दिलेल जे आढळते, त्याचे कारण बौद्ध-
कालात भारतवबपातील अनार्यच काय, पण विदेशी म्लेच्छही आयांचे गोटांत
दिरू लागले. तेव्हां देशांतील सघटनेचा उच्छेद न व्हावा म्हणून ब्राह्मणाच्या
धमसरक्षक तत्त्वास अधिक महत्त्व ढणे भाग झाले, परतु आयाचे अध्यात्म ब
द्राविडांची भाबना व कल्पना ह्यांच्या दरम्यान बेटीव्यवहार पूर्वीच झाल्यामुळ
आयोचा द्रविडांशी सोयरसब्रध होऊन उभय कुलाचे बदाज पुढे आपणांस
हिंदु म्हणवूं लागले
हा आय व अनायाचचा मिलाफ प्राचीन असला तरी *गा-यमुनाजलाच्या
संयोगाप्रमाणे त्याच्यातील भिन्न गुणावगुण अद्यापि प्रत्ययास येतच आहेत.
ब्रक्षा-विष्णु-महेश ही त्रयी ह्या आयानार्यसंयेगगानतरच निमोण झाली. ब्रह्मा
हा त्राह्मणविद्रेचा प्रतिनिधि होता. विष्णु ह्याचा उगम वेदिक सूय'पासनेत
होऊन, तो वोदिक कर्मकांडातून निघून, पुराणातील मानवी व्यवहारांत आबि-
भूत झाला; आणि शिव हा अनायांनी आपला इष्ट देव म्हणून पुढे केला. ह्या
शिवविष्णूंची चुरस महाभारतांत दशवलीच आहे. परंतु पुढे वोदेक रुद्र ब
अनायांचा शिव हे तादात्म्य पावून हा आर्यांनायीचा लढा बहुतेक मिटला.
तथापि दोघांनीं आपल्या पूर्वसंस्कारानुरू्प शिवस्वरूपाचे घ्यान भिन्न तऱ्हेने
“केलं. आयाचे शिवस्वरूप विरागी, निग्रही, [निवाणसुखमझ़ आणि वासनारूप-
श्रकरण १२ वे.] अये व अनाये २९५
वस्त्राच्छादनरहित असे आहे; तर अनायाचे रिवस्वरूष भीषण, गजचर्म-
धारी व भगट असे आहे. आयाचा शिव म्हणजे बुद्धाचीच एक नक्कल झआाहे.
च त्यानीं बुद्धाच.च मदिर व्यांपिळी आहेत. परतु अनायोचा शिव हा स्मशान-
बासी भूत, प्रेत, (प्याचादिकाचा स्वामी असून तो लिंगपूजा करणारे ब
सर्पपक्ष्यादि चिन्हाकित अशा रानटी लोकाचा देव आहे. शिबस्वरूपाप्रमाणे
कृष्णस्वरूपातही रुसिभेदाप्रमाणे व्यमिचार झाला आहे. आयांचा कृ'ण म्हणजे
द्वारकेचा शूर व प्रतापी राजा, अजुनाचा सखा व एक मोठा तत््वञ उसा होता;
पण अत्यत श्रष्ठ ब गहन अस गीत.शास्त्र सागणाऱ्या कृष्णास अनायानी
गोकुळांतील गवळ्याचे पोरात आणून सोडल आहे,
ह्या आयांनायंसंकरात अनायांचा अश वाढत गेल्यामुळे, त्याच्या
निरानरा'ळ्या समजुती व चालीरीति हिदुधमात घुस लागल्या आणि ज्यानी
त्यांनी आपल्या चालीरीतीप्रमाणे ब पूवपरपरेप्रमाणे बागण्यांतच प्रत्येकाचे
कल्याण आहे, अशी समजत बळावत जाऊन ॥हिदीसमाजात पथभेद करणाऱ्या
पूर्वपरंपरा ब रि ह्यांस घर्माचारांत फास्व मोठे महत्त्व प्रास झाले, 'वम-
संरक्षकाचीं ही कुपणे मोडन टाकण्यांच काम पूर्वी क्षांत्रियाकडे असे. पन्तु
तो क्षत्रियवगच न'मरोप होण्याची वेळ आली, तेव्हा कोष्टी व॒चाभार
अदा खालच्या जातीतून धर्मसुधारक निपजू लागले, आणि आपल्या देशाच्या
अत्यत अबनत कालातही सत्याचे स्वरूप ऐक्यात व समभावात आहे, ह
तत्त्व त्यांनी प्रस्थापित केळ, आजसुद्धा त्याच सत्याच्या शोधात आपण आहा.
सपण आपले सत्त्व न गमाविता आपली आत्मीय भावना विश्वव्य,पक करणे
हे आपले कर्तव्य आहे.
पाश्चिमात्य लोकाशी जेव्हां इतर जातीचे समाजाचा प्रसंग आला, त्या
चेळीं त्यानी, त्यांचा निःपात करून अगर त्याची हकालपट्टी करून, आपणास
सवता सुभा मिळविला. इतकच काय, पण युरोप खडांतील एका सस्कृतीचे
परतु भिन्नदेशी लोकात आजसुद्धा परस्परासंबधी अत्यंत गेरविश्वास
माजला असून त्यांतून मुत्सद्दवाच्या कुटिल नीतीचे ब निलज्जपणाचे अनेक
प्रकार दिसून येत आहेत. भारतबषाची नीति अशी नाहीं. देशांत बाटेल
सेवढे वादळ उत्पन्न झाले, तरी सद्धर्मांचा दिवा प्रज्वलित ठेवण्याचे काम
आह्मणांनीं केले आहे. ह्या सृष्टीच्या अनंत घडामोडींच्या बुडाशी असलेले
र्श्र ब्राह्मणांनी काय केले : [माग र रा
विश्वाचे खरे रहस्य फार गूढ आहे, आणि ते रहस्य जाणण्यांतच मानबीं
प्राण्यांस ऐक्य व शांति याचा लाभ मिळणार आहे. सुधारणेचे अंतिम ध्येय
सामथ्ये व सपत्ति यांत नसून अध्यात्मांत आहे. तथापि हेही लक्षांत ठेवलं
पाहिजे की, अन्नब्रह्म ह्या तत्वाची आपण आजपर्येत जास्त उपेक्षा केल्याचे
फळ आज आपणास भोगावे लागत आहे.
रवींद्रनाथ गोवटी म्हणतात की, भारतवर्षांवर मी प्रेम करतो, ते त्याच्या
विशिष्ट भोगोलळिक रूपामुळे अथबा माझा जन्म येथ झाला म्हणून नव्हे, तर
आज अनंत काळाच्या जीवनकलहात त्यानी सत्यं, ज्ञान, अनत ब्रह्म; किंबा
शातं, शिवं, अद्वेतम् ह्या सत्याची अखड जागति ठेवली म्हणून होय. त्या
योंगाने धर्मसरक्षक ब्राह्मणानीं सर्ब जगास उपकृत करण्याचे सामथ्ये दाखाविल
आहे. ग्रहस्थाश्रमी पुरुषाने ब्रह्मनिष्ठ आणि तत्त्वज्ञाननपरायण असाव, आणि
त्यानी आपलीं सव कम ब्रह्मापण करावीत, हे आमचे ध्येय आहे. आमच्या
मातृभूमीची प्राथना अशी आहे.
य एका5$वणा बहुधा शक्ति योगात ।
वणांन् अनेकान निहिताथा द्धात ॥
विचात चान्ते विश्रमादो स देवः
स नो बुद्धया शुभा सयुनक्त ॥ -श्वेताश्रतर, अ, ४1 १,
भावार्थ --जो एक आहे-ब ज्याला काहीं अर्थ साधावय,चा नाही, असा
स्वतः अवर्ण ( किंवा अरूप असता ) आपल्या शक्तीच्या योगाने अनेक वण
( किवा रूपे) धारण करतो, आणि आरभी ब अती ज्याच्यामध्ये विश्व जाते
तोच देव. तो आम्हांस गुभ बुद्धीन युक्त करो.
भारतवषांच्या इतिहासाच्या वरील दरानात अपूबता आहे ह्यांत शंका
नाही. आयांच्या हिद्स्थानातीळ वसाहती, अनायाचा निःपात न करितां त्यांस
आत्मसात् करून घेण्याची आयांची हाताटी, समाजस्थेय॑ व सगोपन यासाठी
शेतीसारख्या उत्पादक धद्याचा प्रसार, आणि घनधान्यसमृद्धींच्या रामराज्या-
अंती कृष्णाने उपदेशलेली गीता, आणि रामकृष्णांची लोकसग्राहक बुद्धि,
इत्यादि अनुमानपरपरेत चितनीय भाग बराच आहे, ह्यात संदाय नाही.
रामराज्याचे सास्थ्याअंती वेदान्त सुचतो व रुचतोही, अगोदर नाहीं. ह्या
सिद्धान्ताचा अनुभब घेण्याचा पुन्हां काळ आला आहे. पश्चिमेकडील
प्रकरण १२ वें.] कल्पनेची पूर्तता २९७
संपन्न देशांत वेदान्तदरशनाची आवश्यकता भासत आहे, आणि अध्यात्मांत
फाजील गढलेल्या आम्हांस अन्नब्रह्म हा घडा पुनः शिकावयास पाहिजे आहे.
आधीं पोटोबा मग विठोबा हे व्यवहारश्ास्त्र आम्ही विसरळा आहोत. सीता-
राम जसे कृष्गाचे अगोदर तसेच हलघरबळराम हेही कृष्णाचे अगोदरच
त्याचे जे भ्राते होत त्यांचे हळधर नावात रामाचे ध्येय दारदीत होतच आहे.
अन्नोदकाची तजवीज हें मनुष्यमात्राचे पहिले केव्य आहे. शारीग्स्वास्थ्य ह
पहिले साधन आहे. ह्या अन्नब्रह्माचा धडा जसा रामराज्यात तयार केला
तसा आर्य-अना्यांचे दरम्यान सेठुवघनाचा घडाही रामचद्रानच प्रथम घाळून
दिला आहे. आज पूर्वषाश्विमत तसा एक पूल बाधण्याचा आव्यकता अत्यत
भासूं लागली आहे. व त्या पुलांचे राजा राममोहन व रवीद्रनाथ हे दोन
आ।घारस्तभ होऊ पहात आहेत. राजा गाममोहन याच्या एकेश्ररीमताचा पुकारा
युरोप ब अम रिका ह्या खंडापयत जाऊन पाचला; आणि र्वीद्रनाथाच्या गीता-
जलीच्या वेणुनादाने तर पश्चिमेकडील जडवादययास मोहित करून सोडल आहे.
रवीद्रनाथांची विश्वभारती ही नुतन सस्था म्हणजे होऊ घातलेल्या पुलाची
एक भव्य कमानच होय.
रवीद्रनाथांच्या दिव्यदरानांत जशी ही व्यापक दृष्टि आहे, त्याचप्रमाणे
त्यांच्या पुराणानरीक्षणाने आपल्या प्राचीन इतिहासावर काही वेगळाच प्रकाश
पाडला आहे. खीद्रनाथाची ही दृष्टि ऑगिकारल्यावर एखादा कल्पक व्युत्पत्ती-
च्या जोरावर पोराणिक सर्व लहान मोठ्या व्यक्तीत रूपातर घडवून आणील,
असा संभव दिसू लागतो. ह्या रूपातगत पागाणक व्यक्तीचे जिभतितच्वात
जो फरक पडेळ, त्याचा आपल्या धर्मभाबनांवर काय परिणाम होइल, हा
मात्र एक चिंतनीय प्रश्न आहे. खंीद्रनाथांचे रूपातरात रामकृष्णांचे
पौराणिक पुढारीपण कायम असन सीता माई ही “ जगजननी जानकी * कशी
ते अधिक उघड होते. तसच महाभारतातील नायिका द्रोपदी ऊफ कृष्णा
हिचेही त्रह्मविद्येच तेज अधिकच शोभू लागत, रामायण-भारतातील कित्येक
क्रान्तिकारक गभीर प्रसंगास, परशुरामाचा आातताइपणा, दरारथाचा बाईल-
वेडेपणा, यु्घिष्ठराचा जुगार, गाईवरून भाडणे, इत्यादि कारणीभूत होणाऱ्या?
विचित्र गोष्टींचा निरास होऊन, त्यांतील रहस्य अधिक सम्यक् दिसू लागते.
कृष्णेने पांच पांडबांस कसे वरिले, इतकेच नाहीं तर तत्सम क्षत्रियवीर, जों.
२९८ चिकित्सेचा दुष्पारणाम [भाग रश
कण त्यानही तिचा अंगीकार करावा असे तिजला कस बाटत होते, ह्या संव
प्रकाराचा चागळा अथ लागतो. प्रपंचाचे मृगजळास भुललेल्या दुर्थाधनाचा
कृष्णन का उपहास केला, ते अधिक चागल समजते. द्रोपदीबस्त्रहरण म्हणजे
गीताशास्त्राची पोरकट ब असभ्य चिकित्सा, आणि दुर्यांधन दु:शासनासारख्या
वाबदूकांपासून शास्त्रगुद्याच्या परिस्फोटनचा प्रयत्न, असा अर्थ लागून
पुगणातील एक आगळ प्रकार काल्पनिक ठरून द्रोणाचाय ब तत्पक्ष आणि
भीप्माचाथाद पुरुषाचे मोनाचे त्यान पूववत् आश्चय बाटत नाही. तसेच जरासंध,
शिद्युपाळ ब र बण याच्या विरोधिभक्तीचा अर्थ लागतो. विराटाचे राज्यांत
बाढलेला कीचकरूप (पाकळ बाबू) पोकळ अहकार ह्याचे कृष्णावशीकरणातील
साहस व त्यात अखेर त्याचा म्हणज अहंकाराचा नादा हे तत्त्व कळूं लागते.
तात्पर्य, अक्षया दृष्टीन बिचार करता सव पाराणणिक कथांचा अर्थ चपृकारां-
पेक्षाही अधिक सरस व बोधप्रद लावता येईल. परतु त्या विचारसरणीने
अहल्या ( अ-ऱहलऱ्च्नागर ) ( खडकाळ जमीन), द्रापदी ( रानटी जमीन ),
सीता ( लागवडीस योग्य जमीन ), तारा ( नदीकाठची सुपीक जमीन ),
मंदोदरी ( भुसभुशीत जमीन ) ह्या पचकन्या उत्तरेपासून कन्याकुमारीपयत-
च्या निरानराळ्या अक्षत भाम ठरवल्या. संताशुद्धि म्हणजे ज[मनीचा राव-
रहाट ठरविला, तसेच प्रभु रामचद्र हे एक वसाहतकार थोरले वबाशैंग्टन
आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे एक सवाई ऐटो, असे मानले, तर केवढा
अनर्थ गुदरेल, ह्याची कल्पना होत नाही ! निगुण ब निराकार परमात्मस्वरूप
ह कोणी पाहिले आहे! पण आज हजारा वर्षे आपले भाविक लोकाचे
हृदयसिद्दासनाबर प्रभु रामचद्र विराजमान आहेत, आणि त्यांचे नयन-
गोपुरांत कृष्णबळराम बसले आहेत अक्ा स्थितींत बरीलळ चिकित्सक
पद्धतीन पुराणमताभिमानी बट्ुजनसमाजाचे काळजावर दुःसह बार केल्या-
प्रमाणेच होईल ! आकादातील स्वयप्रभ तारकांप्रमाणे भरतभूमीबर पसरलेल्या
श्रीरामकृष्णमादिराचे खाली सुरुग पेरल्य़ाप्रमाणे होईल. राकर, मारुती ब
देवी ही खेडोखेडी असलेली ग्रामदेवते अधिकारच्युत होतील, घर्मभावने'चे
नाजूक तंतु तुटून जातील आणि दोरी तुटलेल्या पतगाप्रमाण भाविकाच्या
मनांची वाताहात होईल, ही सर्व संकटपरपरा पचनीं पाडण्याचे सामर्थ्य
सज तरी बहुजनखमाजांत बाही. तो त्यांची ठयारी व्हाबी, हा त्राहझ-
प्रकरण १रेर्वे.] चिकित्सेचा दुष्परिणाम २९९
समाजाचा कदाचित् एक हेतु असेल. तसेंच एका संस्कृतिसूत्रांत सर्वे जातींचे
एकीकरण करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. ह्या दुसऱ्या प्रयत्नास
वरील निबब जरी विशेष उत्तेजक न झाला, तरी मृतिप्रजानिरासाचा पहिला
हेतु सिद्ध होण्यास वरील निबधाइतका परिणामकारक लेख ब्राह्मवाढ्य़यांत
दुसरा क्रचितच असेल असे वाटते. गोपषीकृष्णळीला आणि रामराबण-
युद्ध या कथातून अध्यात्मरहस्य काढण्याचा प्रयत्न ह्यापूवी अनेक आस्तिका-
नीं केळेला आहे, परतु त्यायोगाने सदर कथातील ऐतिहासिक सत्यास
बाध आला नाहीं. तसेच कृष्णलोळा जीजस खाइस्तच्या चरित्रावरून ब रामायण
काही विदेशी कथाबरून रचले असाव, अद्याही विलक्षण कल्पना पूर्वी येऊन
गेल्या कित्येक ब्राह्म विद्रानानी पुराणास दिमगा ठरवून त्यांची ब्रेसुमार
निंदाही केली; परंतु त्या सवापेक्षां रवीट्रनाथाची वरील विचारसरणी अधिक
सयुक्तिक ब चिंतनीय असल्यामुळे ती बहुतांचा बुद्धिभेद करीलच करील
असा पूर्ण सभव दिसतो. त्याचे योगाने कित्येक (विचारप्रवण होतील, कित्येक
उदास व संठायग्रत्त होऊन रहातील, कित्येक नास्तिक स्वराचारी बनतील,
तर कित्येक दुःसत्री होतील त्यात ठांका नाही. कोणी एकाने साखरेच्या
रमकड्यातील ( चित्रातील ) खरे रहस्य केवळ रर्केरामय आहे, असे
ठरबिण्याकरितां त्यास बिच्छिन्न करून खाऊन व पचना पाडून मधुर रसा-
स्वादाच्या साक्षात् अनुभवाने आपल्या सिद्धान्माची सत्यता दुसऱ्यांचे गळी
उतरगिण्याचा प्रयत्न केला; परंतु हा प्रकार पाहून कित्येकास खेद वाटला,
का मधुर रसास्वाद चाखण्याकरितां साखरेचे असंख्य गोण भरलेले असता
ह्या अरसिकाच्या चिकित्सक बुद्धीने त्या मनोवेधक चित्राचा उच्छेद करावा
ही केवढी संतापदायक गोष्ट आहे ! चित्र मोडली तरी शर्करेच सत्यस्वरूप
प्रगट होते, हे खरे, परंतु त्या योगानें सोंद्याची हान होऊन सव्चिदानदाच्या
आनंदभावास भाबिक जीव कायमचा मकता. असो. विस्तारभयास्तव
हासंबधी अधिक विचार येथ न करतां पुढ शेवटल्या प्रकरणी करू.
प्रकरण तेराषं
नवय॒ग
भारतबर्षांच्या इतिहासाचे रवींद्रनाथांनी केळेले सिंहावलोकन मागील प्रक-
रणांत दिले आहे. आता चालू नवयुगाबद्दल खौद्रनाथाचे काय विचार
आहेत ते थोडक्यात पाहू. आदि त्राह्मसमाजाचे आद्य प्रतिनिधि राजा राम-
मोहन ह्यानी आपल्या चिकित्सक बुद्धीचे 'क्ष' किरण वेदिक-वाड्मयावर
टाकून त्यांतील तच्बज्ञानाचा सागाडा त्यानी हुडकून काढला. खौीद्राचे
किरणांनी आपल्या पुराणेतिहास[वर अद्भुत प्रकाश पाडला. पूर्वपश्रिमेचा
साधा कसा जोडावा, हा बिकट प्रश्न दोघांनीही सोडविण्यास घेतला. राम-
मोहन ह्याच्यापुढे धर्म हा बिषय प्रामुख्याने होता, सर्वांचा सार्वत्रिक
घम बनविण्याच्या आशेने त्यानी वेद-पुराणे आणि बायबल, कुराणे याचे
संशोधन केले, प्रत्येक धर्मातळले देवी पुरुषाचे विभूतिमत्व आपआपल्या
अलौकिक व्यक्तिमहात्म्याने त्याच्या त्याच्या अनुयायास परस्पर भिन्न ठेवीत
आहे, हे त्यांनी लक्षात घेतले, आणि यास्तव त्यानी हिदृंच्या अवतारमृति, तसेच
जीझस खाईंस्ट व महमद पंगंबर ह्यास दवकोटीतून काढून प्रमादशील
अशा सर्वसाधारण मानवकोटीत आणून ठेवल, आणि इश्वर त्या सबाहून
श्रेष्ठ व स्वतत्र असून तो एकच आहे असा एकेश्वरी पथ त्याने निमाण केला.
एकेश्वरी पंथ खिस्ती लोकातही होता ब आहे; पण मानवकोटीचे नेतृत्व
त्यानी जीझसकडेच ठेविले आहे. अथांत् तो राममोहन याच्या उद्देशाप्रमाणे
सवसंग्राहक नाहीं.
आंदि-ब्राह्षसममाजाच्या जनकाची ही हाष्टे सांगितली, त्यानंतरच्या रात-
संवत्सरांत हिंदुस्थानचीच काय, पण सर्व जगाची स्थिति पालटली. राम,
रहीम आणि खाइस्ट यांस कोणी फारस विचारीनासे झाल; आणि त्या
ठिकाणी एका अमूर्त अश्या राष्ट्रपुरुषाचे देशोदेशी देव्हारे माजून राहैले,
बिचाऱ्या कालीदेवीची बोकडावरच समजूत होत असे; पण ह्या राट्देवाचे
शान्तीकरितां लाखो लोकांचे बळी पडूं लागले, ब कोरट्यबधि लोकांचे
-रक्तशोषण होऊ लागले. अर्थात् आदि-त्राह्समाजाचे भाजचे प्रमुख प्रातनिधि
प्रकरण १३ वें.] भेदानेरास १७१
जे रवींद्रनाथ त्यांचे लक्ष राम, रहीम ब जीझस यांच्यापक्षां ह्या अगडबंब
राष्ट्रदेवान अधिक वेधून घेतले, मागील प्रकरणांत सागितल्याप्रमाणे राम-
कृष्णादि देवांना देवकोटीतून काढून प्रथम मानवी आणि नंतर कार्ल्पानक
कोर्टात त्यांनी घातल्यावर त्यानी ह्या राष्ट्रपुर्षाबिरुद्ध युद्ध पुकारले, आणि
त्याचा खरपूस समाचार घेतला. निर्रानराळ्या देशातील समाजास
केद्रीभूत होऊन राहिलेल्या राम, रहीम वब खाइस्ट ह्या मृ(त हलविल्यावर
एकाच समाजात असलेले जातीचे भद मोडण्याचे हलके काम राममोहन
ह्यांनी पुढल्या पिढीबर टाकळ. परतु रवीद्रनाथांनी अस पाहिल की,
हिंदुस्थानांतील वणंव्यवस्थेच्या मोडक्यात डक्या भिताडापेक्षा राष्ट्रानी आप-
आपल्या भोवती उभारलेली तटबदो, कोऱ्यांधीलानी गारबासभावबती उभारलेले
तुरुग, जत्यानी जिताच्या गळ्यास लाबलला फास, काळा आणि पाढरा,
योवांत्य आणि पाश्चिमात्य, इतकच काय पण सुशिक्षित आणि अशिक्षित,
स्त्रिया आणि पुरुष, याच्यामध्ये बाढत चालढेले भेदजनक खदक व बाधार,
ह्यांच्याकडेच अगोदर लक्ष दिल पाहिजे, ह्यासाठी त्यानी आपली तोफ ह्या
भेदावर डागण्यास सुरूवात केली. त्याच्या काव्यवुसमातून हावित्झर तफे-
येक्षांही प्रचड घ्वांन निघू लागले, त्याची लखणीची फक मरिनगनपेक्षा स्त
काम करू लागली, अद्या रीतीन जगात देवाचे एकसूत्री व शाततेचे स[म्राज्य
नांदाब ह्या राममोहन यांच्या इच्छ्स अनुसरून त्याची जी काम'गरी चाल्ळी
आहे अस म्हणतात त्याची बाचकांस नीटशी कल्पना येण्यारकारता त्याच्या
अनेक लेखातील सार आम्ही प्रकरणदा: थोड सावस्तर देण्याचे योजले आहे.
रवींद्रनाथ अस म्हणतात:
:: आज जगिक व्यवहार आतलाभान प्रेरित झाल्यासळ त्यातील नीति-
मर्यादा सुटली आहे. बुद्धिवेमब आणि देवी सर्पात्त याचा स्वयभू थोरपणा
आज ब!जारभावबाच्या लाटांबरोबर हेलकावे खात आहे. ह्या अधःपातास
आिभो/तिक शास्त्रे, आणि राष्ट्रविस्ताराचे स्वाथमूलक धमवेड, ही कारणी-
भूत आहेत. ह्या परंपरेत होणाऱ्या भयकर सहारांत उघड उघड रक्ताच्या नद्या
वाहात नसल्या, तरी जीवनाची मुळच खणली जात आहेत. जबाबदार राज्य-
पद्धतीच्या नांबाखालीं रक्ताचे शोषण व भयकर लूट चालली आहे! आणि
भुत्सद्देगरीच्या पेद्यांत असत्य हे मोठ्या दिमाखाने बाबरत आहे !
२७२ विकृत स्वाभिमान [माग ररा
“ आजकाल सपत्तीच्या अभावापेक्षांही साध्या माणुसकीच्या अभावाने
लोक हवालदील झाले आहेत. मानवकोटीच्या ऐक्यभाबाची कल्पना विलयास
जाऊन माणसातील निरनिराळे घटक आपआपले सामर्थ्य बाढविण्याकरितां
झगडत आहेत. मजूरवर्ग ही एक श£क्ति आहे, तर भांडवल ही दुसरी शक्ति
आहे. त्याचप्रमाणे सरकार व प्रजा, पुरुषवस्त्री, ही निरनिराळीं द्रंद्रे आहेत.
ह्या निरनिराळ्या घटकांतील एकसूत्रीपणा सुटल्यामुळे हे बेजबाबदार घटक
€२__« 2 ९ च र "> हर वी न ट्र
आपल्या अनियंत्रित सामथ्यांन कोणता अन्थं ओढवतील त सांगवत नाहीं.
शक्तिमंतांना दाक्तिवानांशीं झुज खेळतांना जितके सावध रहावे लागते,
तितकेच अशक्ताशीं वागतानाही तोळ संभाळणे कठीण जाते. रुपणींची पुळण
हत्तीला टेकीस आणते, अथबा त्याहूनही सूक्ष्म बाटणारा वारा जेव्हां
बादळ उठवितो. तेव्हां सारीच दाणादाण होते. तोड दाबून बुक््क््यांच्या
माराची प्रातिक्रिया इंश्ररी नियतीकड्टून झाल्यावाचून रहात नाही.
“: आजकालचे राजकारण व व्यापार माणसांची माणुसकी हिरावून घेत
आहे आणि त्या व्यापारी राज्ययंत्राच्या वेणातून एक बलाढ्य ब बुभुक्षित
असा हा राष्ट्र-पुरुष जन्मास आला आहे. या पुरुषाचे पंजे ब सुळे अत्यंत
तीइ्ण असून त्याचे लोहमय हस्त चारी दिशांचे टोकास मिडले आहेत.
त्याच्या खादाड पोटाचे भगदाड आकाशाएवढे अफाट आहे ! पण त्यास
अंतःकरण हे इंबद्रियच नाहीं! ह्या भयंकर राक्षताच्या खाइत नेतिक
व धार्मिक माणसाचा नायनाट झाला आहे. राष्ट्रीय सेवक आणि
तागडीवाळले ह्यांचाचा काय तो आजकाल मनु राहिला आहे.
मी आणि माझे राष्ट्र ह्यांच्या दरम्यान एखाद्या चिटपांखरासही न येऊं देण्या-
साठी आजकालच्या राष्ट्रीय मनाने संत्री-पहारा ठेवला आहे. राष्ट्रामिमाना-
च्या आवेद्याने मुठी वळलेल्या आहेत! व डोळे लालबुंद झाले आहेत !
अत्याचाराच्या धमक्या सुरू आहेत आणि असे हे ब्रेहोष़ झालेले देशो-
देशींचे लोक आपणांस देशानिमानी म्हणवून मोठ्या दिमाखाने छाती वर
काढूण नीतीची पायमल्ली कर्रात भररस्त्यांतून शिंडत आहेत. आअतिलोभरूप
एका प्रचंड ग्रहाच्या आाकषणात सांपडल्यामुळें मानवी जगाची गति नीती-
“या कक्षेतून झुकली आहे!
साम्राज्यवाद हे राष्ट्रामिमानाचें स्थर स्वरूप आहे. त्याचें मांस' लोंबूं
प्रकरण १९ वे.] राष्ट्रीय भावना २७३
लागण्याइवतक्या स्थूळपणांत खरोखर कांहीं थोरबी आहे काय १ साम्राज्यवादी
आपले दडपणाखाली गोरगरिबांस चिरडतील, परतु त्यांचे आत्मिक बळ वाढ-
बतील काय ? शांततेच्या तहांवर ते सह्या ठोकतील, पण शांतता देण त्यांच्या
हातून घडेल काय ? व्यापार व राजकारण ह्या नांवांखाली मनुष्यांनीं मनुष्यांना
खाण्याचा हा अघोरी धंदा प्रथम किफायतशीर वाटला, तरी अखेर तो
त्यांचा त्यांनाच भोवणार, ह्याचे त्या बलिष्ठांना आपले मस्तीत भान असेल काय?
हिंदुस्थानने ह्या राष्ट्रीय भावनेची जोपासना पूर्वी कधीच केलेली नाहीं,
हललींच देवाविषयी व एकंदर मानवकोटीविषयी आदर बाळगण्यापेक्षाही
राष्टरपूजा ही अधिक महत्त्वाची गोष्ट, असे लोक समजतात; पण ते व्यथ आहे.
मनुष्यजातीच्या आदर्शापेक्षा देशाचे महत्त्व अधिक मानणे ही चूक आहे. राष्ट्रीय-
भावना मनुष्याच ध्येय सकुचित करते, नीतीपासून अधःपात करते, बुद्धिमादय
आणते, ब लोभ आणि दंभ यांचे भलतेच स्तोम माजविते. राष्ट्राभिमान हा
जरी एक मेदूचा दुर्धर रोग असला, तरी तो आपलेकडे फार वेळ टिकणार
नाहीं. हिदुस्थानातील राष्ट्रामिमानाची ही लाट कांही काळांन शात होईल,
आणि नंतर स्वातत्र्य ब समता ह्यांचेच साम्राज्य चोहोकडे नादूं लागेल,
:आर्यलोक?, 'चिनीलोक', 'तुकीं लोक', अशी ही पूर्वेकडील भाषा
आहे. राष्ट्र ही कल्पना पश्चिमेकडील आहे. पश्चिमेकडील राष्ट्र ह एक विनाशक
यंत्र आहे. मनुष्यमात्रास आपल्या उच्चतर भावना सोडून त्या राष्ट्रयंत्राच्या
छुलमाखालीं गुळामाप्रमाणे राबावे लागते. मनुष्यसमाज हा एक जिबंत
घटक आहे. त्यानीं राष्ट्रीय यंत्रारूढ होऊन आयुष्य कंठणे हे भूषणास्पद नाही,
प्रचंड यांत्रिक सामर्थ्य संपादण्यापेक्षां पूर्णल्ब संपादणे, हेच मनुष्यमात्राचें
वास्तविक ध्येय आहे. आतां आपण आपली राष्ट्रीय भावना सोडाबयाची म्हणजे
स्वत्व गमवायाचे असे नाही. तर व्यापक दृष्टीन आपण आपला व्यक्तिभाव
पूर्णत्वास पोचवावयाचा आहे. सं्षात्त हें सुधारणेचे खरे माप नसून शील हं
आहे. संपत्ति अमूप मिळवणे, ब तिचा व्यय करणे, हा अव्याहत क्रम एखाद्या
अमयाद सरळ रेषेप्रमाणे कधींही न संपणारा आहे. रूळ आहेत, परतु स्टेशने
नाहींत; अशा आगगाडीच्या व्यापाराप्रमाणे हा व्यापार होइल, मानवी
समाजाची रचना व हेतु, जीवाचा विकास होऊन त्याचे देवीगुण प्रगट व्हावे,
यास्तव आहे. हे पूर्णत्वाचें ध्येय अस्पष्ट झाले काँ, मनुष्याची महत्त्वाकांक्षा
२७४ दुरदैशेची मीमांसा [ माग १"रा
क्षुद्र यशा:प्रात्तीषळीकडे जाऊं शकत नाही. जीवाची महत्त्वाकाक्षा ही त्याची
काम करण्याची कचेरी असेल, पण त्याची ब्रह्मनिष्ठा हे त्याचे विसाव्याच घर
आहे. आजकाल कृत्रिम गरजाच्या ब्रेसुमार वाढीमुळे त्या कचेरीचा व्याप
इतका वाढला आहे को, घराचेच लोढण वाढून त नको, अस जीवास झाले
आहे !_ परतु आपल शील ह नव्हे. बुद्धीच्या अगर धनसपदेच्या वाढीत जीवित-
साथक नाढी, तर आपली असीम सहानुभूति जातिबर्णादि मर्यादा ओलाडून
पार जाईल, असा मनोविकास होण्यातच जीवितसाफल्य आहे. विद्वत्ता आणि
क्कोरल्य याची सपन्नता वाढली आहे, त्याअर्थी जग सुघारळे अस म्हणता येत
नाही.कारण ती केवळ पोटभरू बिया आहे. खाणावळींतल्या जबणात पोट भरेल,
परंतु प्रमाचा यजमान तेथ नसल्यामुळे खरा पाहुणचार तथ घडणार नाहीं !
प्रेमात अनंताशी एकरूप होण्याचे आयाचे तत्त्व पाश्चात्यास अद्याप पटल नाहीं.
आणण उलट त्यांचे राष्ट्रीय भावनेचे ध्येय हिदी स्वभावास पटणार नाही.
आज आपणांस जी दुदशा प्राप्त झाली आहे, त्यास राज्यकत्याइतकेच
आपण जबाबदार आहात. सर्वसाधारण हिदी माणसाची संकुचित दृष्टि,
जातिभेद, आणि पथभेद, आपसातील द्वेष आणि वेमनस्य, अनाथ व पतित
अशा समाजाबद्दल ओदासीन्य, वेदान्ताचा दुरुपयोग, मृतप्राय झालेल्या प्राचीन
गोष्टींबद्दल माजलेली रण, इत्यादि गोष्टींनी हिदुस्थानची अव्नात झाली आहे.
आपल्या प्रगतीस जे खरे अडथळे आहेत, तथे राजकत्याच्या सत्तेचा संपर्क-
ही नाही. अधश्रद्धा, रूढचि देव्हारे, आपसात भिन्नभाब उत्पन्न करणाऱ्या
जुन्या चाली, ह्यानीच आपला अधःपात झाला आहे. आपण आपल्यातील
खालच्या वगास जस वागवबिता तसच आपल राज्यकर्त आपणांस बागवतील.
त्याच्याशीं आपला तूत सबघध आला आहे, ही एक समाधानाचीच गोष्ट
आहे. कारण त्यायोगान आपले दोष आपणास कळं लाणून, आपल्या
ठिकाणीं जाग्रति उत्पन्न झाली आहे. परतु त्याच्या ससर्गाने त्याची सुधारणा
आपण अगीकारणे याच्याइतकी संताषदायक दुसरी कोणतीच गोष्ट नाही,
जगांत आपले श्रेष्ठस्थान आपल्याला पुन्हा मिळवावयाच असंल तर साधी
राहणी, आत्मीयभावाचे ओदार्य, चित्ताची शुद्धि, सृष्टीशी समभाब, आणि
भूतमात्री भगबद्धाब इत्यादि आयांचे प्राचीन संस्कार आपण जागल
केले पाहिजेत,
'एप्रक्रण-.१३ वे.] राजकोये क्री,सामानिक २७५
:: हुदुस्थानांतल्या हल्लींच्या राष्ट्रीय पक्षांतल्या वर्य्यांचशा मंडळींचे मत
असे दिसते काँ, स॑माजासबंधाचे विधायक कार्य आपण जन्मास येण्यापूर्वी
हजारो वर्पे अगोदर करून टाकण्यांत आले असल्यामुळे, आता आपण सगळा
उत्साह राजकारणासंबंधाच्या चळवळीत खर्च करण्यास मोकळे झाला आहोत.
सध्यां जी आपली निराश्रित स्थिति झाळलळी आहे, तिच्याबद्दळलचा दोष
आपल्या समाजांतल्या व्यगांकडे आहे, ही गोष्ट आपल्या स्वम्तातसुद्धा कधीं
येत नाही. आपले पूर्वज त्रिकालज्ञानी होत, त्यानी घाटन दिलेल्या समाज-
यद्धतीत व्यंग राहणे असभवनीय आहे, हीच आपली समजत आहे. अर्थात्
आपणास भोगावी लागणारी दुःख आ।ण दिसून येणारी न्यून, याना कारण
आपणावर बाहेरून जे छापे आले ते होत, असे आपण समजतो. म्हणून
सामाजिक गुलामागेरीच्या वाळूवर ही राजकीय स्वातंत्र्याची इमारत उभारण्याचे
आपले काम आहे असे आपणांस वाटत.” परतु ही आपली चूक आठे.
आज आपल्यापुढे, इतकेच काय पण साऱ्या जगापुढे, सोडवाबयाचा प्रश्न
राजकीय नसून सामाजिक आहे.
प्रचालत राजकारणाचा रवीद्रनाथांना मनस्वी तिटकारा आहे. ते म्हणतात
काँ, राजकारणापेक्षा अधिक जिव्हाळ्याचे असे अनेक प्रश्न आपणास सोड-
वावयाचे आहेत. असे हे त्यांचे विचार दोण्याच्या प्रवी कित्येक प्रसंगीं
राजकीय चळवळीचे आखाड्यांत ते उतरलेळे होते, व त्या बळच्या त्याच्या
बाणेदार व स्फातदायक भाषणांनी त्यांनीं बगालच्या तरुणांवर परिणामही
केला, त्यामुळे बस्तुतः अराजक चळवळीच्या ते उघड उघड विरुद्ध असताही,
तरुण बगालच्या ज्वलज्जहाळ पक्षाशी परपरेन त्याचा सबघ जोडण्यासही
कित्येकानी कमी केले नाहीं. परंतु हाडाचे त जहाळ नसून साधुवृत्तीचे
आहेत. अस अनेक गोष्टीवरून दिसून येते. इ० सन १९२० सालीं
सरकारी अम्मलदारांकडून पंजाबांत घडलेल्या घोर आत्याचाराबद्दळ रवाद्र-
नाथांस अत्यंत संताप आला खरा, ब त्या सतापाच्या अग्नीत त्यानी आपल्या
“सर'कीचीही आहुति दिली. परंतु त्यासबघी आपल्या देशबाधवास
“ उपदेश करतांना, झाल्या गोष्टी विसरून जा, असेच त्यांनी सागितले.
“। भावाने भावाचे रक्त सांडल तर ते रक्ताचे डाग झाकण्याकरितां
ऱइश्वर त्या भूमीवर हिरवळ उत्पन्न करतो. तसेच तुम्ही त्या उन्मत्ताच्या
२९७ शिक्षणाची दिशा. [माग र राः
दुष्ट कृत्यांवर क्षमैचे झांकण टाका. आणि आत्म्याच्या अमृतत्वावर
भरंबसा ठेवून निर्भय असा” अशा अर्थाचा त्यानी उपदेश केला.
देशभक्तीने प्रेरित झालेल्या बंगाली तरुणांची त्यांना कींव येत असे. अकरा.
मुलांचे मांग पोलिसांचा ससेमिरा लागतो, आणि मग गुरांनीं तोड लावलेल्या
गवताची बाढ ज्याप्रमाण खुंटते, किवा सापाने खालेले फळ ज्याप्रमाणे
कोण) हाती घेत नाही, त्याप्रमाणे पोलिसांच्या नजरतल्या तरुणाची गति
होते ! अखेर तो उत्साही तरुण निकामी होऊन त्याचे आयुष्य व्यर्थ जातें.
असे प्रकार त्यांचे नजरेस पडत. त्यामुळेच की काय, पण त्यांनी पुढे राजकारण
हा विषय सोडून दिला. इतकच काय, ते राजकारणाचा तिट्कारी करूं लागले.
शंग्रजांबद्दल त्याचा अभिप्राय अजूनही चागला असेल, पण इंग्रजाच्या
राष्ट्राबद्दल त्यांस तिट्काराच आहे, ह्यात शंका नाहीं, इंग्रजराषट्राकडून आपल्या
पदरी कांहीच पडणार नाही. त्याच्याकडून आपणांस खर्या सुधारणेचे शिक्षण
मिळणे अशक्य आदे. कसे तरी जिवत राहण्यापुरते रिक्षणाचे चार घास ते
आपल्यापुढे टाकतील. त जेते व आपण जित असल्यामुळे, आपल्याबहल त्यांच्या
ठिकाणीं आदर व सहानुभत उत्पन्न होणे दुरापास्त आहे. आजपयंत हिदुस्थान
म्हणजे एक व्यापाराची जागा अहे, असे समजले जात असे, येथे माणसे आहेत,
हे कोणाच्या लक्षांत आळ नाही ! हे एक चरण्याच कुरण आहे, असंच समजत!
आपपल्या उच्च सस्कृतीचा पश्चिमेत कोणीं आस्थापूर्वक अभ्यास केला असेल,
तर तो जमन व फ्रेंच तत्त्वज्ञानी केळा, इंग्रजाकडून ते काम होणार नाही.
आपला आपणच उद्धार करून घेतला पाहिजे, मिक्षावृत्तीन कांहीच मिळाव-
याच नाहीं, अशी त्याची ठाम समजूत आहे. सामाजिक उन्नतीची साधने
म्हणून रोती ब दिक्षण हे दोन विषय त्यांनीं प्रयोगादाखल घेतले
आहेत. एकांगी शिक्षणाचे ते. बिरोधी आहेत. नुसते बोद्िक शिक्षण
उपयोगाचे नाही. अस ते म्हणतात, नेतिक बल नसेल, तर एखाद्या
कल्पनातीत जिराफाच्या मानेप्रमाणे आमचे चिकित्सक डोके घडाचे
वर ठोकडो ताड उंच वाढूनही, आणि जगातील सुविचारवृक्षाच्या
अत्युच्च शेड्यावरील अगदी नवीन पालबी खाऊनही, तिचा अन्नरस खालीं
उतरून, ती प्चनीं पडण्याचे पूवीच उपासमारीने आमची हृदयक्रिया
थांबण्याची बेळ याबयाची ! यास्तव आपले उद्योग एकांगी होऊन चालणार
श्रकरश ११ वे.] शिक्षणाची दिशा २७७
नाही. आकाशांत संचार करणाऱ्या वबिहंगमाने अनंताचा ठाव घेण्याच्या
प्रयत्नांत केबळ आपल्या पंखावरच विसजून उपयोगी नाहो. इंश्वराच्या
अचित्यानयमामुळे प्रसंगी पंख थकर्ताल, यास्तव त्यानी आपल्या जा.त-
धर्मानुसार विश्रातीचे घरटे बांघण्यासही रिकळे पाहिजे. मनाच्या उड्या
अनेक असतात, पण त्यास दारीरसामर्थ्यादे उपागांचीही जरूरी आहे.
मनाच्या तुष्टींबरोबर दारीराच्या पृष्टीकडही पाहिल पाहजे. शील व बल
-संबधक असेल तेच शिक्षण, यास्तव र्वीद्रनाथाचे सुरुल नामक ठिकाणी
शेर्तांचे प्रयोग सुरू आहेत व शान्तिनिकेतन येथे त्याच मुख्य विद्यापीठ आहे.
तेथ पूव-प्रकरणातील राम-कृष्णाचे ध्येय गाठप्याच] त्याचा प्रयव्म चाळ आहे.
आपल्याकडे इग्रज सरकारने सुरू कलेल्या शिक्षणपद्धतीच रर्वद्रनाथ हे
कटे दात्ु आहेत. इम्रजी शिक्षणास ब्राह्मसमाजाचे कार्यक्रमात धमाचे
खालोखाल, कत् धमापेक्षांही अधिक महत्त्वाचे स्थान दण्यांत आठेळे आहे,
तथापि राजा राममोहनपासून आजपयत वहुतेक सव ब्राह्म पुढाऱ्यानी ज्या
शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला, त्या हिश्षणपद्धतीबद्दळ ररवीट्रनाथाची मते
बर्राच भमित्न असल्यामुळ त्याचे थाड किस्तारान दिद्वशान करण जरूर आहे.
असा एक काळ होता का, ज्या बेळीं आपण आपल्या मनाचे ब बुडीचे
स्वामी होतो. त्या बेळचा आपल्या बुद्धांचा जवतपणा व कल्पकता आज-
कालच्या शिक्षणाच्या अवडंबराने चिरड्टन गेळी आहे, पूर्वीची बद्धीची
आंजस्विता जाऊन आज आमच्या बुद्धीच्या पोकळ दालनात पाश्चात्य (बयेचा
आडगिऱ्हाइकी पुस्तकी माल खचून मरला आहे. सपचीची विपुलता व बुद्धीची
'कल्पकता वेचून, ज्यास सरकार शिक्षण म्हणत, त्य ने आमची पोकळ डोकी
भारून टाकली आहेत. डोळे घालवून चष्मा मिळविण्यासारखाच हा प्रकार
"आहे ! आजकाल आपले विद्याथी परीक्षा पास होण्याच्या वेडास बळी पडत
आहेत. शक्य तितक्या तुटपुज्या ज्ञानांवर जास्तीत जास्त मार्क मिळविणे,
हीच परीक्षा पास होण्याची आजकालची कला हाय. हे परीक्षेचे यत्र म्हणजे
जाणूनबुजून सत्याचा अपलाप, आपल्याच बुद्धीशी दगलबाजी, आणि
पढतमूखाची एक आत्मवंचना आहे! आणि अद्या परीक्षा देऊन कोठे
कारकुनी कोठे बाकिली, कोठे पोलिस इन्स्पेकटरी सपादून ऐन तारुण्याच्या
'मध्यान्हींच धापा टाकून प्राण सोडावा, हृ आजच्या सुशिक्षितांचे जीवनचरित्र
२९७८ दिशाभूल [ भाग २ रा
आहे !' आपल्याकडील आजकालचा सुशिक्षित म्हणजे पाश्चात्य सुशिक्षिताचे'
एक बनावट सोंग आहे. पश्चिमेकडे जो घ्वानिे निघेल त्याचा अस्पष्ट प्रति-
्थ्वान यानी करावा, पाश्चमेकडे डोळे लावून, त्यांच्या आयुष्याची साधेल तशी
नक्कल करावी, आणि निस्तज झाठल्या बुद्धीलाच आत्मा समजन, परिस्थितीचे
गुलाम होऊन राबावे, ह्यास काय म्हणावे ! ह्या आधुनिक शिक्षणाच्या काळांत
एणसाच्या डोक््यांतळी कला प्रांचीनवस्तूच्या संग्रहालयांत जाऊन दडाली आहे!
विद्येन आपले विम्हाडबांजल ग्रथ सग्रहालयात अथवा पुस्तकविक्याच्या दुकानी,
नेऊन टाकळे आहे, धम रविवारच्या प्राथनेतच काय तो उरला आहे, आणि
गाण ग्रामोफोनच्या पेटीत अडकून पडले आहे ! अश्या स्थितींत शिक्षणाच्या,
प्रगतीचा पाल्हाळ सरकारी निळ्या बुकात कितीही असला, तरी खऱ्या आत्म-
बिकासाच्या नांवान पूज्यच ! आजचा बिद्वान् म्हणजे मुळांतच तोडलेल्या;
फुलाप्रमाण आहे. अ'घानुकरणाने मिळविळेली मिकेची शिदोरी किती दिवस
पुरणार ? वडिळाजित संस्कृतींची सपात्ति गमावली, आणि हातीं सर्टि $किटांचे'
कॅप>े आठे, ते काय कामाचे ! पाश्चात्यांचे अनुकरण करून आम्ही"धंद्यातील
कला सोडली, आणि जीविताची व धमाची फारकत करून घेतली, आतां काय
ते, तेथीळ आसुरी संप, मारामाऱ्या, भिकार ब्रेकारी व गुत्तेबाजी, येथे पुरी
बोकळावयाची राहिली आहे ! पाश्रचमेच्या एखाद्या ताऱ्याने थोडा प्रकाश
दिला, तरी त्यान उजाडल्य़ासारग्व वाटेळ काय १ फुलबाजांच्या आगपेटानें
थोडा वेळ करमणूक केळी ब उजेड दिला, तरी सूयप्रकाशाचे काम ती कसे
भागवील ! ह्यासाठी स्वास आपला सस्कृतींचा वडिलारजेत ज्ञाननाधि आतां
बाहेर काढण्याची वेळ आळी आहे. दुसऱ्याच्या दारच्या छाकेरड्यावरील चिध्या
वेचीत बसणे, सुवणभूमीच्या लकरांना शोभत नाहीं! आपला भविष्यकाळ
उज्ज्वळ करण्यास आपणच कमर बांघली पाहिजे, सरकारावर विसंबून
उपयोगी नाही.
आमच्या सरकाग्नीं ऐेतिहासिक प्रेक्षणीय स्थळांचे रक्षण करण्याचे दीर्घ
प्रयत्न चालविले आहेत. परतु जडांच रक्षण करीत असतां, ज्या कल्पक
बुद्धीतून ती रृश्ये निमाण झालीं, त्या आमच्या हिंदी बुद्धीस ते धळीस
मिळवीत आहेत, ही केवढी शोचनीय गोष्ट आहे. झगझर्गात आमि विझवावा
आणणि त्याची राख पदार्थ-संग्रहाल्यांत ठेवण्याची आस्था दाखवावी, तस
प्रकरण १३२ ्वे.] दिशामूल २७९
हा प्रकार आहे ! आणि मोठ्या दुःखाची गोष्ट ही आहे काँ, ह्या आमच्या
शिक्षणाच्या अनास्थेस ज सरकार खरखुरे जबाबदार आहे, तेच सरकार आम्ही
स्वराज्यास अपात्र आहो, आमच्या ठिकाणीं शिक्षणाची होस व आस्था
नाहीं, अतएव आम्ही मृख आहोत म्हणून आम्हांस हिणबीत आहे ! दाडीस
बांधलेल्या चंडोलास तुझे हे पंग्व उंच भराऱ्या मारण्यासाठी आहेत, म्हणून
दिकविणे व्यथ आहे. त्यापेक्षां त्याचा पायबद कायमचा तोडन त्यास मोकळ
करणे हाच खऱ्या रिक्षणाचा प्रारम आहे. परतु त काहीच घडत नसून,
उलट आपल्यात लाजीरबाणा प्रकार असा झाला आहे की, त्या पांखराच्या
पायांत, तुटपुज्या इग्रजीप्रमाणे, स्वुळस्ुळत असलेली साखळी तोडावी. असे
त्या पांखरालाही अद्याप वाटत नाहीं, उलट तो एक भूपणास्पद दागिनाचे
आहे, अस मानुन ती तो मिरवीत आहे! आधुननक शिक्षणाची अशी ही
भुलभुलाई आहे !
शिक्षणाचा देख्वावा सव ठीक आहे. पाश्चात्य युनिव्हासेटींत असलेलीच
खुच्या, टेबळ, व कपाटे येथे आहेत. परंतु अध्यापकाचे खर्चीवर मात्र विद्यार्थ्या-
संब्रेधीं खरी खरी हितरबुद्धि विराजमान नाही. त्या खुर्चावरचा विलायती
प्रोफेसर म्हणजे, ए्ग्वाद्या चिथ्यांच्या मोठ्या बाहुल्यात “' नोटाच्या * एटी
लाविलेला फोनोग्रफ बसविळेला असावा, असा सारा निर्जीव प्रकार आहे !
खरोखर, आज हिदस्थानात प्राचीन आयांची तपावने पुन्हा निमाण झालीं
पाहिजेत. विद्याथ्याच्या अतःकरणात इंश्वरर आपल्या सन्निकट आहे, ही भावना
प्रत्येक श्रासोच्छ्वासागणिक अखड जाग्रत पाहिजे, पूर्वीच्या झाश्रमातून ही,
गोष्ट सहज साधत असे. कारण, ते आश्रम म्हणजे केवळ बसतिग्रह नव्हत,
तर अध्यात्मपीठे होती, केवळ तपोवन नव्हत, तर देवालयेच होती. तेथे
क्षितिजाच्या पडद्यातून रोज होणारे सूयाचे उदयास्त, तसच प्रशात आकाशात
चमकणारा तारकासमूह, ह्याचा केव्हांही विसर पडण दाक््यच नव्हते. तसंच
निसगाने ठायी ठायी तयार केलेळे अनेक सुंदर फुलाचे गुच्छ, ब मधुर
फळाचे घोस परमेश्वराची योजना ब दयालुत्व याची साक्ष सदेव देत असत.
कवळ व्याकरणद्याळा आणि रसायर्नश्ाळानीं मानवी जीवनाचा खरा
सोंदर्यभाव व खरी माधुरी ळोपून जाते. ह्यासाठी दिक्षणांत गायन ब चित्र-
कला यांचा प्रमुखत्वान समावेश केला पाहिजे. तसेच आपण परकोय भापाच्या
२८० वणेव्यवस्था [भाग र रा
नादीं लाणून जर आपल्या सस्कृतादि पवित्र मातुभाषांची हरएक तऱ्हेने योग्य
जोपासना न केली, तर आपण आपल्या आत्मबिकासाचे झरेच आटविल्या-
प्रमाणे होईल. यास्तव आपण आपल्या आनुबशिक पोबांत्य संस्कृतीचा अगोदर
पुरा अभ्यास कला पाहिजे; आणि पाश्चात्य विद्येसे जरूर तर त्यानंतरचे
स्थान दिळे पाहिजे. वास्तविक आपली संस्कात आपण पुरी जाणल्यावांचून,
पाश्चात्य विद्यतून आपण काय शिकाबयाच, त आपणास कळून आपल्या पचनीही
पडणार नाही. आपलेपणाच्या मयादेत जापयंत नदीचा प्रवाह वाहात आहे,
तोपयंत त्यात दुसरे ओढेही मिळाले तरी चालतील. परतु ही स्वत्बाची
मयादा एकदां सुटली म्हणजे मग तो प्रवाह कसचा ! जलप्रट्यच तो ! त्यांत
जीविताची आश्या कशाला !
सामाजिक सुधारणा हा ब्राह्मममाजाचा दुसरा एक जिव्हाळ्याचा विषय
आहे, ह्यासबधीही रवोंद्रनाथाचे विचार विशेषेकरून प्रागातक ब्राह्माशी
फारसे जुळते असतील, अस वाटत नाहीं. युरोप ब अमरिकेसारख्या अत्यत
सुधारलेल्या देशांतील समाजात निरनिराळ्या वगत माजलेले बखेडे त्यास
अद्यापिही उलगडता आले नाहीत, परंतु हच एकीकरणाचे अत्यंत बिकट
कार्य हिदूच्या वणव्यवस्थेन एका कालीं फारच उत्तम रीतीने घडवून आणले.
ते अस को, त्यापासून आजही पाश्चिमात्यानी धडा घ्यावा, असं रवबीद्र-
नाथांचे म्हणणे आहे. तसंच राष्ट्राच्या अनेक घडामोडीत हिदु-सस्कृतीच
रक्षण करण्याचे काम ब्राह्मण जातीकडे स्वाभाविकच आल, ब ते त्यानीं
चांगल्या रीतीन बजावले, असाही त्याचा अभिप्राय आहे. परंतु
त्यांचे असे म्हणणे आहे की, आपल्या जातिसस्थेने पूर्वी उत्कृष्ट
कार्मागरी बजावली असळी, तरी आज ती जाति-सस्था दैदाच्या
प्रगतीस प्रातबधक होत आहे. कालातराने वणव्यवस्थेतील खरे रहस्य
जाऊन नुसता निजींव सागाडा मात्र राहिळा आहे. ब्राह्मणानी पूवकालीं
देशाचे मोठेच कार्य केळे खरे, पण आज त्याच्यांतील स्वार्थत्याग ब खर
आध्यात्मिक तेज लोपले असतां, त्यांनी आपले ब्चंस्व दुसर्यावर स्थापूं
पाहण्यांतत आपली मानह्ाने करून घेतली आहे. गाईने दूध
याबयाच सोडले, पण लाथ झाडण्याची. खोड मात्र कायम आहे, असे लोक
सहज म्हणू लागले. जातिभेद अभेद्य मानण्यांत मनुप्य हा विकास पावणारा
अकरण १३ वें. अबलोन्नाति २८१
जिवंत प्राणी आहे, ही गोष्ट बिसरली जाते. शिबाय जातिभेदाने सारे
धंदे कायमचे आनुवंशिक केल्याने बुद्धीचे स्वातंत्रय ब कल्पकता ह्यास पुरेसा
अवसर मिळत नाही. यास्तव जातिभेद हे पर्वतप्राय अभेद्य न मानतां, ते
प्रबाहाप्रमाणे थोडे लवचिक मानले पाहिजेत, आणि त्यासाठी त्यात इष्ट त्या
सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत, असं त्याच म्हणण आहे. त्या सुधारणा
कोणत्या ह्याचा स्पष्ट निदेश मात्र त्यानी केळूला कोठे आढळत नाही.
तर्थाप रोटी-बेटीव्यबहारात त्यांची मते बरीच पुढारलेली असावीत, अर्स
दिसत. त्यासुळ त्याच्या विचारसरणीत सर्गात लावण बरेच कठीण होते,
सामाजिक सुधारणांतील दुसरी महत्त्वाची बाब, म्हणजे अबलोन्नति होय,
जाताजातींत, त्याचप्रमाण स्त्रीपुरुषात, मनुष्यांनीं केळेंला कात्रम भेद मुळीच
न मानता, समाजात सवाचा सारखाच दजा आहे, असं मानण्याकडे
प्रागतिकाचा कळ आहे. केवळ शारीरिक भेदापलीकडे त्याच्यात कसलाच
भेद नाही, अस ते लेखतात. परतु ही गोष्ट खीद्रनाथास मुळीच कबूल
नाही. स्त्रीपुरुषांचे जीवितकाय ते अगदी भिन्न समजतात. पुरुपाचे स्वातत्र्य
व प्रवरात्तपर उद्योग, स्त्रियाच्या ठायी त्यांस अस्वाभाविक वाटतात. त्यांच
म्हणण असं कीं, स्त्रियाच्या खऱ्या कतव्याची जाणीव आजकालच्या सुधारक
स्त्री पुर्यास न राहिल्यामुळ, आज चोहोकडे स्त्री-पुरुषात चुरस ब तेढ बाढत
चालली आहे. सत्तेच्या मदाने आजकाल स्त्रियासही पछाडले आहे. स्त्रिया
म्हणजे ग्रहिणी, घर हीच त्याची कतंव्यभूमि, ह्याच त्यास भान राहिले नाही.
पुरुषांप्रमाण त्याचीही चळवळ सुरूच आहे. विवाह आणि मातुपद याची
त्यांस मोठ) दहरात वाटत आहे. पुरुषानीच सव धदे बळकावन बसावे
याच त्यास वेषम्य वाहू लागल आहे. दुकानात, कारखान्यात ब कचेरीत
पुरुषांशी चढाओढांने काम करू इच्छिणाऱ्या पुरुपी-बायका चोहोकडे दिसूं
लागल्या आहेत !
तुम्हा केबळ मातृपदाचा मान मिळवावा, बालसंगोपन करावे, शुश्रषा
करावी, ग्रहकृत्ये चालवावी, घरात प्रेममाबाचा परिपोष करून कुटुंबाच्या
आध्यात्मिक उन्नतीस मदत करावी, इत्यादि फार महत्त्वाची पण नाजूक
अशी तुमची कामे आहेत,” असे म्हटल्यास आजच्या शिकलेल्या बायास
तते म्हणणे खपत नाही. ह सर्व सुशिक्षितांचे घोर अज्ञान आहे. याने सर्व
९८२ पूणत्व प्रेमंत आहे... [भा.रप्रउश्टे
सुधारलेल्या देशांत ग्रहसौख्याची हानि होत आहे. मानवी जीवितांतील खरें
सत्य व सोंदर्य एकीकरणाच्या अथबा समान हक्कांच्या अतिशयांत नसून,सलोखा
ब प्रेमभाव ह्यात आहे. ऐक्याचे पूर्णत्व एकरूप अथबा समान होण्यात
नसून प्रेमरूप होण्यात आहे. ही गोष्ट स्त्रियांस पुरुषांप्रमाणेच लेखणाऱ्या
सुधारक स्त्री-पुरुषांनी लक्षांत ठेवावी, असे त्यांच्या सांगण्यांतील रहस्य आहे,
व ते चिंतनीय नाहीं असे कोण म्हणेल ?
प्रकरण चोंदावे
संत-कवि
ब्राह्ममथास संगीताची जोड राजा राममोहन यांच्यापासूनच मिळालेली
आहे, आय्य ब्राह्मसंस्थेचे गोविदमाला व भारतवर्षींय सस्थेचे त्रेळोक्यनाथ
हे त्राह्मपथांतील संप्रसिद्ध गायक होत, तसच राजा राममोहन ब सलत्यद्रनाथ
ठाकूर, यांची ब्राह्मगीतेही सुप्रसिद्ध आहेत. खिस्तीधमापेक्षां वेणणबपथाचेच
अनुकरण यात जास्त केळेळे असाव. विरोपेकरून केदावचंद्रसेनावर
ह्या बाबतीत खिस्तीधर्मापेक्षांही वेष्णवधर्माची छाप कांकणभर जास्तच
पडली असावी. त्याचप्रमाणे रवीद्रनाथांच्या काव्यस्फूर्तीस वष्णवांच वाढळाम्र
हच कारण झाले, एकदां काव्यस्फ़र्ति उत्पन्न झाल्यावर मग मात्र त्यानी कवि-
कुलगुरु कालिदास यांसच गुरुस्थानीं मानटेल दिसत, आता हे खर कीं,
कालिदासाने कालीदेवीची उपासना केली, तर ठाकुराचे घराण्याकड़न देंबीच्या
नशिबी अधेचंद्र आला ! तथापि कालिदास यास कोणी साधुकोटीत गणीत
नसतील, पण र्वीद्रनाथांस संत- कावे अस कित्येक मानतात. महाराष्ट्रात संत व
कवि हे दान्द जवळ जवळ पयायवाचकच झाले आहेत. महाराष्ट्रातीलच काय,
पण हिदुस्थानातील तुलसीदास, सूरदास, कबीर, नरसी मेहता, मीराबाहे
इत्यादि अत्यत सर्प्रासद्ध व्यक्तीस सत ब कवि ही दोन्ही विद्दोषणे सारखी:
च लागूं पडतात धमभावनाचें वाहन गद्यापेक्षां पद्चच असलेले साव,तरेक
दिसून येत. कालानुक्रमानसद्धां गद्यापेक्षा पद्यासच वबडीलपणाचा मान
आहे. देवाजवळ बोलावबयाची भाषा पद्यात्मकच असते; आणि उलट देव
आपले भक्तास स्फार्त देतो, तीही पद्यात्मकच असते. कालिदासास अशी
स्फूर्ति देणारी कालीदेवी होती. तर रबीद्रनाथांस तीच स्फूर्ति देणारी त्यांची
'जीवनदेवता' आहे. त्याचे चित्त जेव्हा प्रसन्न असत, त्या वेळो त्यास
आपल्याहून भिन्न असे कोणी तरी आंतून सूचना करीत आहे, अस स्पष्ट
कळून येते. त्या शक्तीस ते “जीवनदेवता' अस म्हणतात. आणि त्यांच्या
“२ (>)
काव्यांत जी विशेष प्रसादयुक्त बाणी आहे, ती त्या देवतेची आहे ब जी
८४ निसगीचे मोक्ते [भागरेरा
तशी नाही, तेथे तिची सूचकबाणी न जाणल्यामुळे त्यांचेकडून प्रमाद झाला
आहे, अस ते म्हणतात. या त्यांच्या भावनेस कित्येक आत्मप्रोढी तर कित्येक
ऑआओंपचारिक भाषा, असे आरोप करितात. परतु ते आरोप वास्तविक नसून
आपल्याला असा खरोखरीच अनुभव येतो, आणि तो तसा इतर कर्बांसही
येत असला पाहिजे, असे त्याचे म्हणणे आहे.
कालिदास व रवीद्रनाथ हे दोघही साकारसगुणाचेच उपासक आहेत,
असे म्हणावयास हरकत नाही. खीद्रनाथाचे जन्मापूर्वीच त्यांच्या घराण्यातील
मूर्तपूजा नाहीशी झाली होती, यामुळे मृ्तेपूजा करण्याचा किंबा तिचा
निषेध करण्याचा प्रसग राजा राममोहन अगर देवद्रनाथ यांच्याप्रमाणे त्यांच्यावर
आलाच नाही. आता रवबीद्रनाथांनी साक्षात् मृतिपूजेचा जरी कधीच पुरस्कार
केला नाहा, तरी त्याच्या काव्यातील वर्ण्येबपय निरुण [निराकारापेक्षां सगुण-
साकारच आहे, हे सहज दिसून येइल. तर्थापि केवळ मातेपूजेचे सस्कार घेऊन ते
जन्मास आले नसल्यामुळ, कालिदास ब रबीद्रनाथ यांना अल्पवयांत
घडलेले इंश्वरी साक्षात्काराचे प्रकार त्या मानाने भिन्न होते. कालिदासास
कालीदेवीच्या सगुणसाकार मूर्तीचा साक्षात्कार झाला, तर रबीद्रनाथा-
चा चित्पत्यय अमृत न निराकार अशा प्रकारचा होता. कालदास व
रवींद्रनाथ हे दोघेही निसर्गाचे भोक्ते खरे, पण कालिदासाच्या नजरेपुढे
प्रायः पवतावरील वनश्री असे, पण रवीद्रनाथ याची विशेष आवडती त्याचे
गांवची पद्मावती नदी आहे. खौद्रनाथाच्या काव्यात मुख्यत्वकरून दिसून
येणारा लीन व उत्कठित भाव, सागराच्या भेटीस जाणाऱ्या नदींतच अधिक
प्रतिबिंबित दिसतो. आधुनिक साधु-कर्बात तुलनाच करावयाची, तर राम-
बादशाहाच्या भूमिकेवरील रामतीथाची दिमाखदार वाणी, संन्याशाच्या
पेशांतळ विवेकानदाच गभीर गाण, आणि रवींद्रनाथाची गीताज्ञाळ, हे अगदीं
भिन्न बरत्तीचे पारणाम दिसून यतात. देवद्रनाथ, केशवचंद्र सेन व रवींद्रनाथ
ह्या ब्राह्माच्याच प्रार्थना जुन्या कबीच्या वृत्तांत बसबाव्या, अस म्हटले, तर
त्यांस अनुक्रम खग्धरा, हरिणी ब अजनीगीत हा वृत्ते त्यांचे वृत्तीस
अधिक अनुकूल होतील अस वाटते, केरावचंद्रांचा अनुताप, दुःख, उरद्देग
इत्यादि मनोवृत्तीची छाया रवीद्रनाथांच्या वाड्ययांत नसली, तरी देवेद्रनाथांचे
गांभीर्य ब त्यांच्या वाणीतील शाक्तिपातही रवीद्रांचे गीतांत नसावा असे दिसते,
प्रकरण १७ वे.] नोबेल प्राइज २८५.
रवींद्रनाथांच्या भाषाप्रभुत्वाबद्दलही अत्यंत विरुद्ध अशीं विधाने त्यांच्या
चरित्रग्रंथात आढळतात. कोणी त्यांस *गाली भाषेचे शिरोमाणे ठरावितात,
तर कोणी त्यास तिच्या पायाशींही बसून देत नाहींत. मायकेल मधुसूदन
दत्त ह्यांस बंगाली काबे म्हणून जो मान आहे, तो रवीद्रनाथास कोणी देत
नाहीं. त्यास बंगाटी भाषा नीट येत नाहीं, म्हणून साध्या मादेक्युटेरान
परीक्षेतदेखीळ त्यांस बंगाली भाषेचे परीक्षक नेमण्याचे कलकत्ता युनिव्हार्सिटीनें
नाकारले ! इतकेच नव्हे, तर त्याचे ग्रथातील उतारे दरुस्त करून शद्ध
बंगाळींत लिहिण्यास परीक्षेत उघड रीतीने घालीत असत; असे
त्याचे चरित्रकार लिहितात, ह्याच थोड नवलच वाटते. व आपल्या-
कडील लोकमान्यांच्या सब मान्य रहस्यग्रथावरील एका मराठी व्याकरण-
काराच्या टीकेचे स्मरण होते. रवीद्रनाथ हे स्वभावतः कसेही असोत, पण
त्यास ज्यलजहाळ असे सरकारपक्ष पूर्वी तरी मानीत डासे, आणि तेही त्याच्या
अप्रातिष्ठेस कारण असाव. रबीद्रनाथाच्या बंगालीतील गीताझलीच्या इंग्रजी
भाषांतरावर त्याची जगप्रसिद्धि होऊन, त्यास इ. सन१९१३ साली उत्कृष्ट
वाड्ययाबद्दल नोबेल प्राइज मिळाळे.पण इकडे बंगालप्राती त्याचा काहीच बोल-
बाळा नव्हता. कलकत्ता युनिव्हार्सिटीने त्यास मागून डाक्टर (भापाकोविद)
ही जीपदवी दिली, ती. केवळ निरुपायानेच ली असे दिसते. तरी पण रवीद्र-
नाथांचे ग्रह लोकमान्यापेक्षा ह्या बाबतींत वस्चढच ठरले म्हणावयाचे, बाकी
रर्वीद्रनाथास ह्या पदवीची मुळींच किमत नव्हती; इतकेच नव्ह तर ती त्यानी
मोठ्या नाखुपीनेच सीकारलळी. तसेच नोबेल प्राइज त्यास [दल्याची तार
त्याच्या हाती पडली, तेव्हा शान्तिनिकेतनात चोहोकडे आनद उसळला,
परंतु खुद्द खींद्रनाथ अत्दिय उदास झाल! वब “इतःपर आपण सास्थ्याला
कायमचे मुकलो ! ' असे उद्गार याच्या तोंडून निघाले, “' जया अंगी
मोठेपण । तया यातना कठीण ! ”
त्यांच्या काव्यांची इंग्रजी भाषांतर ज्या मानाने जगप्रसिद्ध झाली आहेत,
त्या मानाने त्यांची गीताज्ञलीसारखी बंगाली काव्य खास बंगाल्प्रांती
लोकप्रिय झाळेली नाहींत, असे कोणी म्हणतात. भाषांतराच्या अनेक
आवृत्त्या झाल्या, तरी मूळ गीताजलाची इ. सन १९२१ पयत तरी दुसरीही
आवृत्षि निघाली नव्हती, असे थामसर् ह्यानी लिहिळेल्या चरित्रावरून.
२८९ भीरु . पाझरू [ भागू, र
दिसते! ह्याचे कारण कदाचित् दर्बोधत्वही असूं दाकेलळ, कवीचे रहस्य
शूढ ठेवण्यास स्वभापा जितकी सोयीची असते, तितकी परभाषा सोयीची
होणार नाही. आणि कंवीचे ह्ृद्रत समजल्याबां'चून, नाहीं राब्दार्थावरून
काव्याचा बोध होऊं शकत नाही. रवीद्रनाथाचे हृद्वत खर पुर समजणे, बर्च
शूढ असते. तात्पर्य, सतारीच्या मेगकामीप्रमाण रवीद्राच्या गीतांतील कोमल ब
खोळ भाव जवळच्या चार तज्ज्ञांस समजला, तरी बहुजनसमाजापयत तो
पोचून त्याच्यावर त्याचा पारणाम होणे दुरापास्तच आहे.
रवीद्रनाथाची शिकवण हिदुस्थानाच्या अगदी दूरच्या कोना-कोपर््यापयंत
पाचला आहे, असे कोणी म्हणतात, ती आम्हास आज तरी आअति-
शयोक्तीच वाटते. त्याची पद्यावळी बंगाल्यात मात्र ज्याच्या त्याच्या तोडी
झाली आहे, अस कवीच्याच उद्गारावरून दिसत. रवीद्रवाथाचे बाळपण
श्रीमती शिस्तीच्या जरब्रत एकातांतच गले, वडिलाच्याबरोबर राहून त्यांनीं
मनमुराद एकातवासचच सेवन केला, आणि त्याच्या आयुष्याची ऐन
तारुण्याची बीसपचवीस वपन त्याच्या गांवढ्यावर एकातवासातच गेली.
त्यामुळ त्याची अशी समजूत दिसते कीं, कविता हे एक लाजाळू ब
भीरु पांखरू आहे, आणि त आपले घरटे जनसंमदापासून आति दूर
अशा एकातांत घालते, पण भोंजराजाच्या भरसभत, प्रथ्वबीराजाच्या
दरबारात, मराठे सानिकाच्या तळावर, वाळवटावरीळ कीर्तनगजरांत
व सदगुरु व . संतश्रोते यांच्या समोरही, उत्कृष्ट कावता रचणारे
कित्येक शीघ्र काब, भाट, शाहीर, वेष्णब कीतेनकार किवा अध्यात्म-
प्रवचनकार असतात, असे आपण पहातो. आणि त्यांच्याच काव्याची
श्रोतृसमाजावर अधिक छाप पडते, असही आपणास आढळते. ह्याचें
कारण ते काव्य अधिक ओजस्वी असून त्यांत लोकसग्रहब्षाडही आधिक
असाबी अस वाटते. सूय साऱ्या प्रथ्वीला प्रकाशित करतो, पण कोणत्याही
घराच्या उबर््याच्या आंत पाऊळ टाकीत नाही. त्याचप्रमाणे खीद्रनाथ
वारी खड हिंडून आले खरे; पण वष्णव संतांप्रमाणे ते आपल्या देश-
बांधवांतही फारसे कधी मिसळून वागलेले दिसत नाहींत, परमार्थमा्गात,
कर्मयोगाचे माहात्म्य साणून, एकांतवासाची अनवदश्यकता ठासून सांगणारे,
कित्येक तत्त्वज्ञानी, स्वतः एकांतवासाचेच फार भोक्ते असतात, त्यांपर्कांच
भ्रकरण. १४ वें.] दिल्भमाः २ट्ऊ
देवेद्र व खबीद्र ही जोडी दिसते. आणि त्यामुळेच लोकसंग्रहाचं काम, त्यांच्या
वास्तविक योग्यतेच्या ब अधिकाराच्या मानाने, त्यांच्या हातून झाले नाही, ख्बीद्र-
नाथ आपल्या शाळेतील मुलांबरोबर मिळून मिसळून वागतात अस म्हणतात;
पण बाधघिणींची पिळले तिच्या अगावर बरागडली, तरी त्यायोगान इतराचा
तिच्याबद्दलचा वचक कमी होत नाही. र्वीद्रनाथ हे गरिबांचे मोठे कनवाळ
आहेत असे ऐकता, पण राजवाड्याच्या गच्चीवर बसून, वाटेन जाणाऱ्या
गोरगरिब्रांस, स्वरात करणाऱ्या उदारधी राजाप्रमाण, हा एक सहानुभूतीचा
प्रकार असतो ! गोकुळांतल्या बाळगापाळासह खेळणाऱ्या गीताप्रवचनकार
श्रीगोपाळ-कृष्णाचे उदाहरण पोराणिक म्हणून सोडून दिले, तरी बगालचे
प्रासद्ध वेष्णव श्रीचेतन्य, किवा आपल्याकडील श्रीतुकोब्रा प्रभाते वेष्णव
संत, ह्यांनी सामान्य लोकाशी केलेली दिलजमाई, किवा जगदगुरु श्री-
शंकराचार्य ह्यांनी केलेला दिग्बिजय, आज का घडून येत नाही?
रवीद्रनाथ तत्त्वतः शकराचायापेक्षां बुद्धाचेच अनुयायी खरे, असे कित्येक
मानतात. आणि आधुनिक विद्वानांचे हे बहुतेक सर्बसाधारणच लक्षण
समानता येईल. पण आसेतुहिमाचल क्रांते घडवून आणणार्या बुद्धाची
छाप, ह्याचे अनुयायावर ह्याची का दिसत नाही? ह्याच कारण त्यातच हुडकून
काढण्याचा आजच्या आधुनिक धमप्रवतकांनी प्रयत्न केला पाहिजे. इतकेच
सुचविण्याकरिता वर 'लहान ताडी माठा घास' घेण्याचे आम्ही ह साहस केले
आहे. काही असले तरी इतकी गाष्ट निविबाद आहे की, आजपयत प्रसिद्ध
झालेल्या ब्राह्मवाड्ययांत रवीद्रनाथाच वाडयय अधिक काल टिकणारे व अधिक
लोकप्रिय असच होईल, ह्याच एक तर कारण असे का, गद्यापेक्षा पद्य ह घर्म-
प्रकरणी लोकसग्रहाच एक चिरस्थायी ब बलवत्तर अस साथन बनू शकत,
आणणि ह्या साधनाचे अवल्बन र्वीद्रनाथाइतक इतर ब्राह्मानी केले
न][ही. शिवाय पुराणमताभिमानी टोकास आप्रय झालेल्या, त्राह्मपथाच्या
विशिष्ट गघाचा भपकारा त्याच्या काव्यात उघड येत नसल्यामुळ त जुन्या-
नव्या मताच्या सर्व रसिकांस सारखेच सग्राह्य वाटेळ यात डाका नाहीं.
इतर कित्येक कवीप्रमाणे रविंद्रनाथांच्या काव्यात तत्त्वज्ञानाच्या शास्त्रीय प्रक्रिये-
पेक्षां कल्मनाचातुर्य व शब्दवाचित्र्य ह्याचवरच (वशप भर असल्य]मुळ तार्किकास
त्यांच्या विचारांत संगात अगर काठेतोळपणा दिसणार नाही. तसेच त्याच्या
२८८ रविद्रांबे काव्य [भाग रेरा
कांहीं कल्पना कित्येकांस समजण्यास कठींण, तर कित्येकांस साबूच्या फंसाच्या
फुग्याप्रमाणे फोल वाटतील. पण एकंदरीत त्यांची कविता ज्यांस समजेल, त्यांच्या
चित्तास चटका लावील यांत शांका नाहीं, रवींद्राचे किरण विषयकर्दमांत
गढलेल्या प्रापंचिकाच्या मनास चिखलांतून बाहेर पडलेल्या कमळाप्रमाणें
प्रफालित करतील, त्यांचे काव्यांत सत्य ह सोंद्यात नटले आहे. मनुष्याची
दाष्टि अध्यात्माकडे वळविण्याचे त्यांच्या काव्यात सामथ्ये आहे. त्याची अत्यंत
लोंकाप्रेय झालेली पद्यावली सत्याच्या जीवनान जिबंत, व प्रज्वलित विचाराने
तेजस्वी, अशी दिसते. त्याचे शब्द कर्णमधुर ब कल्पना हृदयस्पर्शी
असते, ज्यानी त्याच्या काव्याचा पूर्ण आस्वाद घेतला आहे, त्यांच्या
म्हणण्याप्रमाणे रवींद्रनाथांच्या काव्याचे असे सामथ्य़े आहे कीं, “ त्यांनीं
अंतःकरणात प्रकाश पाडावा, रक्त खळबळावे, ब चित्त हलवून सोडावे! ??
व्यवहारात सहज नजरेपुढे येणारे पदार्थ ब घडणाऱ्या गोष्टी ह्यांचीच जलतरंगा-
च्या पात्राप्रमाणे विचित्र मांडणी करून, त्यातून त्यानीं जो मधुर ध्वाने काढला
आहे. तो पाहून मन चकित होत. हिद्स्थानांतील संतकवीत रवीद्राइतके
निसर्गदेवतेचे कटरे भक्त दुसरे क्रचितच आढळतील. निसगांची फु अध्यात्म-
सूत्रात गुंफण्याची त्याची हातोटी फार अजब आहे. लोकिक प्रेमास अ-
लौकिक आनंदाचा उठाव देण्याची त्याना मोडी होस दिसते. भक्तियोगातील
अनिवचनीय असे कित्येक धूढ भाव काव्यात उतरविण्याची त्यांची शिकस्त
आहे. सुड पदाश्नांच्या जडतेमुळे ते खडकाप्रमाणे रूक्ष दिसले, तरी
कुशाग्र कल्पकतेने त्या ख्वडकाचाही भेद करून, त्यावून आनंदाचा
निर्झर उत्पन्न करण्याचे सामर्थ्य त्याच्या लेखणींत आहे, अशा
अनेक गुणामुळे ब्राह्माच्या एकदर वबाड्ययात रवींद्राची जीवंत ब ओजस्वी
वाणी जिज्ञासूंस दीघधकाळ चेतवीत राहील, असा सभब दिसतो. त्यांच्या
घर्मभावनेसबंधी गद्यात “साधना? ब पद्यात 'गीताजाले' हे दोन ग्रंथ विदोष
प्रासद्ध आहेत. पेका “साधना? ग्रंथातील कित्येक विचार पुढे एका स्वतंत्र
प्रकरणात दिदवरशित केले आहेत, भाषातराच्या योगाने 'गीतांजा' मराठी
वाचकास सुलभ झाली आहे, परतु ती तितकीच सुबोध झाली आहे, असे
म्हणबत नाही, काव्य हा लाखेवरचा दामिना भाषातराच्या भट्टींत पडतांच
स्वराब होतो. रींद्राचे निन्रण ज्या शब्दजालातून प्रकाशित झाले आहेत,
प्रकरण १८ वॅ.] ्गातांजाले २८९
ते शब्दजाल गस ब्रत्तीच्या मॅन्टलप्रमाणे नाजूक आहे. त्याला अग्मळ धक्का
लावण्याची सोय नाही. पुष्कळ ठिकाणी त्यानी केलेली शब्दयोजना विचार-
पूर्वक असेल, असही वाटत नाहीं. पुष्कळ वेळा त्याच्या अतरातील भाव
त्यांना न विचारतांच बाहेर पडतो, आणि तो बाहेर पडल्याची वर्दा| देण्या-
करिता कांही निवडक राब्द उगाच धावत सुटतात. परके भाषातरकार ह्या
भावानंद महाराजाची चवकशी ललकारणार््या शब्दाजबळ करतात, तशाने
स्वरी ओळख कशी होणार ! काव्यरसायन म्हणजे निरनिराळ्या शब्दसयोगाचे
रासायनिक मिश्रण होय. त्याच ठाब्दांचे पर्याय एकत्र झाले, तर खिचडी
बनते. ह्या कारणास्तव गीताजलींचा सारा सागण्याचा प्रयत्न करणे निष्फल
आहे, हे दिसून येईल.
रवींद्रनाथास ब्रह्मानंदापेक्षाही गानानंद अधिक मिय असेल, इतके गाण्याचे
ते शोकी आहेत. पहाटे एकदा गाण्यास सुरुवात झाळी की, मध्यंतरी
जेवण्यास घडीभर उठतील तेवढेच, नाहीतर रात्रीपयंत सारखे गाण्यातच
रून जातात. त्याच्या गीताजलीत निरानंराळे कतु व अहोरात्रीच्या निर-
निराळ्या प्रहरांचे वणन आले आहे. तथापि सवे चिजाची रागदारी एक-
सारखाच दिसते. त्याच्या काव्यात दीन करुणरस भरलेला दिसतो. समर्था-
च्या करुणाष्टकाप्रमाणे त्याचीही करुणाष्टके काही सुबोध तर काही दुर्बोध
आहेत. कित्येक गीतात बोदिक प्रार्थनाची सुधारून काढलेली आवृत्तिच
दिसते. निसगाचे चमत्कारासंब्धी व्यक्तिमाबाचा उल्लेखे त्याच्या काव्यात
ठिकठिकाणी दिसतो. ठायी ठायी चित्कलेची चाहूल लागल्याची साक्ष
त्याची कित्येक गीते देत आहेत, “ गरुडावरि बेसोनि माझा केवारी आला!
असे सद्रृदित कंठाने अडखळत व साश्रनयनांनी अरुणोदयाकडे पहात
म्हणणाऱ्या बेष्णव भक्ताप्रमाणे, रबीद्रनाथाची उत्कठा ठिकठिकाणी भासते.
मात्र त्यात भक्ताच्या निव्प्राज प्रेमोत्कठेपेक्षा कवीच्या शब्दलाघवाची छटा
अधिक दिसते. इंश्वर हा दीनांचा केवारी आहे. सावत्यामाळ्याची भाजी
खुडीत असलेलाच तो आढळेल, जीवाने अहंता व ममता सोडली पाहिजे.
सव|त्मभावाने खरी दारणार्गात झाली पाहिजे. सुखःदुख ह्या विकासाच्या
पायऱ्या आहेत. जीवाची जन्मपरपरा अनतकाल चालणारी आहे. लोकसेबा
हे इंगाभक्तीचे साधन आहे. मोडक्या देवळातील देवाच्या पूजेचे दिवस
(४)...१०
२९० देवाच नात [ भाग २ रा
आतां सपले, डोळे मिटून जपजाप्य करीत बसण्यात खरा लाभ नाही,
इत्यादि विचार ह्यांत आहेत. तरी पण दुसरे कोणतेही व्यवसाय न करितां
इश्वराचे एकसारख भजन चितन व करीत बसण्यार्चांच कबीची बेठक दिसते.
ह्यांच्या इष्ट देवतेची हत्ये मोठी विलक्षण आहेत. ते देवास बहुधा सख्यत्वा-
च्या (मित्राच्या) नात्यान पाहतात; पत्नीभायाने एका मृत्यूसच त्यांनीं वरिल
आहे. बाप अत्यत कठोरपणाने ताडण करीत असतां. केवळ दयेची मूर्ति
अशा, अश्रु ढाळीत उभ्या असलेल्या आइप्रमाणे 'देवा, तूं मळा दर्शन दे!
अ एके ठिकाणी त्यानीं मागणे केळे आहे. तर दुसर्या ठिकाणी जगदात्री
देवीचा बदा बागवान बनून तिने, तुला काय बक्षीस पाहिजे १? म्हणून
विचारतां, कवे म्हणतातः --*“' हे देवे! कमळाचे कळीप्रमाण तुझे हे सुकुमार
हात हातात धरून त्यावर कुदाचे गजरे मला घालूं दे, अशोकाच्या
गुलाबी रंगाने तुझी पाउळें मला रंगवूं दे, आणि तुझ्या पदकमलांवर चुकून
रेंगाळत राहिलेला एखादा रज:कण गोड्या चुबनाने मला टिपून घेऊ दे!”
त्या रसिक व धीट बागवानाचे हे चातुर्य पाहून देवी प्रसन्न झाली, व तिन
त्यास आपल्या खास फुलबागेवरील माळी नेमला; हृ सागाबयास नकोच.
युबयुवतींचे प्रेम हेही शाखाचद्र न्यायाने त्यांनी ध्येयरूध मानळ आहे. कावि
म्हणतात, आषकमापुकप्रेमाहून लोकोत्तर असा दुसरा कोणताच पदार्थ ह्या
जगतीतलावर नाहीं. प्रियेच्या प्रेमोत्सवांत गेलेल्या चार घटका, कालातीत
अश्या अमृतत्वाचा अनुभव करून देतात. अशा रीतीन विपयानंदास त्यांनी
ब्रह्मानदाचे एक प्रतीक मानले आहे. स्त्रीच्या ह्या राजसी प्रेमाप्रमाण सात्विक
मातृप्रेमासही ते अगदींच विसरले नाहींत. रबीद्रनाथ म्हणतात, “' मी लहानपणी
एक दिवस गंगेच्या घाटाबरील आमच्या एका वाड्यावरून जात होतो.
वाड्यांत न शिरतां मी नादानादाने आमच्या गांबांतील घरी गेलो. तेथे
गेल्यावर माझ्या लक्षांत आलें की, आपली आई गगेवरील बाड्यांत होती. पण
आपण आंत मुळीच वळलो नाहीं. मग मा पुन्हा परत फिरला, आणि त्या
आमच्या वाड्यांत थेट आईजवळ गेलो. आईने मजकडें पाहिले व माझे
पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत ती म्हणाली, “बाळा, आलास ?' त्या
दोनच अमृतोपम शब्दानीं मी गार झालो. आणि मला बाटले की, आई
जबळ असतांही तिला विसरून मी चालला होतो, आणि 'बाळा आलास'
प्रकरण १४ वें.] श्रीमंत काबे २९१
ह्या प्रेमपूण संजीबनमंत्रास मी मुकत होतो! सारे जग त्या परमात्म-
माउलीला असंच बिसरून पुढे चालले आहे.'' हच कवींचे ह्ृद्रत होय !
काव्यपरीक्षक एकंदरींत अस म्हणतात की, रवीद्रांचे काव्यांत नीतीस
भावनेची जोड मिळाली आहे; देशाभिमानाने विश्वबंधुत्वार्शी सख्य साधले
आहे; ग्रहमंगळ, जंगळाचे विरागावर अर्धिष्रित असून, देवी व मानवी गुणाचा
सुंदर मिलाफ झाला आहे, आणि इदहदलोकचे भूवेकुठ ब्नाबले आहे. त्याच्या
'गीतांत स्वानुभूतीचा सभबही ठिकाठिकाणी दिसतो. आतां चलनी नाण्याप्रमाण
अथवा बौण्याच्या तारेप्रमाणे त्यांत सत्त्वाबरोबर राजसाची भेसळही आहे,
हे वरील काही कल्पनांवरून दिसून येईल. खीड्रनाथांनीं बंगाली वष्णव
कवींप्रमाणे बाऊल पंथी ब महाराष्ट्रीय वारकरी पथी कवींशींही कदाचित्
परिचय केला असावा असे दिसत. ह्या निरक्षर कवीच्या काव्यानी ते चकित
झालेले दिसतात. तार्किक तत्त्वज्ञान्यांच्या बफाच्छादित शेलरिखरापक्षा,
खेडोपाडी वाहणारे हे जिवंत झरेच, भरतभूमीच्या धमभावनेचे खरे
थोषक व द्योतक आहेत, अशी त्यांची स्त्रातरी झाली आहे. तसेच हही खरे का,
राजकबींच्या पदरीं असलेल्या सोन्याचादीच्या चलनी नाण्याच्या बिट्ट्यापक्षा
गरीब कवीच्या गांठी असलेल्या कबड्या-बदामांचे गडे आधिक एकजिनसी,
साधे, स्वभावसिद्ध सवास ओळख ूं येणारे आणि ढोगी बनावटीस अवसर न
देणारे, असे असतात. देवापुढे कोणी खोटा पेपसा ठेवील, पण बदाम ठेवील
तो कसा असो, पण खराच असणार, त्यावर दुसरा कोणाचा शिक्का नसला, तरी
भगवंताची अस्सल प्रेममुद्रा त्यावर असू शकते. तात्पय इतकेच की, महाराष्ट्रा-
तील तुकोबा व बगाली रवीद्र दोघासही पाहजे तर सतकवि म्हणा, परंतु एकाने
पहिल्या सत पद[वर तर दुसऱ्याने कवि-पदावर जास्त जोर दिला आहे. त्यामुळें
पहिले संतराज तर दुसरे कविराज ह्या अन्ब्थक नावानी प्रसिद्ध आईत.
लोकमान्य टिळक कांहीं देशका्याकारेतां र्वीद्रनाथास भेटण्यास एकदा मुबई
मुक्कामी गेले होते. भेट घेऊन आल्यावर रबीद्रनाथांबद्दल आपल काय मत
झाले, असे एकाने त्यांस विचारतां लोकमान्य म्हणाले. *“' ते एक श्रीमत
कवि आहेत, झाले !” हे खाजगी उद्गार प्रासद्ध करण्यांत कोणास कदाचितू
भोचित्यभंग वाटेल; पण श्रीमत कवि ह्या दोनच शब्दात लोकमान्यानीं
र्वाद्रनाथांचे संपूण वर्णन फार मार्मिकपणाने केले, असे आम्हास वाटत.
वाहि खख
प्रकरण पंधरावं
रवींद्रांचे किरण
रवीद्रनाथाचे कोणी चरित्रकार असे म्हणतात की, रवीद्रांच्या ठिकाणी
साधपुरुषाची बुद्धि, कवीची प्रातमा, प्रणयीजनाची तन्मयता आणि बालाचे
हूदय आढळत ! तरी त्याच्या आणखी कांहीं बिचारतरंगांवरून त्याच्या
अतरींची काय साक्ष पटते, ते यापुढ पहावयाचे आहे.
केदाबचद्रांचे किरण उघड उघड परप्रकाशित दिसत असले, तरी रबीद्राचे
तसे उघड दिसत नाहीत. देंवद्रनाथ व रर्बाद्रनाथ ह्याच्यावर इग्रजी
वाढय़याचा परिणाम झाळाच आहे, पण खिस्तीधर्माचा परिणाम ह्याच्या-
बर मुळीच झाळेला दिसत नाही. जीझस खाइस्टबद्दल त्याचा अत्यंत
आदरभाव दिसतो. परतु जीझस खाइस्ट यांस जी गोष्ट साध्य झाली, ती
इतरास अशक्य आहे, असे मात्र त्यांस मुळीच बाटत नाही. तसंच खिस्ती-
धर्मांचा प्रसार सवेत्र झाला आहे म्हणून खिस्तीघर्मच श्रेष्ठ मानला पाहिज, ही
विचारसरणीही त्यांस कबूल नाही. खीद्रनाथ असे म्हणतात की, दरोडे-
ग्वे,राचा धर्म, त्यांच्या जवळच्या सपत्तीचे प्रमाणावर श्रेष्ठ ठरविण्यापैकीच हा
बेडेपणाचा प्रकार आहे. त्याच्या विश्वभारती संस्थेमध्ये सवे धमाचा व घमीयाचा
संग्रह आहे. परतु त्याचा असा भरंवसा आहे कीं, पुढेमागे सर्व धमांचे एकी-
करण झाल्यास त्याच्यावर हिदुधमांचीच छाप राहील. असे जरी त्याचे स्पष्ट
उद्गार असले, तरी त्याच्या चरित्रकारास ते हिंदूपेक्षा बोद्धमिक्षूसारखेच आधिक
बाटतात, आणि कोणास तर त्याच्या विचारांवर खिस्तीधमाचेही संस्कार झालेले
दिसतात. खीद्रनाथाची गीतार्जालि हे खिस्ती संस्कारांचेच एकरूपांतर आहे,
असं काहीचे म्टणणे आहे, कोणी सनातनधर्माभिमानी असे निक्षून सांगतात
कौ, रवाद्रनाथ हे एकेश्ररी पथाचे व मधुकरी वृत्तीचे एक सुधारकच
आहेत त्याची दृष्टि सृष्टिसोदयांपलीकडे गेळेली नाहीं. संन्यासाचे महत्त्व
त्यान, जाणले नाही, '“ देवळात इश्वर कोठे आहे, तो माध्यान्हकाळच्या
टळटळीत उन्हात घामाघुम होऊनही रोतांत राबत आहे! त्याच्याकडे पहा,'
भा. ९ प्र. १५ वे.] धमेद्ष्टि २९३
आद्या प्रकारच्या त्याच्या उद्गारात व्यावहारिक कळवळा दिसून येत असला,
तरी त्यांनीं वेदान्ताच णूढतम रहस्य आत्मसात कले आहे, असे होत नाही.
नेराऱ्याचे वेराग्य त्यानी अनुभावेळे नाही. व त्याच महत्वही त्यानी जाणले
नाहो. अ्थातू हिदी तत्त्वज्ञानाचे प्रर्तिनांधि अस त्यास मानता येणार नादी.
असो. ह्याप्रमाणे टीकाकारांच्या हृष्टमेदामळ मतामतात अस हे फरक
दिसत असले, तरी खुद्द रवीद्रनाथाच्या अनेक लेखावरून व उद्रारावरून
रवीद्रनाथाची भिस्त उपनिषदावरच जास्त दिसते. मग त्यानी आपल विचार
उपनिषदाच्या अध्ययनाने बनविळे किवा त्याच्या नवयुगानुसार बनलेल्या
विचारास त्यांनी युक्तीने सोइस्कर अशा उपनिपदू-वाक््याची पुष्टि दिळी, ह
ठरवताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिज का, बालपणापासून उर्पानपढा-
चा पाठ त्यानीं आपल्या घरी प्रत्यही एकलला हाता.
मनुष्याचा इंश्वराशी जो संबरंच त्यासच आपण स्थूलमानाने धम असे
म्हणतो. आणि ह्या अत्यत जिव्हाळ्याच्या संबंधावर खिस्ती व हिदी. धमाच
मुळीच एकमत नाही. खिस्तीथमाप्रमाणे मनुष्य हा स्वमाबतः पातकी आहे,
आणि केवळ इंश्वराच्या कृपेनेच त्याचा उद्घार व्हावयाचा आहे. ह्याचा अश
असा की, बीजास अकुर फुटून त्याचा वृक्ष बनणे हा जसा काही एक
लोकोत्तर चमत्कारच आहे. एरव्ही बीजाचा धर्म वस्च्या टरफटात अडकन
रहाणे हाच आहे. आपल्या घमांची राष्टे ह्याहून मित्र आहे. क्रद्ध झालेल्या
देवाला, आळवून त्याची कृपा कोठून बाहेरून सपादन करावयाचा नसून,
आपल्याला फक्त अज्ञान अथवा अविद्या याच आवरण दूर करावयाच आहे;
मायाममतेच्या बंधातून आपल्याळा फक्त मोकळे व्हावयाचे आहे, म्हणजे
आपण आपल्या उज्ज्बल रूपाने सिद्धच आहात. मार्त पापाणात असतेच
फक्त तिचेवरील दगडाचे थर काढून मृतिकार तिला व्यक्त रूपात आणतो.
तात्पर्य, जीवाचे स्वरूपतः जे ब्रह्मी, ऐक्य आहे, त पाश्मात्यास पटत
नाहीं. ब्रह्मविदांनी ब्रह्म व्हावे ही कल्पना त्यांस अराक्य ब अधार्मेक वाटते.
'परतु रवीद्रनाथांस तस वाटत नाही. ह्याप्रमाण खिस्तीधमाशी त्याचा
मूळांतच मतभेद आहे.
घमाघमांतील विरोधाचा परिहार करून सर्व विश्रव्यायी असा एक
सार्वत्रिक धर्म बनविणे, हे राजा राममोहनाचे ध्येय रवीद्रनाथानी आपल्यापुढे
१९४ धमेसाधन [मागरे रा
ठेंबळेळ दिसत नाहो. मूळचे ऐक्यच मिन्नतेला प्राप्त झाले आहे, हे जाणून
भिन्नभावाचा निरास करीत न बसता, भेदाच्या मुळाशी असलेले ऐक्य पहाव,
अशी रवीद्रनाथाची दृष्टि आहे. गुलाबाच्या कळ्याने फुटून आपल्या पाकळ्या
स्पष्ट ब बिलग कराव्या, हा त्याचा धमच आहे. त्या पाकळ्या प्रेमरसाने जो-
पयंत देठाला चिकटून आहेत, तोंपयंत त्यांच्या मित्नमणाने फुलाच्या एकत्बाची
ब सोदयांची काहीच हानि होत नाही. दुसऱ्या भाषेत बोलावय,चें तर रवींद्र -
नाथाचा सिद्धान्त असा दि्सितो की, स्वत्वाच्या विकासांतच व्यापक वाची गुरु-
किल््री आहे. आणि उलट व्यापकदृष्टि हीच सत््वाच्या विकासास खर्री मार्ग-
दशक आहे. यास्तव आपण आपली सस्कृति गमावून परकीयांचे ळनुकरण
करण, ही भिक्षाव्रात्तेि जशी नादानपणाची आहे, त्याचप्रमाण परकीय तेवढे
त्याज्य मानून चालणे, हेही आत्मघातकीपणाचे आहे. तसेच ब.हेरून विलायती
रोष आणून ती. रुजविण्याकरितां अगर आंतली असलेली राखण्याकरितां
सप्रदायाची कुषण घातलेली; त्यास मुळीच आवडत नाहींत. घडीब नियमबद्ध
सस्थापेक्षां शीलसंपन्न व्यक्तीवरच त्याची जास्त मदार आहे. धर्ममंदिराच्या
दिल्मकामापेक्षा स्वयंप्रेरणेने ।बस्तारलेल्या बोध ( अश्वत्थ )बरक्षाची छाया
त्यांस अधिक उपकारक ब स्वाभाविक वाटते.
ह्याप्रमाणे रवीद्रनाथ घडीव संप्रदायाच्या जरी विरुद्ध आहेत, तरी
सद्ररूचे माहात्म्य त्यांस मान्य आहे, अस दिसत. अश्या आधिकारी माणसांच्या
वाणीत दुसऱ्याचा प्रतिथ्वाने नसतो, ती स्वयप्रेरित असते. इश्वर अशा
विशेपस्थानीच प्रगट झालेला असतो. एके अर्थी गुरु हे इंश्रराचे दृत होत.
अशाच्या प्रास्तीसाठी आपण तष केल पाहिज, असे त्यांचे उद्गार आहेत, पण
स्वतः रवीद्रनाथानी निसगांचच शि यत्व पत्करलेले दिसते, अहंकाराच्या
ग्रंथीतून जीवात्म्याची मुक्तता करून, व विश्वांत भरलेल्या आनदाशी समरस
होऊन, तदद्रारा परमात्म्याशी एकरूप होणे, हें त्यांनीं आपल्या 'वमाचे ध्येय
ठरविले आहे. त्यांचे म्हणणे असे कीं, क्षणभंगुर ससाराच्या बुडाशी असलेल्या
शाश्वत सत्तेशी आपला काय संबंध पोचतो, ह्यासबंधी अखंड सावधानता
राहेली पाहिजे, आणे ती राहण्यास साधकानी सदा निसगाशी संलम़
असावयास पाहिजे. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणीं रति बाळगली असतां,
तरुलतांची जोपासना करीत असतां, पशुपक्ष्यादिकाचे संगोपन होत असतां.
प्रकरण १५ वें.] निसर्गाचा घडा २९५
तसंच आपल्या सभोवार पंचमहाभूतांनी चालावेलेल्या अद्भत खेळाचे निरीक्षण
करीत असतां, ही आत्मपरमात्मरूपातील संबंधाची जाणीब वाढीस
लागते, म्हणून निसर्ग हेच त्यानी खरे विद्यापीठ मानले आहे. सभोवारच्या
विश्वाशी असलेला आपला ऐक्यभाब न जाणल्यामुळच प्रतिबंधक मितीर्नी
कोडलेल्या तुरुंगाप्रमाण जीबास हा भबबध वाटत सतो. परंतु वास्तावक
ह्या सभोबारच्या निसगाच्या चिंतनातच मुरून जाण, हाच आत्मस्फूतीचा
उत्तम उपाय आहे. आज आपल्याला पूजेका*ता देवळाची जरूरी नाही,
किंवा कोणल्याही विधिविधानाची गरज नाहीं. आपल्याला आज असा
आश्रम पाहिज आहे कीं, जेथे निसर्गाचे सोदय व मनुष्यांची उद्योगशीलता,
यांचा सुंदर मिलाफ झाला आहे.
रवीद्रनाथाच्या ह्या अशा विचारसरणीमुळे देह, गेहृ अथवा हे अखिल
नामरूपात्मक विश्र यापासून जीवात्म्यास आपली सुटका करून घ्यावयाची
आहे, अस ते मानीत नाहींत. सृष्टि हे इंश्रराचे निषरेधात्मक स्वरूप नसून
उलट व्यक्त स्वरूप आहे. परमात्मा जर सवंत्रच संचरला आहे तर आपल्या
देहास आपणास तुच्छ कसे लेखता येईल. देहंद्रयाचा विनाकारण कोड
मारा न करितां, त्याच्या द्वारा भगवताच्या आनदाचचा अनुभब घेत ऊसाव,
हेच योग्य आहे. ह्या विश्वाच्या द्वारेच आपल्याला आपल्या परमपदाची
मिरास मिळवावयाची आहे. हे विश्व म्हणजे जीवात्म्याची प्रगतिपर खेळ
खेळावयाची रंगभूम आहे. येथील सव सृष्ट पदार्थ अपूण आहेत, हेच फार
बरें आहे; कारण त्यामुळेच हा प्रगतिपर रूळ एवसारखा सुरू राहू रक्तो.
सोपाधिक वस्तूची आपल मृळचे निरुपाधिक स्वरूप व्यक्त करण्याची जो ऊरूड
घडपड तच हे विश्व होय. सृष्ट पदाथाचे लहान मोठे आकार अथवा
त्याची प्रचड सख्या. ह्यांत विश्वाच सत्यस्वरूप नाही, तर त्यांच्यातील
अमोघ ब अगणित असे जे एक सापेक्ष ददोन, तच विश्व होय. हा ससार
आपल्या नजरे. ढे एखाद्या अश्रत्थवृक्षाप्रमाण एवत्रर्पान येतो. ठराषपण
वृक्षाकडे पाहता तेव्हां फाद्या, फळे, फुले, साळी. मळे बगरे त्याचे नानाविध
प्रकार आपण मिन्नत्वाने पहात नाही, एकच एक वृक्ष पाहतो. ९लॉचत्र तयार
होण्यास अनक कारखान्यात तयार झालेल्या अनेंक वस्तु लागतात. परतु
अखेर ज सोदयंदरांन होते, ते कोणत्याही कारखान्यात घडलेल्या जडवस्तूं-
२९६ विश्वरूपपरमात्मदशन [भाग ररा
पेकी नसत. कोणी ह्यास भास अगर माया म्हणो; परतु वास्त[वक (चित्र
तयार करण्यासाठी सर्व जमविलेल्या वस्तूंची साथचता त्यांतच आहे. नाटकाची
रंगभूमि, पात्रे ब देखाव्याची सव सामग्री खरी वाटली. तरी दा वस्त्तः
नाशवंत आहे. परंतु ती सर्व नाग पावली, तरी त्या नाटकाची कल्पना
शाश्वतच राहील; कारण सव कत्पनाचा कल्पक जो सूत्रकार तो शाश्वत आहे.
तात्पये, अश्याश्रत अद्या जड वस्त, त्याच्याठायी अनुस्यूत डसलेल्या एका
शाश्वत सत्याचा जापयत बोच करून देत आहेत, तोपयत त्या जडबस्तुजाता-
पासून आपली कांहीच हान नाही. अनत आणि पर्ण अद्या ब्रह्माचे अखडित
असे व्यक्तीभबन, हेच सृष्टाच सत्यस्वरूप जाणावे, हच त म्हस्य होय.
एखाद्या व्यक्तीन, समाजाने अगर रा'टान पुष्कळ सपत्ति. शाक्त, अगर प्रदेदा
मिळविण ही कारही स्वरी सुधारणा नव्हे. अनेवा अपण वस्तूंच्या सग्रह,ने एका पूण
बस्तूची प्राति झाली, असे होत नाहीं. उलटपक्षी मृल कितीही लहान असले, तरी
त्याच्या आकाराच्या लहानपणामुळ त्यास अपुर म्हणता येत नाही. ते स्वागान
पृणत्वाचेच दशन देते. तात्पय, पूर्णत्वाच्या दर्टानात सख्येचा अगर आकाराचा
लहानमोठेपणा, तसच बरवाईट गुण, हे काहीच फरक करात नाहीत. (कत्येक
एकेश्वरीपथाचे ग्रहस्थ फक्त चागल्या गुणातच इश्वरास ओळखतात. परतु ते
बरोबर नाही. अद्या रीतीने जगातील वाईंटास संतानी स्वातव्य 'मळते त्स
असण शाक्य नाही. परत्रह्मवस्तु अखिल विश्वास व्यापून गाहलेली आहे.
सृष्टीतील अनंत नामरूप व गुण ह्याच्याताल नानात्वाचा अथवा विरोधाचा
त्या विश्वरूप परमात्मदरोनात मिळाफ होऊन जातो. आणणि अद्यी ही दृष्ट
असल्यामुळ आपल्या प्राचीनकाळच्या कषीस ह्या अफोट सृष्टीचा कधाच
बाऊ वाटला नाहीं. सृष्टीच्या उपमोगात इद्रियलोलप होऊं नये, इतकच त्यांनी
सागितले. परंतु पुढे बुद्धान ससाराचा त्याग करणे, हच परमभ्येय ठरविले.
आणि वेदान्ती ज इंकरा[चाय त्यांनी वेदाचे ग्वरे रहस्य न सागता, बौद्धांच्या
क्षणिकवादाचा व मायावादाचाच आपल्या वेदान्तशास्त्रात अगीकार करून
घेतला. ह्या त्यांच्या बिसंगतीचे कारण त्यांस जुन वेदान्ती व नवे बोड ह्या
उभय मतबाद्यावर आपल्या मताची छाप टकायचा हाती, हच असाव, अस
रवीद्रनाथार्चे अनुमान आहे.
शकराच [याचा संन्यास ब मायावाद रवीद्रनाथास कवूल नाही, असं
प्रकरण १८ वें.] प्रवृत्तीची नावड २९७
म्हणतात. ब्रह्म ह बिश्वाहन पर आहे, विश्वरूप हा एक भ्रम आहे. तोत्र
वेराग्यपूर्वक नैष्कम्यासद्धि व योग यानीच मोक्ष प्रात होतो. मोक्ष म्हणजे
परत्रह्मस्वरूपात आत्म्याचे लीन होण, प्रथकत्वाने न उरणे असा मोक्ष, हच
परमः्यरेंय होय त साधेपयत कर्मावपाकशास्त्राप्रमाण जीवामागे प्रारधभोग व
जन्ममरणपरपरा हीं लागली आहेत, इत्यादि सिद्धान्त रवीद्रनाथास मान्य नाहीत,
असही सागण्यात येते. किंबहुना खऱ्या वेदिक धर्माचे हे सिद्धान्तच नव्हत,
असही प्रतिपादन त्राह्मलेखकाकडून होत असत. खीद्रनाथापुरताच विचार
करता, त्यानी वरील सवे गोष्टी अधवट तरी मान्य केल्या आहत, असे वाटते,
कवीच्या कल्पनेच्या दाट पालवीत त्याच्या विचाराचा ताणा कसा फिरला
आहे, हे पुष्कळ ठिकाणी स्पष्ट रग्गोचर होत नाही. यामुळच रवीद्रनाथाचे
मतदिग्दरान निरनिराळ्या ग्रथकारानी भिन्न तऱ्हेने केलेळ दिसत. प्रो राधा-
कृष्ण एक म्हणतात, तर थामसनसाहेबर वेगळच सागतात.
कोणी कांही म्हणोत, रवीद्रनाथाच्या मनाची ओढ स्वतापुरती तरी कम
प्रवृत्तीपक्षा कमनिवृत्तीकडेच अधिक आहे, अस आम्हास वाटते. जनसमदापेक्षा
एकात हा त्याना अत्यत प्रिय आहे. लोकसग्रहाथ म्हणून चाललेले कोणतही
उद्योग त्यास मानवत नाहीत. धार्मक, सामाजिक, राजकीय अथवा औद्योगिक,
कोणत्याही सस्थत काम करणे त्यास नकोस होत. नदीच्या काठी गवतावर
स्वस्थ पट्टन राहण, हच त्यास इश्याचतनाला अ(धक अनुकुल वाटत, अशा
स्थितीत, महात्मा गाधी अथवा लोकमान्य टिळक, ह्याच्याप्रमाण रवीद्रनाथास
कर्मयोगी म्हणता येईल, अस आम्हास वाटत नाहे. आता ही गोष्ट खरी
काँ, बराल रवीद्र, पद्मावतीचे काठी काव्य गुणगुणणारे एकांतवासी, बंगालच्या
फाळणीनंतर राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल ज्वलजहाल, नोबल प्राईज
मिळावेळेले कविसम्राटू आणि विश्वभारतीच्या द्रार सस्कृतिसम्मेटन करणारे
विश्वपुरुप, ह्या रबीद्रनाथाच्या अनेक चढत्या स्वरूपाच्या दर्दोनांत लोकसंग्रहा-
त्मक कमांची आस्था व व्याप वाढत्या प्रमाणात आहे. पण हे सारे व्याप
त्यानीं स्वेच्छेने ब होसेन अगीकारळे आहेत, अस म्हणण्यापेक्षात्याना अनपेक्षित
रीतीने प्रास्त झालेल्या मोठपणामुळे त्याच्या वाढत्या महत्त्वाकाक्षेच्या
पोटी हे अवडबर [नमाण झाले आहे, असंच म्हणावेसे वाटते. ह्या मोठे-
पणाच्या वेणा आहेत, का लोकसग्रहाची तळमळ आहे, हे ठरविणे सुज्ञ
२९८ अहंकाराचे काय [भाग रेरा
वाचकांवर सोपविणे बरे. नोबेल प्राइज मिळालेले ऐकताच इतःपर आपण
आपल्या स्वास्थ्याला कायमचे मुकलो, ह्या त्याच्या ओदासीन्याच्या उद्गारांत
तयांचे स्वमावचित्र बरोबर दिसते.
विश्व ही इंश्रगची केबळ भ्रामक माया नाही, अथवा सेतानाचे ते एक
जाळे नाहीं. तर आत्मविकास करून घेण्याची ती एक कमभूमि आहे, असे
रवीट्रनाथ म्हणतात खर; परंत ते असेही म्हणतात को, प्रत्येक वस्तूत सत्य
आणि माया हे द्वंद्र आहेच. जीव आपणास सोपाधिक प्रथकत्वाने पाहतो
ते त्याचे स्वरूप म्हणजे माया होय. आणि ब्रह्माधिष्ठानाशीं तो आपल्य ला
एकरूप पाहतो, ते त्याचे *सत्यस्वरूप होय. तात्पर्य, दिसते ते सत्य असे
रवींद्रनाथ म्हणत नाहीत. असण ब दिसणे यांपेका दुसऱ्या असत्य पदाची
प्रतिष्ठा वाढणे, हीच इश्वराची माया. ती अनिवेचनीय आई असे तेही म्हणतात.
तसेच रवींद्रनाथांनी उपदेशिळेला स्वार्थत्याग वेराग्यदराकच आहे. रवीद्र-
नाथांनी अहकाराला जरी कामापुरता हाताशी घेतला आहे, तरी अहंता व ममत!
यांचा त्याना स्पष्ट राब्दांत निषेधच केळा आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे 'मी'
हे नदीप्रमाण प्रवाहरूप आहे. 'मी'चा प्रवाह एका तीरास दुसऱ्या तीरापासून
दूर करतो, तसा तो दोन्ही तीराचा समन्बयही करतो. त्याच्यात ऐक्य साधून
उभय तीरांची तो साथकता करतो. स्वतःच्या 'मी'त इतगच्या मी चे ज
ऐक्य झालेले पाहतात तेच महात्म होत. ह्यातच अहकाराची साथकता आहे.
नदीबर जाऊन पाणी पी, असे दुसऱ्यास स[गितल्याने टरपातांस पाणी पाजल्या-
सारखे होत नाही. आपल्याजवळच्या भाड्यातले घोटभर पाणी त्यास दिले,
तरच त दिल्परासारख होत. वबनांतळे फुल देवासमोर उमलत असत, पण त
आपल्या परडीत काहून घेऊन देवाला वाहिल, तसच ती देवपूजा होते. या
प्रमाणे 'अह' ही आपली पाण्याची घागर अथबा फुलाची परडी आहे; परंतु
परडीचा धर्म केवळ सग्रह करणे हा नव्हे. तसे केल्यास परडीत फुले सुकून जातील;
तीं वेळीच देवाचे पायांवर वाहिली पाहिजेत. दानादि शुभकर्मे करण्यापुरता'च
ह्या अहंकाराचा उपयोग आहे, असे रखवीद्रनाथाचे म्हणण दिसत. धनुष्य
ओढते वेळीं बाण जो आपले आंगावर प्रथम ओढून घ्यावयाचा तो स्वतांला
जखम करण्यासाठी नव्हे, तर त्या बाणाला दूर फेकण्यासाठी. आणि
अग्वेर “'अह'ची कामटीही फेकृनच द्यावयाची असते. अहं ह मृत्यूचे
प्रकरण १५ वे.] सोम्यदशन २९९
खाद्य आहे. त्याचा त्याग केल्यावाचून आत्मरूप प्रगट होत नाही.
तात्पर्य, अहंता, ममता सुटली मग त्यापरते वैराग्य ते कोणत! रवींद्र
नाथाची मोक्षाचीही कल्पना नदीसमुद्राचा सगम इत्यादि दृष्टान्तात
दिसून येते. अहंकाराच्या नाशांत प्रेमाची मूर्ति आहे. त्यायोगे जीवनाचा
केद्र अहं हा नाहींसा होऊन त्या ठिकाणीं इंश्रर हाच मध्यबिदु होतो. ही
परमानदाची स्थिति म्हणजे आत्मनादा नव्हे, आत्मपू[ते आहे, हा सूयांचा लोप
नसून, रात्री मिणमिणणाऱ्या दिव्याचा हा सकाळच्या सुयेप्रभेत झ लेला लोप
होय. जीवनसकोचाचा मृत्यु म्हणजे पू्णत्वाची प्राप्ति होय, असे रवींद्र
म्हणतात. तसच ते पूर्वकमे मानीत नाहीत, असे नाही. तर कमंगतीपेक्षा
जीवनशक्ती अधिक प्रबळ आहे, असा त्याचा पुरुषार्थबाद आहे. ह्याप्रमाणे
त्याच्या मतभेदाचे म्हणून मानलेल्या काही मुद्रथाचे दिग्दर्शन झाले,
प्राचीन तत्त्वञञानाच्या शुष्क झालेल्या सागाड्यास रवीद्रनाथाच्या प्रेरणन
नवजीवन प्राप्त झाले, असे म्हणतात, ह्या म्हणण्यातील तात्पयं इतकच दिसत
की, प्राचीन काणीनी आपल्या वेराग्याच्या प्रखर अय्नीत संसार भस्मसात
करून त्याचा रिवनिवास अथवा स्मशान बनावल होते तर ह्या कवीनी
आपल्या प्रतिभेने संसाराचा स्वर्ग खुलवृन, येथच भूवेकुंठ निर्माण केले.
काम आणि काचन हेच साधकाचे पुढील जबरदस्त प्रतिबंध, अस मानले
तर क््पींनी कामास जाळून रुद्रावतार धारण केला होता. तर उलट कवींच्या
कवितन विरहिणीप्रमाणे “' मी तुझा दाचु शंकर नव्हे, ' '' जटा नोहे वेणी.
पतिविर्हदुःख धघबलता। ” इत्यादे लाडीगोडी लावून त्याशी प्रेम सपादन
करून त्यास निरुपद्रेवी करण्याचा आविभांब दाखविला आहे. काचन,स मृत्तिके-
समान मानून संन्याशाने फेकुन दिले, तर कवींनी त्यास लोकसंग्रहाच्या वेठीस
घरले.सृट्टींचा अथवा वनश्रीचा तोच सागाडा कपीनी ग्रीष्मात तर कवीनी वसंतात
पाहिला ! संन्यस्त तत्त्वज्ञानी ब संत-काव ह्याच्यात इतका फरक राहणारच.
प्राचीन क्हापि किवा अर्वाचीन दाकराचार्य हे तत्त्वज्ञानी होते. रवींद्रनाथ
आपणास तत्वशञानी म्हणवीत नाहीत, आणि जगही त्यास काव म्हणूनच
मानत. तथापि ही गोष्ट खरी की, आयंघर्म ब आयाचे तत्त्वज्ञान याचा
उपहास करणे, हे अलीकडे कित्येक आयपुत्रच आपल्या विद्रत्तेचे लक्षण
समजं लागले होते, अशा काळीं तीच तत्त्वे स्वीद्रनाथाच्या सुंदर काव्यप्रतिभेने,
वव रवींद्रांचे अद्गेत [भाग रेरा
आपली दिरोभूबणे व कठभूषणे म्हणून धारण केल्यामुळे, आज अपूव ब
नबीनशीं भासू लागली आहेत. त्यात ह्या कवीची मोठीच थोरवी दिसून येते.
आणि त्याच कारणास्तव आधुनिक काळातील बगालच्या दोन राजकवीत
आमच्या मते दक्षिणोत्तर हबाइतक अतर पडले आहे. रवीद्रनाथानीं आपल्या
पूबवय!त धर्म व तत्त्वज्ञान त्याचा आस्थापूर्वक विचार केला नसला, तर्री अली-
कडे त्याची दृष्टि बहताशी तिकडच वबळल्यासारसख्री दिसते, यात शंक नाही.
रवीद्रनाथ हे अद्वेतीय आहेत. आत्मसमपणात आणि प्रेमाच्या परिपाकात
'परमपुरुषाशी ऐक्य, हेच त्यांच ध्येय आहे. ते म्हणतात, प्रेमाची व्यक्त आणि
अव्यक्त अशी दोन टोके आहेत. द्वेतावाचून उपासना ( पूजा ) संभवत नाहीं,
आणि अद्वेताशिवाय भक्तीची पू्णता नाही. द्वेत आणि अद्वेत शिव आणि
शिवानी ही सर्व साक्षप आहेत. निरुषाधिक ब्रह्म सोषपाधिक जीवाकरिता
आकरपादि उपांध धारण करत. अज्ञ व अपूण अश्या जीबाच्या प्रेमसोहळ्या-
साठी पूर्ण सनातन ब्रह्म नयनभनाहर दिसू लागते. मग जीवाचे जिञासेस
त सत्य, भावनस सुदर, आणि बासनेस शुभ अस त वाटू लागत.
ह्याप्रमाणे ब्रह्माची व्यक्तरूप अनेक असली तरी वस्तुतः त एकरूपच आहे.
त बुद्धिगम्य नसल्यामुळे केवळ निप्रेधमुखानेच त्याचे बणन होणे संभबनीय
आहे. मनुष्प कितीही नीतिमान असा, त्यान आपला सोपाधिक जीवभाव
जोपयंत सोडला नाही. तोपयंत अनत जन्ममरणपरपरेतून अथवा अमयादित
अशा उत्क्रान्तीच्या प्रबाहातन ती कधीच सुटणार नाही. यासाठी जीवात्म्यान
-सर्वभावकरून परमात्म्याला शरण जाऊन पूर्णत्वाने आत्मसमपण करून
न्याशी ऐक्य जोडावे, तसच त्यास अमृतच्व प्राप्त होईल.
आता ही गाष्ट खरी की, रबाद्रनाथाच्या ब इतर ब्राह्माच्या अद्वेतात द्वेत-
भावनेचा अदा कायमच असतो. हे विश्रगीत गाणाराहून भिन्न नाही, असे
हे अद्वेत आहे. गाणारा व गीत ही भिन्न मानली, तर कवळ वघ्यापुत्राप्रमाण
कल्पना मात्र रहाते. सत्य दोहोच्या ऐक्यात आहे. इश्वराचे ऐक्य अनेकांतःच
प्रत्ययास येऊं दाकते. इश्वर अनेकांहून भिन्न नसून तो अनेकांतच आहे.
ह्याचा अथ एकाचे प्रथम अनेक तुकडे करावेत, आआणि नतर ते तुकडे
जोडून ती वस्तु एकरूप झालेली पहावी असे नव्हे, अशाने ती वस्तु
समग्र अथबा अखंड ब्रांधितली, असे म्हणतां येणार नाहीं. तुकड्यांचा समूह
प्रकरण १५ वें.] द्वेताद्रेत ३०९
पाहिळा, असं फार तर म्हणतां येईल. पंचमहाभूत व त्यांचे अनंत प्रकार
अथवा नाम आणि खूप इत्यादि सृष्टीतील भेद पाहून त्याचे एकीकरण कर-
ण्यांत परमेश्वराचे खरे स्वरूप समजणार नाही. अनेकाची बेरीज करून एक
बस्तु होत नाही. ब्रह्म ही अनत वस्तूची बेरीज नाही. सत्यस्वरूपाच्या
ठिकाणीं लहान आणि मोठेपणा नाही. . आपण ज कागदावर एखाद्या
देण्वाव्याचे बरोबर चित्र काढता, ते त्यांच्या बास्तविक स्वरूपाच्या मानाने
फारच लहान असते, परतु आपल्या मनातील सश््म सस्कारचित्रापेक्षा
ते फारच विस्तत असते. तथाथि तिन्ही ठिकाणी सत्य एकच आहे. समम्र
म्हणजे आपणासह सवाचे स्मरण हाय. आत्म्याचे बबनात आध्यात्मिक आणि
प्रक्रातक दोन्हीही येतात. ह्या परस्परातील प्रेमबधनाचा विसर पडल्यामुळे
आध्यात्मिक व प्राकृतिक याच्यामध्य कण।जनाप्रमाणे युद्ध जुपल आहे. आम्ही
अध्यात्माचे मागे लागून प्राक्ातकाकडे दुलंभ केळे, ह्यामुळ आपल्या देलात
कलाकोदाल्याची बाण पडून देश. भिकारी आणि देह क्षीण झाले आहेत.
तात्पय, ट्रेतात ऐिक््यभाव पाहणे हेच शास्त्रग्हस्प आहे, आणि त ऐक्य अनु:
भविण्याकरिताच द्रेत खडे आहे. “ एका 5ड बहुस्याम ” ह्या स्फृर्तीतच परम-
पुरुषाची जाग्राते आहे. गाणारा स्वयस्फुतीने गाऊ लागतो ब आपणच श्रोता
बनून त्या गाण्याचा आनद भोगतो. मृल आईच्या उदगतृन बाहेर पडते.
तेव्हाच त्यास मातृदरानाचा लाभ घडतो. देवाळा भक्तानीच देवपण दिल.
ऐक्यदरीनाचा आनद वाटावा.म्हणूनच परमात्म्याने अनेक भेद व त्याच्या एक्य-
भावात प्रातिबध उत्पन्न केळे आहेत. ह्या विचारसरणीप्रमाण ज्यास आपण
प्रतिबध म्हणतो ते तसे नसून आपल्या प्रगतीस साहाय्यकच आहत. नाव
पेलतीरास नेते खरी, पण तत्पूर्वी आपल्याला तिच्याशी बद्ध व्हाव लागते.
ब्रह्म हे निष्क्रिय मानुन कर्मास आपण बघ समजता. कर्मक्षेत्रात बसून
प्राकातिक मार्गाचा उच्छेद करण्याचा हा उलटा रोजगार आहे. ब्रह्माला जर
निष्क्रिय म्हणावयाचे तर मग क्रियाबान काय जड जगत आहे? ते तसे ठरत
नाह, म्हणून मावावादाने पुन्हा त्याचा अस्वीकार करावयाचा; असा हा वितंड-
वाद सुरू होतो. बास्तबिक पाहता क्रियेला आधार ब्रह्मच आहे, उपवास काय
किवा अभक्ष्य भक्षण काय, दोन्हीही अपायकारकच आहेत. नेप्कर्म्य व निषिद्धिकम
हीं दोन्ही नकोत, निष्कामकम हेच मुक्तिप्रद आह. कर्म, ज्ञान आणि भाक्त
३०२ कमैमीमांसा [भाग र रा
हा त्रिविणीसगम होय. ज्ञान आणि इाक्ति यांचा संगम म्हणजे आनदतीथं
होय. आमची शक्ति कमांतच खिळून राहिली आहे. कर्म हेच तिचे व्यक्त
स्वरूप आहे. जनसेवा हे कम, ही एक ब्रह्मोपासनाच होय. कर्मत्याग नव्हे,
तर स्वार्थत्याग हाच प्रगातिकारक आहे. जग अशाश्वत आहे, म्हणून जगिक
कर्म टाकून चालणार नाही. कमाचा वांटा आपण दिलाच पाहिजे. आग-
गाडीचा डब्रा म्हणजे घटकेचे घर: पण तसे असले तरी भाड दिल्यावाऱचून
सुटका नाहीं. न देण्यात स्वातंत्र्य नाही, अधिक अडकून बसावे लागेल.
तसेच स्वार्थत्यागाचे आहे, फूल फुलावे म्हणून कळा नाहीसा होतो. पुढे फळ
घरावे म्हणून फूल सुगंध ब सोदयांचा लोभ सोडून आपल्या पाकळ्याही
टाकून देते, पुढे बियाकरता फळही पिकून गळून पडत, आणि झाड व्हावे
म्हणून बीज तर मातीत नाहीसारखच होत. त्याचप्रमाण कुटुंबाकरिता
व्यक्तीचा, समाजाकरितां कुटुबाचा, देशाकरिता समाजाचा आणि आत्मोन्नती-
करितां जगाचा, त्याग करावा लागला तरी तो केला पाहिज.
वरील बिवेचनाबरून कम हे ध्येय नव्हे ह उघड झाले, आधा शिक्षण
आणि नंतर घदा यांतच पाश्चात्याची इतिकतंव्यत! संपते. शर्यतीच्या घोड्या-
प्रमाणे कमांचे दोडीत मरण थेणे, हच त्याचे ध्येय असते. परंतु आपले ध्येय
तसे नाहीं. कमांचा दोवट करणे ह आपले साध्य आहे. खर स्वातत्र्य ह्यांत
आहे. आणि सर्व प्रकारच्या पूव नियत्रणाची साथंकता ह्या स्वातत्र्यप्रातींत
आहे. प्राचीन भारतवषान प्रथम चातुवण्याचे ज नियत्रण पत्करले, ते अखेर
साऱ्या सामाजिकबंधनाच्या पार होण्यासाठीच, घाड्याला लगाम आणि
स्वाराला रिकीब ही बधने पत्करण्यांत, ध्येय लवकर गाठण्यासाठी घोड्याने
जास्त दोड कराबी हाच हेतु असतो. सरोबर जितक विद्याल तितकच ते
कोरडे पडले तर त्याची पोकळीही मोठी. त्याचप्रमाणे कमांतील मूळ हेतु
जितके उदात्त व मोठे असतील, त्या मानानेच तो हेतु सोडून तीं कम
केल्यास, तीं पोकळ ब निर्थक ठरतात. तात्पर्य, ध्येयाबरील दृष्टि सोडून
केलेले सारे कर्मकांड मात्र अज्ञानमूलक आहे. तसेच कर्मासक्तीच्या मोहांत मनुष्य
चांगलीं श्लुमकमे करीत असतांही चांगल्या बाह्य कर्माप्रमाणे आपण स्वतांही
चांगलं म्हणजे शिवरूप झाल पाहिजे, ह तो विसरतो. साऱ्या जन्मभर नुसती
चांगळीं कमे करीत राहप्यातही तात्पर्य नाहीं. त्या मानाने आपणही सुधारत
प्रकरण १५ व जन्मकम-परंपरा २१०३
गेले पाहिजे. हच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शास्त्रकारानी बयपरत्वे कमांची
मांडणी करून ठेवली आहे.
दिवसा प्रकाशाचे ज्याप्रमाणे उदयास्त असतात; त्याचप्रमाणं मनुष्याच्या
आयुष्यात शक्तीचा विकास व क्षय याचा अनुक्रम असतो, आणि त्या अनु-
क्रमानुसास्व ब्रह्मचयादि चार आश्रम, व त्या त्या आश्रमास योग्य ती कर्म
शास्त्रकारांनी ठरावेलळी आहेत. एका आश्रमाचा त्याग करून योग्यसमयीं
दुसऱ्या आश्रमांत जाण ही बढती आहे बडतफी नव्हे. हे जाणून बालपण
सोडून तारुण्याची जबाबदारी घेताना, तारुण्य सोडून वाधक्यदशा भोगतांना,
त्याचप्रमाण त॑.ही स्थित साडून मृत्यूचा अगीकार करताना, आपण
संतीष बाळगला पाहिजे. ह्या प्रत्येक आश्रमाचे विराषप महत्त्व आहे. कोणताही
आश्रम व्यथ अगर बगळण्यासारखा नाही. सव आश्रमाचे अनुभविक ज्ञान
तेच खर ज्ञान होय. इंधराच्या नियतीचे प्रेमान स्वागत करण्यास आपण तयार
नसतो, मग्रामुळ यक्षिणीच्या काडीप्रमाणे तिचा जुलमाचा छापा आपल्यावर
बसल्यासारखा वाटतो. परंतु ती आपली भूल आहे. घरांतील सासुरवाशीण एका
पतिनिष्ठेमेळ सकाळपासून सायकाळपर्यत सर्वासाठी राबत असते; पण अखेर
सायंकाळ झाली को घरातील काम सपवून पतीच्या सानिध्यसुखात आराम पावते.
कमांची परिसमारप्त हेच ध्येय आहे. फळ मृत्यूत प्रात होऊं राकते. फळ
अनेक आहित, पण देवापुढे ठेवलेल्या फळाला प्रसाद म्हणतात. इतके अतर
जीवन व मृत्यु यामध्ये आहे. मृत्यूच्या योगाने आपण देवाचे हातो. या
प्रमाण मृत्यूचा प्रसाद हा ब्रह्माचा अनुग्रह आहे. ती दीक्षा स्वीकारतांना
प्रेमच उत्पन्न व्हावे हे ठाक आहे. पुनजन्माची परपरा ही कल्पित कथा आहे,
अस देवद्रनाथ मानीत. परंतु रवीद्रनाथ पुनजन्म मानीत होते, असे दिसते.
ते म्हणतात की, आम्म्याच्या दी्ध जीवनवृत्तातातील जन्म व मृत्यु हे दोन ट'षे
आहेत. मृत्यु हा जीवनाचा दोबट नव्हे, एक पाऊल उचलणे व दुसरे टेकणे
ह्या दोन्ही मिळून पायाची गाति होते. मुलाला आईने एका स्तनापासून
काढले, तर त रडटूं लागत, पण त्याची माउली त्यास लगेच दुसर्या स्तनाशी
लावते, तेव्हा त्यास संतोष होतो. अश्या अनेक उद्गारांवरून त्यांस पुनर्जन्म
मान्य आहे, असे बाटत.
अआ.त्मा अमर आहे हे सर्वच ब्राह्म मानतात, तसच आतां कित्येक ठिकाणी
३०» व्यक्तिविकास [भागर रा
त्यांचे विचार पुनजन्माच्य़ा कल्पनेस सोडून आहेत असे त्यांचे चरित्रकार
म्हणतात तेही खोटे नाही. रवींद्रनाथ म्हणतात कीं, जीवात्मा जेव्हां जीणे
झालेली कुडी सोडून जातो, तेव्हा तो बंध तो सहज तोडतो. त्याचा त्यास
मुळींच खेद वाटत नाही. कारण, आपला पुढील जन्म अनतत्वांत होणार
असे त्यास माहीत असत. दुसऱ्या एके ठिकाणी ते म्हणतात की, व्यक्तींतून
समाज, समाजापुढे विश्व ब विश्रातन अनतत्ब, अशी जीवात्म्याची
सामान्यतः प्रगाते असते. परमात्म्याशी ऐक्य हे ध्येय म्हणूनही कित्येकास
मान्य आहे. परंतु ते गाठण्यास आत्म्यास अनतकालही पुरणार नाहीं, असे
त्याचे म्हणणे आहे. रवींद्रनाथाच म्हणणे केवळ नीतीच्या मार्गाने आत्मोन्नति
साधू पाहणाऱ्याची उत्क्रान्ति कधीही पूर्ण होणारी नव्हे, परतु जीव जेव्हां
स्थध्यात्माचा आश्रय करून परमात्म्याशी ऐक्य संपादन करतो. तेव्हां त्यास
अग्वेरच्या अमृतत्बाच्या ध्येयाचा लाभ होऊन, त्याच्या कमंगतीची परसमास्ति
होते. निश्रेखसाच्या प्राप्ती शिवाय अभ्युदयास अत नाही. प्रव्रत्तीची प्रबटता हीच
आत्मप्रकारनास प्रतिबधक होते. देशाभिमान, परोपकार, लोकसग्रह इत्यादि
बड्या बड्या नावासालो मोडणारी प्रवृत्तीही अखेर अबसानघातच करते.
भतहरीच्या दब्दात रवीटनाथ म्हणतात कीं, अभ्युदयाची परमावांध झाली,
तरी पुढे काय? “ततः किम १” हा प्रश्न दिलूक रहातोच, उपयुक्ततावाद
रवींद्रनाथास पटत नाही उपयुक्ततेपेक्षा सोदयांचे ते अधिक चहाते आहेत.
सोंद्यात सय आणि स्वातत्र्य याची जोड त्यास मिळते. उपयुक्तता कार्ये-
कारण भावानी बांधलेली रहाते. मेघदूत काव्याच्या विवेचनाच्या अखेरीस ते
कवि अशी प्रार्थना करतात की, हे चतुरानना, जे अकारण व अनवश्यक,
ते रसयुक्त काव्यात रासक वाचकासाठीच झाकून ठेव. उज अक्व्यक
आणि हितकर असेल, त्याच्या प्रासेद्धीला वब गिऱ्हाइकांना वाण पडणार
नाही. रवीद्रनाथ स्वातंत्र्याचे परमभाक्ते आहेत. सगोतातील
सपस्सुराप्रमाण त्याना व्याक्तिसातत्य पाहिजे असून त्यांचा मिलाफही
पाहिजे अहे. किंबहूना उत्कृष्ट मिलाफ व्हावा, यातच त्या त्या सुराच्या
स्वतंत्र व्पक्तिमाहात्म्याची स.थकता आहे, असे त्याचे म्हणणे आहे, व्यक्ति
विकासाच्या आड धमाने प्रेऊन विघ्न उभे केळ, आणि समंजसपणा किंवा
युक्तत| यांचा प्रात बळकावून बसण्याचा हृद्ट घरला, तर मात्र प्रगतीचा मार्ग
प्रकरण १२ वे.] ज्ञामकर्मसमुच्चय ३१०५
खुंटतो. मग सत्याचा प्रकारा आंत येऊं नये, म्हणून धर्म त्याच्या आड उंच
भिंत घालतो. अश्या शक्तीपुढ माना बाकाविणाराची खरोखर कींब येते.
धर्माने आपली सत्ता आध्यात्मिक आणि शाश्वत बाबतीपुरती अबाधित
ठेवावी. व्यबहारांच्या बाबतीत प्रत्यक्ष हात न घालता मनुष्याच्या जीवनाला
बिवेकबुद्धीच्या देखरेखीखाली वाढण्याची ब बिकास पाबण्याची स्वतंत्रता
ठेवावी. धर्माने माणसाला परमेश्रराच्या अमयांद राज्यात स्वतंत्रपणे
बावरण्याची मोकळीक ठेवण, हे त्याचे कतंब्यच आहे, असं ते म्हणतात,
तथापि रवींद्रनाथास ही पण गोष्ट पटळी आहे, कीं योग्य नियत्रणाचे
बंधन स्वातंत्पाला विरोधी नसून उलट उपकारकच आहे. कित्येक
बंधनांचा हेतु बंधमोश्न हाच असतो. तात्पय, धर्मनियंत्रण वब जीवन्मुक्ति,
प्रपंच व परमार्थ, अव्यक्त ब्रह्म व व्यक्त सृष्टि, हीं द्वद्रे एकमेकांचा विरोध
अथबा निपेध करीत नसन, उलट परस्पर साहाय्यक क पूरक अर्शीच आहेत.
आणि ज्यानी ही दोन्ही साधलीं, त्यानीच सत्य जाणले, व तेच खरे धन्य होत,
असा रवीद्रनाथांचा मथितार्थ आहे ! ह्या अभिप्रायाच्या झआाधारास रवीद्र-
नाथ खालील मंत्र घेतातः--
अन्धं तमः प्रविदान्ति ये अविद्यामुपासते ।
ततो भूर इव ते तमो य उ विद्याया रताः |
विद्यांच अविद्या च यस्तद्वेदोभयं सह ।
अविद्यया मृत्यु तीत्वा विद्यया5मृतमश्नुते |॥$
-णइंशोपनिपद्, मंत्र ९१११.
* भावार्थ :--जे करमामध्ये रत असतात, ते अविद्येमध्ये प्रवेश करतात. पण
जे कम सोडून नुसत्या 'विद्येमध्ये म्हणजे उप!सनेमध्य रत असतात, ते त्याहून-
ही अधिक अवबिद्येमध्ये प्रवेशा करतात, (९).
ज्या अर्थी असे आहे, त्या अर्थी (वद्या ब अविद्या म्हणजे देवताज्ञान व
कर्म साना सह-अनुष्टेय म्हणजे एकाच पुरुषाकडून एकाच वेळी अनष्ठान केल
जाण्यास योग्य, असे जो जा”तो तो अगोदर कर्माच्या योगाने स्वाभाविक
कर्म ब ज्ञान याचे उल्लंघन करून देवत!जञानाने अमृतभावास म्हणजे देवता-
रूपास प्रास होतो. (११),
(२)...११
३०६ तो नर भला भला ! [भा. २ प्र. १५र्वे
वरील मंत्राचा श्रीमत् शकराचायोनीं जो अर्थ केला आहे, त्यावरून
पाहतां रबीद्रनाथाना अभिप्रेत असलेला सर्व अर्थ बरील मत्रातून निष्पन्न
ल कीं काय, याबद्दल शंकाच वाटते
प्रपंच आणि परमार्थ, ज्ञान आणि कम याचा समन्वय दाखावण्याकड अला-
कडील विद्रानाची विशेष प्रवृत्ति दिसते, रवीद्रनाथासारख सार आयुष्य आरामात
सुखात घालवूनही परमाथलाभ सावता यता, ६ (बचाससस्णा मोठी मोहक
ब सोइस्कर बाटते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या रूक्ष सांगाड्यात रवाद्रनाथान]
आपल्या प्रतिभेने जीवन घातल, अस म्हणतात, त बराल र|चक पद्धताच्या
विचारसरणीळाच अनुलक्षून होय, ह्या !वचारसरण[स ॥खसते! स्स, त कारणी-
भूत झालेली असो बा नसो; पण ती. कवळ आमच) स्वकपालक!ल्पत नरून
त्यास श्रतीचाही आधार आहे, असं जेव्हा रागण्यात यंत, तव्हा या स्वा[म-
मानी वृत्तीबद्दल जसा आदर वाटतो, त्याचप्रमाणे यात साधकाचा बुद्ध
होण्याचाही सभव आहे ह्याची भीत वाटते. 'प्रपच साधुन परमार्थाचा जेणे
लाहो केला, तो नर भला भळा!' ह्या गोडशा उपदश्शास व्यवहाय म्हणाव र्कीं
अव्यवहार्य म्हणावे, हा साधकास उपकारक असल दसाच अपकारकह्ा हाइल
कीं नाहा, हे प्रश्न चितनाय आहेत. अस, ह्यायरसाऱ श्रातवावयावर उभार-
लेली अथवा श्रतिवाक्याच्या आधारांत माडलेटी, स्वीद्रना थाची एक सुसंगत
बिचारमाला, साधना ह्या नावान प्रांसद्ध आहे त्यासंबंधी विचार पुढील
प्रकरणी करू,
प्रकरण सोळावं
साधना
-रबीद्रनाथांनी इंग्लंड ब अमेरिका येथे दिलेल्या काह व्याख्यानाचा सारारा
“साधना' या पुस्तकात दिलेला आहे. वर लिहिल्याप्रमाणे ओपनिर्पादक
बाड्ययावरच सदर सवादांचा उभारणी साह. त्यात त्यानी मानवी जीविताचे
रहस्य व ध्येय सागितले आहे. आयांची आत्मोपम्यब्रुद्धि, त्याची आत्म-
जाग्राति, त्याचा सुखदुःखविवेक व स्वार्थत्याग, इत्यादि गाष्टींच त्यात नुदर
प्रातिब्रिब पडलेल दिसते. तसेच प्रेम आणि कम, सोदर्य आणि साकय,
ह्यांच्या झुद्द ब उज्ज्वल स्वरूपात अनताचे दान कसे होते, ह्याचेही त्यात
थोडक्यांत दिग्दरान केळ आहे. तात्पर्य, कवींनी अपल्या गाड भाषेत ओप-
निषरादिक तत्त्व गोवून साधकांनी ती कठी धारण करावा, अदासठी ही
विचारमाला तयार केळी आहे. त्यातील कित्येक विचार पूर्वी येऊन गेले
आहेत. तरी राक्य तों द्रिराक्ति टाळून त्यातील साराठा पुढ दिला आहे.
जगाकडे नेति नेति ह्या व्यतिरेक पद्धतीने न पाहता अन्वयपद्धर्तन पाहण्याचा
रबीद्रमाथाचा आग्रह आहे. गाणे ब गाणारा ह्या द्रद्वाप्रमाणे हे विश्र व.
विश्रात्मा ह्या द्रेतात अद्रेत आहे, अस ते म्रणतात. दाकराचायाच्या मायावादा-
पासून ख्ीद्रनाथ जितके दूर आहेत, त्यापेक्षा त पाश्चात्याच्या विचारसरणी-
यपासून अधिक दूर आहेत. पाश्वात्याची भेदनीति त्यास तिरस्करणीय वाटते.
निसगांकडे पाहण्याची पाश्चवात्याची राष्टि ते चुकीपीच मानतात. निसगांवर
सत्ता गाजवबिण्यासाठी जी पाश्वात्यांची घडपड सुरू आहे, त्यावरून ते
निसर्गांस आपल विरोधी समजतात. परंतु बस्तुतः सृष्ट पदार्थ जर आपल्या-
हून परके असते, तर त्याचे आपणास ज्ञानही झाले नसत, अस आपले-
कडील तत्वज्ञान सांगते, एकच रस्ता मित्न दिद्षेने पा/हल्यामुळ एकास ध्येया-
कडे पोचविणारा असा साधनीभूत वाटतो तर दुसऱ्यास आपल्या ध्येयाच्या
आड येऊन आडव्या पडलेल्या बिश्ताप्रमाणे वाटतो. ह्यासुळ जीर्वाशावाच्या
मध्यवती असलेल्या ह्या विश्वाची दोघे निरनिराळ्या रीतीने बासलात लावतात,
ध्येयाच्या आड आलीं, असे मानून एक मार्गावरील झाडे तोडूूं लागतो, व
दुसरा त्याच झाडांच्या छायेखाली विसावा घेत घेत, ब जणुं त्याच झाडाना:
-मार्ग पुसत पुसत, आपले ध्येय गांठतो.
३०८ विश्वप्रेम [भाग * रा
आघधिभोतिक शाल्लांच्या शोधांनीं सृष्टीच्या संबंधी जे ज्ञान होईल, त्यानें
मनुष्याचे सामर्थ्य बाढल्यासारखे वाटेल. परंतु विश्वाशी सख्यत्व जोडून, त्यांत
जो ऐक्याचा आनद आहे, त्याचा अनुभव त्यास येणार नाही. सऱ्या जगात
हिंदुस्थानानेच मासाहार बद केला, ह्याच कारण त्याची ही सख्यत्वाची
भावनाच होप्र. जीवाचे निश्रामस्थान, अश्या त्या जगाशी फारण्वत करून
जीव आपल्या मनु'यकोटीच्या अहंकारावरचे चाळू लागला, म्हणजे त्याच
ज़िणे तारेवरच्या नाचाप्रमाणेच अत्यत कष्टपद होत. आणि सृष्टिक्रमाशी
रूसव्या फ॒गव्याचे त्यास अनेक प्रसग येतात. ह्या भरतभूमीतील नमिपारण्य,
दंडकारण्य, ब्रह्मारण्य अशा) अरण्यात आयंक्रपींनी वसाहती केल्या, आणि
त्या अरण्याची तपोवने करून, त्या पुण्यभू!म अध्यात्मावचारानी भारून टाकल्या.
पाश्चात्यानी अमे रिकेच्या अरण्यात प्रवेशा केला.त्या अरण्याचा अत्यत श्रीमान् सा
2 रा बनविला. परतु तेथ गगनचुतित हवेल्याच्या पायाग्वाली गडदलेली लखा
नतेशीयाची हाडे वंगाच्ल्दाच्या घार कथा अजनही सागतील ! ज पुढ
दसेल ते कापून काढावे ही पाश्चात्याची भेदनींत कोठे, आणिण जज दिसल
"प्रास ब्रह्मरूप मातून वदन कराव, ही आपली झध्यात्मदृष्टि कोटे !
पापा २
% (2) संप्राय्य नसूपयी जञानठमाः कृतात्मानो वातरागाः प्रशान्ता; ।
ते सवंग सरबत: प्राप्य धीर युक्तात्मानः सर्वे मेवा55विद्यान्त ||
"णासुंडक, ३ २५.
भावात: - (१) या आत्म्याला यथाथपण जाणून क्ापि त्याच जानाने
तृप्त कृतात्मे, टु"्गारहित ब गात होतात. ते सर्वगामी ब्रह्माला सवंत्र प्राम हाऊन
चते अत्यत विवेकी युक्तीत्मे मरणसमयोही सव ब्रह्मामध्यच प्रवेशा करितात,
(२) इग्ावास्यामिदं सव यत्किश्च जगत्या जगत् । "इरा, १.
(२) या प्रथ्वीत ज काही जगत् आहेत ह सव इश्रराने आच्छादित कराव
(३) य दवोडम| या अप्सु, यो विश्वभुवनमाविवेदा,
य औषपधीपु यो वनस्पतिपु तस्मे देवाय नमो. नमः |॥१७॥
“णश्रेताश्वतर, २) १७
(३) जो देव अझीमभ्ये आहे, उदकामध्ये आहे, ज्यान सव भुबनामध्ये प्रवरा
केळेला आहे, जो औषधोंत आहे, जो वनस्पतींत आहे,त्या देवाला नमस्कार असा.
भ्रकरण १३ वें.] आत्मीपम्यबुद्धि ३०९
मनुष्याची घोर बिनाइक शाक्त, त्याची लटाल्ट करण्याची रपूर्व रिताफी,
घनसंपादनाचे त्याच अतक्यं सामथ्य, किवा सचयाची त्याची अमयाद हाव,
ह्या कशातही त्याचा मटेपणा नसून. खरा मोठेपणा एका आन्मोपम्य जाणीवेत
आहे. सव जग ब्रह्मरूप पाहण्यात आहे. ह्याचा अथ असा नव्हे की, आह्य
बस्तूतच आपल्याला पग्मात्मस्वरूप शोधाबयांच आहे. नसत्या आढ तीच्या
रंपा अगर चित्राचे रग एकत्र जमविळे तर त्यात त्या आवकृतीताल गर
चित्रातील सोदर्यदर्टान कोटून मिळेल ! परतु सोंद्याने जसे (चित्र व्यास
आहे, तसेच त्रह्मान सव विश्र व्यापत आहे. ब्रह्म म्ह्णजे विश्वाचा अभाव च्स
नव्हे. “ त्यक्तनभुजीथा' ' किवा ' माग्रघः ह्या वाब्यात सृष्टीची तुच्छता
अगर मिथ्याल्व झभिप्रत नाही. असट्रप ससागात नही त केवळ ममत्व
बुद्धीत अहे. ह्याप्रमाणे विश्राचे सत्यजञान, सवभृतरान खयाणि प्राणिमात्राशा
सवात्रत अशा साधनानी सवगत जा भगवन त्याच्या ठाय, अत्म्स्पषा
ह आापनिपादिक धमाचे सार आहे. हा त्र ह्मांचा जन्मासद्ध हक्क आहे. ह्यात
------4८------
% इह चेदवेदीदथ सत्यमांस्त न चोदहावदन्महती (वनष्टि: ।
भूतेपु भूतेपु विचित्य [ 'घीरा: प्रेत्यास्मालरोकादमृता भवान्त | ]
-पक्कन, २५१२३
भावाथः--येथच अधिकारी मनुष्याने जर आत्म्याला जाणलं तस्व ते
सत्य आहे. (तरच त्याचा जन्म सफळ आहे.) पण त्याने जर येथ (या जन्मी)
न जाणले दर मोठा बिनादा ( मरणपरपरा ) आहे. बुदिमान लोक प्रत्येक
भूतामध्य एकात्म तत्त्वास शोधून (वया दरीारल्क्षण सृन !न्व्त्त
हांऊन अमृत होतात.)
मुळ अवतरणात विचित्य ह्या ठिकाण) विचन्त्य अस असून त्यापुढील
भाग गाळला आहे.
( सर्वानन शिरोगप्रीवः सरवभूत गुहारायः । )
सव व्यापी स भगबास्तस्मात्सवेगतः वः ||
५ कंसांतील मूळ अवतरणात नाही,) -ण अैताश्वतर, ३१११
भावाथः--( सवाच मुख, सवाच मस्तक, सवाचा मान, सवे प्राप्याच्या
बुद्धीचे ठिकाणी राहिलला ) सवे व्यापणारा असा तो भगवान् आहे. म्हणुन
सर्वत्र स्थित व कल्याणकारक आहे.
३१७ आत्मोपम्यबुद्रे [भाग र रा
खिस्ती ळोक मानतात त्याप्रमाणे परमपुरुषाची अमर्यादा नाहीं. दुसऱ्या
दृष्टांने विचार करता, सान्तत्व हे अनंताचे ऐश्वये ब तोच त्याचा आनंद आहे.
गोष्टी अनेक असल्या तरी त्यांतले सत्य एकच असते. अक्षरे निराळे
पणाने निर्थक आहेत, परतु त्याच्या एकीकरणांत अर्थ प्रगट होतो. सृष्टी
च्या घडामोडीच्या बुडाशी असलेल्या इदासकल्पाहून जीव आपली अहबुद्ध
जापयत वेगळी मानतो, तोपयत जगातील दवेत त्यास भयप्रद होऊन त्याचे.
जिण कष्टप्रद होते. परतु बिश्वघटनेत त्यास जेव्हा आत्मीयभाव प्रगट हातो,
तेव्हां सारे क्ट व भीति नाहोशी होऊन तो आनंदी होतो. विश्वाचे नुसत
ज्ञान दुजेपणामुळे अपुरच रहात. परंतु विश्वप्रेमात समूळ भेदभाव नष्ट होऊन
जीवात्म्यास आपल खर ऐखर्ये कळून येते. नराचा नारायण होतो. स्वकीयां-
च सुखदुःख क्रचित् त्यांच्यापेक्षाही आपल्याला जाणवते, ह्याच कारण एक
आत्मीयभावन| होय & ह्या प्रेमज्यातीवर ममत्वाचे झांकण घातल्याने ती
कांही काळान नादा पावते. तसे अविद्येचे आवरण आत्मप्रकाशास प्रातबंधक
होते. खरी प्रतिवधक जीबसृष्टि आढे, इंगसृष्टि नाही. कोणतेही विषयीभूत
पदाथ आम्हांवग आसाक्त करा. अशी सांक्त जीबाबवर करीत नाहीत. परतु
जीवानच आपल्या सुखलालसने त्यांस फाजीळ महत्त्व दिल्यामुळ, जीव-
शिवाचा पदोपदी गेरमेळ पडतो. जीवाने जोपयंत आपल्या आत्म्याचे ग्वरे
ऐश्वर्य जाणळ नाही, ताषयत त्या जन्माचे दारिय कधी फिटावयाचे नाहीं.--
ह्यास्तव आपल्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करण्याबद्दल वेदांत प्राथना आहेत.
४२ न वा अरे पुत्रस्य कामाय पुत्र; प्रियो भर्वात,
आत्मनस्तुकामाय पुत्रः प्रियोमवांते । - बृहदारण्यक, अ. २, प्रा. ४.
भावार्थ ---पुत्राच्या प्रयोजनासाठी एत्र आईंबापाना प्रिय होत नाही.
तर तो त्याच्या स्वतःच्या प्रयोजनासाठी प्रिय होतो.
-- एप देवो विश्रकमा महात्मा सदा जनानां हृदये सन्निविष्टः !।
हृदा मनापा मनसा5मिक्ळमो य एतद्विदुर्मृतास्ते भवन्ति ।
-ण्श्विताथतर, ४११७,
भावाथः---हा देव, विश्व हे ज्याचे कर्म, महात्मा, सवदा जनांच्या,
हृदयांत बसलेळा, हृदयाने, बुद्धीने व मनाने काल्पलेला असा हा. जे"
झञाणतात ते मरणरहित होतात.
प्रकरण १९६ व.] व्यापकदृष्टि २१९
जगांत दुःख तरी कां असावे, असे म्हणण, म्हणजे आम्ही असे अपूण
कां ? असेच विचारण्यासारग्व आहे. ते तसेंच असावयाचे, मात्र ते तसंच
रहावयाचे असे नव्दे. नदीचे तीर नदीच्या पाण्यास पसरूंदेत नाही ! म्हणून
त्यांस द:खरूप उपाधि म्हणावे तर त्यांचेच योगाने नदीचा प्रवाह, व तिचे
सागरास जाऊन मिळण हे घड्टडन येत. आधिभांतिक शास्त्राची प्रगात अनेक
चुकांचे धक्के खात पुढे जात असते. ठाहाणे लोक प्रगतीकड पाहतात; चुकांची
बेरीज करून कोणी दूःखाश्र गाळीत बसत नाहीत, एस्वादा आंकडेमोड्या जगांत
आजपर्यंत झालेली मृत्युसंख्य। ठग्वृ लागेल, तर सारे जगही मसणवस्याला
पुरणार नाही ! एस्वादा गुपत पोलिस, गन्हे कसे होतात, हे बणन करू
तांगला, तर तो जगाला हिडीस स्वरूप आणून देइल. परतु वस्तुतः जग
तसे नसते, ससार हा प्रवाहरूष आहे, हे ठिसरतां कामा नये.
डोळे मिटले की, साराच अघेर स्वरा, पण प्रत्येक नि'मपास आपण डाळे
मिटीत असूनही, जग निर्बघपणे पहातच असतो. डोळ्याच्या उघड झापी-
बहळ कभी त्रासत नाही. वमस्त्रावे छिद्र सक्ष्मदराक यंत्रान पाहिले की, ते
जाळ्यातील भोकांसारग्वे मोटे दिसते. पग्त सब वस्त्राकडे पाहिले, तर त्याचा
प्रमाणशीर विणींत कोठेच बिघाड दिसत नाही, तसा एक मृत्यु आपल्याला
भयप्रद वाटता, याचे कारण त्या वेळीं जीवयात्रेचा सारा दाधकाळ आपल्या
नजरेपुढ आषण आणीत नाही. ठगदी लहान हळ चालण्याच्या प्रथम प्रयत्नाच्या
वेळो पदोपदी पडते; तितकेच आपण पाह्लि, तर आपल्याला त्यांचे बाईट
वाटून दया येईल. परतु त्या मळाचे ल्क्ष एडण्याकडे मळीच नसते. श्षण्मात्र
तरी उर्भे राहता येत. या आनदातच त ६ ळहळ चालप्याची कला ४ठिकून
जात. त्याचप्रमाण ससांगांतील दःख व अडचणी न मोजता जीवाने आपल्या
प्रगतीकडे ल्न ठेवल पाहिज
जगात सुखापक्षा सकटपरंपरचाच समभव अधिक असला, तरी जीव हा
आशावादी आहे, तो दुःखाची सभाव्यता सहसा मनात देग्वील आणीत नाही.
[| मार्गाल पानावरून पुढ चाळ.]
असतो मा सद्रमय, तमसोमा ज्योतिगमय, मृत्यामानृतं गमय ।
भावार्थ:--मडा असतापासून सताकडे, अधकारांतून प्रकाशाकडे ब
मृत्यूपासून अमुतत्वाकडे ने.
११२ व्यापकदाष्टे [भाम र रा
सतारीला लावलेल्या तारा करके बदसुरांत वाजविण्याकरिताच लावल्या आहेत,
असे कोण म्हणेल १ पण आकडेमोडीने सभाव्यताच पाहिली र तशीच जास्त,
कारण हजारात एखादा तज्ज्ञ असला, तरी बाकीचे अजाणच., आणि तज्ज्ञाचे
हातांत आईे,तात्पुरताच ततुवाद्याचा बाज लागलेला. एरव्ही सारा वेळ गेरमेळच.
तात्पयं, ह्या बिचारसरणीप्रमाणे संसार जरी खडतर ठरला, तरी समजून अगर न
समजून एका परमध्येयाकडे जाण्याची जीवाची घाव थाबत नाह. जीवन जर खरो-
खर दु.खसय असल, तर [जवत काण राहाल? दाप्ट व्यापक झाली, कीसखदुःखा
संबवी हेयदयत्वबुद्धि बदलते. निरहंकारी अगर स्वाथत्यांगी पुरुषाला दुःखाची
जाणीव इतराप्रमाण हत नाही. प,्याचा घडा मरून डोकीदर घेतला तर
त्याचे ओझे वाटत, पण समुद्रात बुडी मारली, तर लाग्यो घड्यांचे पाण्याचा
दाव भासत देग्वील नाही. झछनताशी समरस होण हाच दु.खला कायमची
तिलाजलि देण्याचा खरा उपाय, आपण आपत्या एका व्यक्तीपुगताच (विचार
करूं लागलो, कौ दु:ख ठेवलेलच, जर दारीरच दारीगाचे भक्ष्य झाले, तर तो
मृत्युच. डोळा जर केवळ आपणा स्वतांळाच पाहु लागला, तर आधळेषण|
तो वेगळा क्राय १ सृष्टीचे आघात कधी कधी भयकर निप्रुरपणांचे वाटतात.
आणि आम्हा गरीबांना नाडून सृष्टींन काय 'मळविल ऊस वाटत ! परतु ती
चूक आहे. व्यक्तांच्या सुखसोयीक रिता जर सृष्टि आपले नियम बदळलागेल,तर
सािनियमांबर काणी भरंबवसाच ठेवणार नाहीत. आणि व्यवहार अशक्य होईल
एकदां गंगच्या पुलाखाळून रवीद्रनाथाचा मचबा जात असता,डोलटकाठीचे थोड
टोक पुलाचे बहालांवर आदळून मचबा उलथला. त्या वेळीं कुबड काढणाऱ्या
मांजराप्रमाण पुलान आपली पाठ कि्चितू उचलली असती, अथवा गगा-
माईने आपले पाणी जरा नमते घेतळे असते, तर सकट सहज टळत होत.
परंतु तस होण ३₹क्य असते,तर त्या लहरी नदीच्या लहरीवर क णी सफऱ्या-
नीं विश्वास टाकला नसता; किवा पुलावरून निर्भयपणाने कोणी आपली
गाडी हाकली नसती ! तात्पय, निसगांच्या सावेत्रिक नियमांशी आपल्या
इच्छेने विरोध करण फुकट आहे. त्यांनींच दुःख प्रास होते, आणि क्वचित्
कोणाच्या अशा विरोधी इच्छांसही यदा येत गेलेले दिसले, तरी ते यरा अखेरी-
स अपयशापेक्षांही अधिक घातुक ठरत. ती खास 'मिवेचाच लकण म्हणून
समजावें. सृ(£क्रमात दुःख व अपयश पदोपद' दिसत असल, तरी दुःख
प्रकरण १६ वॅं.] व्यक्तिभाव ११२३१
हे आतेम सुखाचे साधनीभूत करता येते, आणि अपयशाच्या पायऱ्या चढूनच
यशाचा झडा हाती येता, हृ विसरता कामा नये. आणि खर पाहले तर
इशाची समष्टिसत्ता आपल्याला सुखाच 'सहासनावर बसविण्यास तयार
आहे, पण आपणच अहतेच्या गुणांनी कटकमवय सकटात पडलो आहोत.
आपल्या बारशाच्या व्याप्तीत समग्र समप्टाींचा अतभांब करणे, हे जसं
जीवाचे ध्येय आहे, तशीच समष्टीची फलश्रात एका केंद्रीभूत व्यक्ती-
भवनात आहे. हा व्याक्तमाव हीच आपली खरी [मरास ती आपण गमावली
म्हणजे आषण सर्वच गमाबल्यासारग्य आहे. जीबान आपला व्याक्तभाव
शुद्ध व कवळ अन्ना ब्रह्मात लीन करण, नाहीसा करणे, हच अध्यात्मद्यास्त्राच
आतिम ध्येय आहे, अस कित्येक समजतात, परंतु ती सुक आहे. शास्त्र-
काराचा स्वरा आदाय दब्दराः अथे करून कळत नसता. ठःथ्यात्मासारख्या
अत्यत गहन विषयात दाब्द म्हणजे केवळ मुक्याच्या खुणा होत. ठशाब्द हे
विचारांच दिग्दद्शान मात्र करतात. पण ठास्त्ररहस्य केवळ शाब्दानी व्यक्त
होऊ रोकत नाही. जीवभाव हा प्रवाहरूप अहे. जीवाचा घम आत्म-
बिकास हा आहे, आत्मनादा नव्हे. बीजाचे स्वर स्वातत्र्य वृक्रूपःन (वकास
थावण्यात आहे. ह्यात बीजाच्या व्याक्तत्वाची हानि नसून वकास आहे.
कवचाचे आत अडकृन रहाण, ह्यात स्वात्र्प कसळ ? कवचाचा भद करून,
नाग करून, बाहर पडण हच स्वातत्र्य. येथ नादा अहकाररूप कवःवाचा
आहे, बीजाच्या व्याक्तत्वाचा नव्हे. दीपाच प्रज्यटन हा नादा नव्हे प्रकाशा
आहे. दीपाच्या व्यक्तित्वाचे त्यातच साथक आहे. क्षट्र अहकाराच्या ब
स्वार्थाच्या त्यागांत जीवनाचे रद्दस्य आहे. अथात् तो त्याग जुलमाचा नसून
प्रेमपूर्वक पाहिजे. उलटपक्षी क्षुद्र स्वाथाच्या त्यागातच अमयाद प्रेमाची
जोड आहे. नुसती बॅकनोट जवळ जोबाळून काय उपयोग १ ती बॅकेत
नेऊन बटाबळी तरच तिची खरी किमत प्रत्ययास येईल. अहंकाराच्या
गांडीत जीवात्म्याची नोट पडली आहे, तोपयंत ती असून नसून सारखीच, ती
ज्या बॅंकेची आहे, तेथ ती हवाली केली पाहिज, म्हणजे त्या बरकेशी आपला
असलेला सबंध प्रत्ययास येतो. नुसत्या बॅकनोटीत श्रीमंत. नाही, ती बटावण्यात
आहे. बँकनोट हातची गेल्यासारखी झाली, पण तिच्यातील अव्यक्त शाक्त
अधिक व्यक्तरूपालळा आली, हे त्या शक्तीचे स्वातच्य, हेच तिचे खरे वेभब. बॅकनोट
३१४ आत्मसमपेण [भागर रा
जोपयंत नोटीचेच रूपांत आहे. तोपयंत ती केवळ माया आहे. आणि
तिलाच* जाबाळून ठेवण ही अविद्या आहे, अज्ञान आहे. ब्रॅकेतील संपात्त
कांही काळ नोटीचे मायावी रूपांत राहिली, व पुन्हा मूळ खजिन्याकडे जाऊन
तिने आपल खरे आनंदरूप प्रगट केळे, बॅक आपल्याच कायद्यांनी आपल्या
संपत्तीस कागदाच्या कपस्याचे वेगळ रूप देते. नोटा ख्वजिन्यांतून ब्राहेर पडतात
पुन्हा खजिन्यात येऊन मिळतात. अशी ही केब्ल्यटीला ररू आहे,
बॅकनोट पुन्हा ग्वजिन्यात जाण्याच नाकारील, तर ती मातीमोल होइल.
मोठ्यात मोठ्या लाभाकरता भ्षुद्रटोम सोडण, हाच जीबाचा स्वरा धर्म आहे.
वरील दृष्टान्ताप्रमाणे आनंदातनच सर्व जीव निमाण होत आहेत ब
आ[नदातच त्याच पर्यवसान आहे. प्रेम हा आनंदवाचकच दाब्द आहे.
प्रेमासाठीच सव दद्र उभा राहिली आहेत. आणि ह्य। प्रेमातच द्वताचा
निरास आहे. ब्रह्मविहार म्हणतात तो हाच. प्रेमाच्या व्यवहारांत सर्व आयव्यय
जमेकडच्या एकाच बाजस माडला जात. प्रमासाठी ज ज खर्चांबे ते सारे
उलट जमाच होत जात, प्रमाची व्यक्त डाव्यक्त ही दोन टोके आहेत. ४१'व्यक्त
परमात्म्याने आपल्याच कावद्यार्नी आपणास मया (दत केले आहे. प्रेमाइत्क
स्वतंत्र दुसर क,ण १? उलट प्रेमात ज शात्मसमपण आहे,-पारतत्र्य आहे-
त्से दसऱ्या काठे आहे ! प्रमाचे स्वात्व्यांत-प्रेमान बद्ध- होणे हीच मोज
आहे. बॅक जशी, आपल्या स्वातव्यान आपल्या नोटीत आपत्याटा वाघून
घेते, त्याप्रमाणे इंश्रर जीवास प्रेमाने बाथला गेला आहे. प्रेम केव्हाच कणा-
बर सक्त करीत नादा, परन्तु जा जीव प्रमवद्य होत नाही तो मूढ नव्हे काय १
ज्याप्रमाणे प्रेमात त्याप्रमाणे कमातही आत्मप्रत्यय आहे. नियतीचे बंधनात
जसे प्रेम आहे, तस कमबघनातही प्रम आहे, कर्मप्रवरत्तीतच रूर स्व तत्य आहे,
खरा आनंद आहे. म्हणूनच कमाचा स्वग ठघिकारी मनुष्यच आहे, त्रह्मा-
नुभब केवळ अतरातच घ्याबयाचा, बाह्य कर॑ प्रवृ्तीतन तेवढा वगळांदयाचा
अस करून चालणार नाही. ला आनदसरूपातच सब सृष्टपदाथ निमाण
आ ती >. दच मिलक
कुबन्नेवेह कमाण जिजीविषेत् दातम् समा: । --ट्दा. २,
भावार्थः-- ह्या लोको ( अझाझिहोत्राद ) कर्मे करीतच रोभर वषे [जवत
राहण्याची इच्छा करावी, *
प्रकरण ११ वे.]- जीवाने कर्मवीर व्हाव ११५
झाले, हं जसे खरे, तसे त्याचे भयाने आग्रे दहन करतो, वारा वाहतो
इत्यादि हेही सत्य अहे, त्या जगच्चालकाचे हुकुमावाचून हा मानवी
व्यवहाराचा प्रचड रथात्सव सुरू राहील काय १ त्या मिरवणुकीत आनंदाने
सामील न होतां घरकोबड्यासारख निर्ग्क्रिथ बसून इंश्रराचा लाभ कसा
होणार ! त्या जगड््व्याळ समारंभास कोणता आस्तिक पुरुष थोताड म्हणू
शकेल ? जगास टाळून जीव कोठे जाईल ? असे नामर्द न होता जीवाने
कर्मवीर व्हावे. हेच त्यास भूषणावह आहे.
इशप्राततीत जीवितसफल्य आहे, आणि त्यावांचून रहाणे हे महापाप
आहे. इद्ाप्रास्ति ही, आपला पदार्थसग्रह एका बस्टन वाढविणारी, अक्षी
गोष्ट नाहीं. सूयप्रकाशासार्उ। वाण्याच दकान धुटावयास नको. डाळे उघडले
की तो स्वर्यसद्धच आहे. क्षा आहे. तोपयत प्रत्येक घासला आनदाचचा
अनुभव घडत असतो, परत श्रुथेची इच्छा सपली की, आनदही म!वळला.
एक वेष्णब भक्त म्हणतो. '' देवा, तुझा हा नयनमनोहर चेहरा मी वाळ-
पणापासून पहात आहे. पण अद्याप माझ्या डेळ्याची भूक रमली नाही.
अनंतकाळ तुला हढयात साठवूनदी माझे अत:करणाची अद्याप तुसि झाली
नाहीं.'' जीवाची वासना कधीच दम होत नाही. मिळवावय,च थाबत नाही;
परतु परमाथात मिळवावयाची इच्छा संट्रन, अनुभवावयांची इच्ला उदित
होते. जगाच्या व्यवहारात प्राप्तीन मनाप्य मोठा होता. पग्माथात आत्मसम-
पणाने मोठा होतो. ब्रह्मानुभव घेण, जीवत्रहोक्य संपादणे हेच जीवाचे अंतिम
ब्येय आहे. जीव बह्यात भेद नाही, अस नाहीं, भेद उघड आहे. मग त्यास
कोणी माया किवा भ्रम का म्हणना ! भ्रम झाला तरी तो. आपल्यापरता
[ भागीळल पानावरून पुढ चाळ |
माइंम् ब्रह्म निगकुर्यांम मा ता ब्रह्म निराकरोत् । -- छांदोग्य- शांति.
भावार्थ: --मी ब्रह्माच निराकरण न करावे व ब्रह्माने माझे निराकरण न करावे.
आनंदाद्धथेव ग्वल्बिमानि भूता.ने जायन्ते । -- तेतेरीय, ३1७.
भावार्थ:--आनंदापासूनच स्वरोखर ही भूत उत्पन्न होतात.
भयादस्या,मे तर्षात इत्यादि. आत्मक्रीडः आत्मरतिः क्रियावाज़् बहुधा -
शाक्तेयोगात् बणाननेकान् निहिताथा दघाति.
११९ जीवितसाफल्य [भा.२प्र, (६ वे.
स्वराच असतो. ब्रह्म ते ब्रह्म, ते अनंत व पूर्ण आहे. परंतु आपण जसे
दिसतो त आपले वास्तविक स्वरूप नाही. आपणा जोबाचा ब्रह्मरूपाप्रत
जाण्याचा हा प्रेमाचा खेळ असाच निरतर चालाबयाचा आहे. 'मी समद्ररूप
होईन' असे गीत गात नदी जी डोगरातून निघते, ती वाटेत कितीही
वळणे धबो, अरण्ये, शेते व गाव यात लोकोपयोगाथ कितीही रमो;
परतु ती डोगर, अरण्ये, दोते, अगर गाव, यार कव्हाही तट्रप न होतां
ती आपले समद्ररूप हाण्याच अखरस्च धघ्यय गाठीलच गाठोल. असच रजॉबन-
प्रवाहाचे अखेरचे ब्रह्मप्राप्तीचे ध्येय्र ठरलेले आहे; व त्यामुळे त्याचे गतीस
महत्त्व व सोदय प्राप्त झाल आहे. एखाद्या काव्यातील कवीचे हृदय एकदां
कळले म्हणजे सारी कविता सुंदर लागते. त्याप्रमाणे आपले जीवनग्हस्य कळल,
म्हणजे ससार कष्टप्रद बाटत नाही. नाहीं तर बहिऱ्या माणसापुढील गाणारणीच
हावभाबांप्रमाणे ससारचेष्टा जीवास फोल ब निरथक वाटतात नदीला उगमा-
पासून मुख्वापयेत आपले जीवितकतंब्य एकदा समजळे, तिचे माहेग्सासर
एकदा लक्षात आल, म्हणजे मग [तच्या बाटतील स्वड, स्वब्क आणि वळण
ह्यानी ती अडकल्य़ाप्रमाणे होत नाही. आठा ह्या सर्सातनदीचा प्रवाह
कित्येकांस कंटाळबाणा व कष्टप्रद वाटेल; पण दृष्टान्ताताल हे कष्ट नाहीसे
करण्यास एक सुदर तोड आहे. केबळ घर सोडल म्हणज काशी गाठते. अस
नव्हे. कर्मत्याग करून स्वस्थ बसळ की, मगवताचे सख्य जडत, असे थोडच
आहे. तेव्हा भक्त म्हणता की, “ ह॒घर माझ नव्हे, तझेच आहे. असे
घडेल तरच तुझ्या भेटीची आदा ! जे मी काबाडकष्ट करांत आहे, तेही
माझे काम नसून, देवा, तझच आहे. असे पटेल तरच तुझी सहकारिता व
सख्य मी जोडटूं केन.” ससारी जीवास खऱ्या सुखाचा मार्ग हाच आहे.
ह्याप्रमाणे रवीद्रनाथाच्या साधना हा पुस्तकांतील काहीं नमुनेदार विचार,
कचितू रर्वीद्रनाथांनी दिलेल्या श्रतीच्या आधारांसह वर दिले आहेत. मात्र
श्रुतिवचनांचा जो भाबाथ दिला आहे तो आचायाच्या पूबपरंपरेस धरून
दिला आहे, त्यावरून पाहतां रवींद्रनाथांचा मथितार्थ श्रांतवचनांतून प्रत्येक
ठिकाणी निघतोच अस बाटत नाहीं. कित्येक ठिकाणी त्यांनी आपल्या
बिचारांस अनुकूल, अता सायीचा अथ लावून घेतला आहे, अस दिसते.
अवक». आक” वळ्या ळय क अळ
प्रकरण सतरावं
शान्तिनिकेतन व विश्वभारती
एका अथी पूर्व ही पाश्चिमेपासून फारच दूर असल्यामुळे, त्याचा संयोग
लोकांस विस्मयकारक किंबहुना क्रांतिकारक व'टणे स्वाभाविक आहे. अली-
कडे हा योग जेव्हा घड्टडून आला, तेव्हा पाश्रिमाय सस्क्रतीने पोबात्य लोक
प्रथम अगदी दवून गेले: परतु लवकरच स्वाभिमानाची प्रतिक्रिया सुरू
होऊन, उभय सस्क्रतीपका कोणती कोणास पचन पाडते, हा प्रश्न उभा
राहिला. अशा वेळचे विद्रानाचे उद्गार उभयविध आहेत. पोर्वात्य ळोक
पाश्चिमात्य सस्कृतीची स्तुति करूं लागळे. तर पाश्चिमात्य पौवात्याच्या सस्कृती-
ने चकित होऊन, तिच्या संशोधनाच्या कामास लागले, घम आणि कम
ह्याप्रमाणे एकेक एकेकीचा स्तुत्य विषय ठरळा. ह्या संयोगाच्या निमित्ताने
एकमेकास आपआपले अवगुण कळूं लागून, सर्व जगच सर्व तऱ्हेने सुधारण्या-
चा संभव कित्येकास दिसू लागला. परंतु ह्या संस्रोगानंतर इतका काळ
लोटळा, तरी पूर्वेपश्चिमेची सहकारिता अद्याप जमून आली नाही. आणि
पुढे केव्हांही ती जमून येईल की नाही, याबद्दल कित्येकास हकाच आहे.
इतकच नव्हे, तर ह्या सयोगाची जी काही हृश्य फळ प्रथम प्रथम दिसून
आली, ती उभयपक्षी इतकी तिरस्करण[य ठरली कीं, हा सयोग ठाभदायींच
होईल, ह्याबद्दल अजूनही सऱ्या जगाचे एकमत होईल, असे वाटत नाही,
उदाहरणार्थ, थिआसाफिस्टाची हिंदु व बोद्ध घधमासब्र्धी पक्षपातबाद्धे खिस्ती
मिशनर््यांस आज पाहवत नाहीं, तर ब्रह्म ब यांचे आपल्यातीलच बडील
बंधु याचा खिस्ती धमाकडे झालेला केळ हिंदी लोकांच्या पारतत्र्याचे दुःख
दुणाबीत आहे. अशा स्थितीत पूर्वपाश्रमेन एकमेकोपासून पुष्कळ शिकण्यास!ग्खे
आहे, हा तज्ज्ञांचा सिद्धान्त प्रयोगावस्थेच्या पळोकडे अद्याप फारसा जाऊं हुकला
नाही. ह्याचे एक प्रबळ कारण असे दिसतें का, पूर्व अध्ययना्थ समिऱपाण
होऊन सिद्ध असली, तरी पश्चिमेच्या कपटी स्वा्थंबुद्धीन अध्ययनाचे खरें
फळ तिच्य़ा हातीं पडूं दिले नाही. आणि उलटपक्षीं, पूर्वेच्या जित राष्ट्राच्या
३११८ पूर्वपश्चिम [भागरेरा
द्वाबलेल्या गळ्यांतून अध्यापनाचे ठणठणीत काम तें काय होणार, अशा
तुच्छताबुद्धीनें व स्वास्थ्याच्या उन्मादाने, पाश्चिम शिष्यवृत्ति पत्करण्यास
तयार झाली नाहीं, इतकंच काय पण दुर्बल झालेल्या पूर्व देशांस
अध्यापनास जरूर तो आत्मविश्वासही उत्पन्न झाला नाही. अशी ही झालेली
कोडी फोडण्यास प्रारंभ राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद, स्वामी
रामतीर्थ, डॉ० अनौबेझंट, अशा कित्येक कतुत्वशाली थोर व्यक्तीनी केला,
तथापि अधकार पडल्याबांचून आकारास्थ तारकाचे दरान होत नाही, किंवा
त्रिविधतापाने पोळल्याबाचचून जीव परमाथास अधिकारी होत नाही, हच
खरे आज अशी ही स्थि.ते बहुतेक साऱ्या जगास प्राप्त झाली आहे.
अज्ञान, आळस, पारतत्र्य इत्यादि कारणानी हिंदुस्थानात जसे जीवन करष्ट-
प्रद व लाजिरवाणे झाले आहे; त्याचप्रमाणे आसुरी संप[त्त, उन्माद ब
लोभ इत्यादि कारणानी प/श्चमेकडील जीबनकलहासही दुःसह ब हिडीस
रूप येऊन पचले आहे. अशा दुः स्थितीत निरनिराळ्या कारणांनीं सर्चित
झालेल्या पश्चिमेस व पूर्वस मार्गदशक अशा लौकिकाचे जे पुरुष आज
विद्यमान आहेत, त्यांत रवींद्रनाथांची प्रमुखत्वाने गणना होते.
ब्राह्मसमाजास पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल पडलेला अनिवार मोह दूर करण्या-
चा प्रयत्न ब्राह्मापेकांच रवींद्रनाथाइतका पूर्वी कोणीं केलेला दिसत नाही.
मुदतीच्या तापाप्रमाण कमासक्तीने पाश्चिमात्यांस घेरलेले आहे. कम!चा ताप
त्यांस तर भासत न.हीच; पण उलट फणफणलेल्या तापात होणारी धावपळ
खऱ्या त[कतीची दर्शक आहे असे ते मानतात, आजकालच्या कर्मभूमीपेकीं
अमेरिक म्हणजे उत्तर घ्रुवातून सुटलेला एक नायगाऱ्याचा धबधबाच आहे.
घवधब्या प्रमाणे उगाच वारेमाप धावत सुटलेली, निर्थक दणदणाट ( बाखलाप)
करणारी आणि शक्तीचा अपव्यय करणारी अशी ही सारी अमेरिका आहे.
उलटपरश्षी हिंदुस्थानातले भावनाप्रधान, अव्यवहारी व बहे लोक समाजाचे
नेते व कमय्रोगाचे प्रणेत होण्यास सवथा असमर्थ झाले आहेत, एकीकडे
अद्रातद्रा उद्योगधद्यांच्या घडामोडी तर दुसरीकडे पुरा कर्मसंन्यास; अशा
-रीठीनें कोठेच खर॑जी/बितस[फल्य नाहीं, तिकडे देहतुष्टीपायी आत्म्याची
उपासम,र तर इकडे आत्मद्वाराकरितां देहनाश. असा हा अतिरेक
आणि विरोध दूर व्हावा, अणि जगांत शांतता ब समता नांदाबी, म्हणून
“९
प्रकरण १७ वें.] शान्तिनिकेतन २११९
खबीद्रनाथाचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणतात. त्या दृष्टीने त्यांची पूवी
सागितल्याप्रमाणे वाड्य़यसेवा सुरू असून शिवाय ते युरोप, अमेरिका व आशिया
खंडातील चीन, जपान अद्या निरानराळ्या देशी हिंडून व्याख्यानद्वारा आपले
विचार प्रकट करीतच आहेत. आणि ह्याच हेतूनी आपल्या जुन्या शांतिनिकेतन
संस्थेळा अलीकडे विश्वभारती हृ पारणत स्वरूप त्यानी दिल आहे.
शान्तानिकेतन-- महार्षि देवेद्रनाथाच्या आयुष्याचे पूवाध उलटून गेल्या-
वर त्यानी वानप्रस्थ आश्रम स्वीकारण्याच मनात आणले, त्यासाठी योग्य
अस स्थळ पाहण्याकरिता त हिमालयांत हिडले, पण त्यास तेथे मनाजोग स्थळ
मिळेना. पुढे एक दिवस कलकच्यान्या उत्तरेस सुमारे दाभर मेलावर, बे,लपूर
एक खंड आहे त्या खेड्यातून ते सचाराथ बाहेर पडले, बालग्वीद्र हा नेहमी-
प्रमाण त्या वेळीही त्याच्याबरोबर होता. दोघेही पितापुत्र जेथ फिरत होते.
तो एक ओसाड व रेताड असा विस्तीण मुख होता. कचित् एखाद दुसर्या
ताडाच्या झाडाशबाय तेथे झाडी नव्हती. अशा त्या मैदानात हिडता हिडता
सायकाळ झाला. त्यांच्या सभोरच काही अतरावर एक लाबच लाव असा
उचबटा दिसत असून त्यावर दोनच गर्द छायेची झाडे त्यास दिसली.
त्या झाडाखाली ते जाऊन बसले. आणणि त्या अत्यत निजन प्रदशी,
रम्य ब प्रशात अश्या सध्यासमदी, देवद्रनाथ स्थानमहात्म्य जाणण्याच्या त्याच्य
नेहमीच्या पद्धतीप्रमाणे घ्यानधारणेस ब्रसळे. असे ते ध्यान:वस्थित असताना,
एकाएकी त्याच्य़ा अंतरात्म्पास अपूब शातीचा लाभ होऊन, त्या आनदात
त्यानी आपले डोळे मिटले. त्यांनी ती सव रात्र तेथेच आनंदात काढली.
आणि इश्वरानी आणून दिलेल्या ह्या दिव्य अनुभवाबद्दल प्रातःकाळी इंध्वरा-
चे गुणानुवाद गात असतां, त्यांनी मनाशी असे ठरविले, को हेच आपले
शान्तिनिकेतन. त्पानतर त्यांनी आपल्या आयुष्याची चाळास वष बहुधा त्याच
ठिकाणी ध्यानधारणेत घालविली, त्याच्या व्यक्तिमाहा'म्यामुळे व आध्यात्मिक
अनुभवामुळे त्या ठिकाणास एखाद्या तौर्थक्षत्राचे महत्त्व प्रास झाले, असं
सांगतात कीं, महपींच्या उपासनेच्या ह्या दोन सप्तपर्ण वृक्षाच्या खालीं नर-
कपालाची रास पुरलेली आहे. मग तो एखाद्या तांत्रकाने मुद्दाम एखादे
साधन करण्याकरितां तयार केलेली जागाच देवेद्रनाथांस लाभली का काय,
कोणास ठाऊक, तसेच पूर्वी याच ठिकाणीं या प्रांतांतले दरोडेखोर आपण
३२९० करतार नामगान [भाग रे रा'
चोरून आणलेली संपत्ति पुरून ठेवीत असावेत असे वाटतें. कारण एकदां
महर्षि तेथ ध्यानस्थ बसले असतां आपली गुप्ततनाची जागा त्यांस सांपडली
अशी शांका येऊन ते सुरा घेऊन त्यांस मारण्यास आले होते. परंतु त्यांची
व्यानमम़़ तेजःपुंज मूर्ती पाहून ते चिकत झाळे व त्या चोराचा नायक
मह्षींस हरण जाऊन त्यांचा गिष्प झाला, असे त ठिकाण महर्षीस फारच
आवडले. त्यानी तेथील आजबाजच्या जामिनी खरेदी करून इ.सन १८८७सालीं
ती सवे जागा पंचांच्या स्वाधीन केली. आतां त ठिकाण मोठे रम्य झाले आहे.
त्या ठिकार्णा आतां पुष्कळ इमारती झाल्या आहेत. तेथील ब्राह्म-मादराच्या
मितीबर उपनिपदातील गभीर उतारे लिहिलेळे आहेत. बनराई, फुलझाडांच्या
कुंड्या, वृंदावने दर्त्याद प्रकारांनी त्या जागेला आता रमणीयता आली आहे.
ज्या सप्तप्णी वृक्षाच्याखाली महापे देवेंद्रनाथ प्रथम ध्यानमम़ झाले
असतां त्यांस परमशांतीचा लाभ झाला. तो वृक्ष अद्याप महर्षींच्या विश्रांति-
स्थानावर आपली गर्द छाया पसरून पाहणाऱ्याच्या मनास प्रसन्नता आणीत
शाहे माझ्यामागे माझी समाधि वगेरे काहीच बांधू नये अशी त्या मृतिंपूजा-
विरोधकाचा अखेरची इच्छा असल्यामुळे राममोहन, केदावचंद्र सेन बगैरे प्रमुख
ब्राह्मांप्रमाणे देवेद्रनाथांचे तरा प्रकारचे पूजनीय स्मारक जरी कारही केले नाही,तरी
त्यांच्या ध्यान करण्याच्या जागेवर चित्रविचित्र सगमरवरी दगडांचा चबुतरा
बांधल असून त्याच्यामागे *' [तान आमार प्राणेर आराम, मनेर आराम,
आत्मार शाति, वगेरे महपींची आवडत! वचने कोरली आहेत. तसेच एका
फांदीवर “ करतार नामगान ” अर्शी अभ्रे खोदली आहेत, असं सांगतात
की, अद्याप त्या शातिनिकेतलाच्या घनदाट व्रक्षराजीमध्ये शातिसुखाचा
आनंद अनुभवीत असतां, महर्षींची ती पवित्र मूर्त डाळ्यापुढ उभी
राहिल्याबांचून राहात नाही. बंगाल प्रांती ह्या पवित्रस्थानाबद्दळ सर्वाच्या
मनांत आदर वसत आहे. इतकेच नव्हे तर रोमन रोलंडसारख्या परदेद्ीय
बिद्वान् ग्रहस्थांच्या तोडूनही “मी या सतपर्णीच्या पावित्र छायत उभा राहून
केव्हां धन्य होईन १ ” असे उद्गार निघतात,
असो. अश्या त्या पाविब ठिकाणीं रवींद्रनाथांच्या धर्मभावनेला बडिलांच्या
सत्संगतीच्या लाभान पुष्टि मिळाली आणि त्यांच्या हातून बडिलांच्या शाति-
निकेतन ह्या र्बाजभूत कल्पनेची योग्य रीतीनें जोपासना झाली, ती हर्कागत
प्रकरण १७ रवे... शान्तिनिकेतन आश्रम ३२९१
त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहो. ह्या शांतिनिकेतन आधश्रमासंबंधीं रवींद्रनाथ
असें म्हणतातः--
“: कलकत्यापासून कांही अंतरावर गंगानदीच्या पद्मघाटावर माझ्या
आयुष्यांतील बराच काळ मी लेखनव्यवसायांत घालविला, पद्यपराट हा
गंगानदीच्या तीरावरील एक भाग आहे. ह्या ठिकाणी खेडवळ बस्ती आहे;
पण मी तेथेच रहात असे. वराच काळ तेथे राहिल्यामुळ, ह्या एकांतिक
अबस्थेचा मला कंटाळा येऊन, जगात फिरावेसे वाटल.
6 मध्यंतरी मला असे वाटले की, आपण एक विद्यालय काढावे, पणह
विद्यालय मो झ्या विद्यालयात ₹ि'कलो, त्यापेक्षा वेगळ्या घतींबर क ढप्याचा
माझा विचार होता. मी ज्या विद्यालयांत दिवस काढले, त्या विद्यालयात
मला मुळींच चित्ताकषेकता वाटली नाही, आणि एंवढ्याचसाठी मा
विद्यालयाचा कटाळा करीत असं, व खेळण्यास बाहेर जात अस. माझ्या
बडिलानीही असल विद्यालय सोडून देण्याबद्दल मला सांगितले. [िद्मा-
लयांत जाऊनही त्याजपासून व्हावयाचे ते लाभ होऊं नयेत, या गोष्टींची
मला चीड आली. आणि आपण स्वतत्र पायावर उभ राहावे, असे मला
वाटू लागले. इकडील विद्याल्यात अभ्यास चालतात, त्याहून निराळे अभ्यास
इतर देशात चाळू असतात. तेव्हा. आपणही आपल्या शान्तिनिकतन
आश्रमात एक स्वतत्र विद्यालय उघडावे, असे मला वाटले.
“ शिक्षक कसा पाहिजे, याची मला कल्पना नव्हती. व माझी एखादी
परीक्षाही पण उतरली नव्हती. यामुळ मला असे बाटले कीं, विद्याल्य
स्थापन करणे, हे आपल्या शक्तीबाहेरचे काम आहे; परतु या कार्यात बाकब-
गार असलेलीं एक-दोन माणसे मजजवळ होती. त्यांनी या कामीं मला मदत
करण्याच कबूल केले होते. ब्रह्मबांधव व रेवाचंद हे. शांतिनिकेतनमधील
पाहिले शिक्षक होत.
“ आम्ही आमच विद्याल्य इ०सन १९० १ सालीं उघडले, तेव्हां त्यात
केवळ पाचच विद्यार्थी होते. ही सख्या फार लहान असल्यामुळे, मी मुलाचा
अभ्यास घेऊन त्याच्याबरोबर खेळतही असे, आणि संध्याकाळच्या वेळी
त्यांना मी महाभारत व रामायण यांतल्या गोष्टी सांगत अस. तसच लांनी
स्वतः एकमेकांन! गोष्टी सांगाव्य[त, असाही क्रम ठेबिला होता. अद्या कार
(२)....१२
३२९२ शान्तिनिकेतन शाळा [भाग रेरा
न्सहजासहजीं अभ्यास, शिक्षण, खेळ ब मोज वगेरे प्रकार शिक्षक ब विद्यार्थी
यांमध्ये चाललेले पाहून आमचें विद्यालय बाढले, व अधिक विद्यार्थी येऊं
लागले. मी मुलांना नेइमी आनंदित ठेवण्याचा यत्न करीत होतो, व मुलांना
पुष्कळ स्वातंत्र्यही देऊं लागलो. 'हे करा आणि ते करूं नका? अस
मुलांना मीं कधी म्हटलें नाही. त्याचप्रमाणे त्याना केव्हांही झाडांवर चद
-नका, अगर बाहेर जाऊं नका, असा हुकृमही केला नाहीं. त्यांना हवे तसे
मी करू देत अस, मो त्यांच्यावर (वश्वास टाकल्यामुळे, त्यांनीही मजवर
विश्वास टाकला. अश्या प्रकार विद्याल्यांत हसत खेळत शिक्षण होत असलेले
पाहून ब्रेरड मुलांच्या आईंबापांनीही आपला मुल आमच्या (बद्याल्यांत
आणून घातलीं; परंतु माझ्या या स्वतंत्र हवेत आल्य न, मुलांना वेडबांकड
वागण्याची बुद्धि होत नसे. मी मुलाना कदा]पे शिक्षा करीत नस, ब कोणा
मुलाचा अपराध झाल्यास त्यांच्यांतळाच कोणी न्यायाधीश नेमून तर््याचा
निकाल लाबला जात असे. असा आमच्या विद्यालयाचा कायंक्रम चालल्या-
मुळे प्रथम जेथे पाच विद्यार्थी होते, तेथे आता दोनरी झाले आहेत,”
हरिद्वारचे गुरुकुल व कषिकुल तसेच तळेगांवचे श्रीसमर्थबिद्यालय, या सव
झाळा प्रचलित रिक्षणषद्धर्तांच्या निषेधपूवंकच स्थापन झाल्या, पण त्या
सर्वोच्या पूर्वींची रबींद्रनाथांची ही शाळा होती. शाळेतील विद्यार्थ्यांची
राहण्याची व्यवस्था तेथच होती. जवळच रवींद्रनाथांचे निवासस्थान उत्तरायण
नामक असून, त्याच्या शेजारी त्यांचे सहकारी 1म० सी, एफ, अडूधूज यांचा
बेणुकुंज नामक आश्रम आहे. ह्याप्रमाणे बिद्याथी ब अध्यापक हे सारे एके
ढिकाणीच रह्वात असल्यामुळे, पहांटे ४।॥। वाजल्यापासून तो रात्रीं ९ वाजे-
पर्यंत विद्यार्थ्याचा कार्यक्रम शिक्षकांच्या नजरेख!लीं पुरा होत असतो. रवीद्र-
नाथांना आश्रमांतील सर्व लहानथोर गुरुदेव असे म्हणतात, ब त्यांच्या पाया
पडतात. सामुवृत्तींतह्ी र्वीद्रनाथांहून ब्डील असे त्यांचे ज्येष्ठ बंधु द्विजेद्र-
नाथ ऊफ बरोदादा तेथेच स्वतंत्र रहत असत; ब तेही सवाना बंदनीय
बाटत असत. अशा सत्संगतींत विद्याथ्यांची प्रातःस्मरण ब खानसंध्याद
नित्यकर्मे बिनचूक होत असतील, हे उघड आहे. खान केल्यानंतर दहा
मिनिटें प्रत्येक मुलास प्राथनामंदिरांत अगर दुसऱ्या कोठेही बसून चित्त एकाग्र
करून इश्वरचिंतन करावें लागते. नंतर वसतिग्रह्ंतील सर्ब मुले एकत्र
भ्रकरण १७ व॑.] शिक्षणपद्धति ३२२३
जमून खालील प्रार्थना मोठ्याने म्हणतात: ---
3 पिता नो5सि । पिता नो बोधि | नमस्तेड्स्तु| मा मा हिंसी ।
विश्वानिदेवसवितुदुरिताने परासुब यद्भद्रं तन्न भासुव ।
नमः दांभवाय च मनोभवाय च । नमः शकराय च मयस्कराय च |
नमः शिवाय च दिवबतरायच । 3. शातेः शातिः दातिः ||
-रोजची सायंकाळची प्राथना पुढीलप्रमाणे असते: ---
3? यो देबोडम़ो योप्सु) यो विश्व भुवनमाविवेश | य ओषधिपु यो
बनस्पतिषु । तस्मे देवाय नमो नमः ।
3/दशातिः शातिः शांति: |
रोज सायकाळी भोजनोत्तर विद्यार्थी एकत्र जमून एखाद्या आवडत्या
विषयावर संभाषग किवा वाचन होते. त्या वेळी तेथीळ शिक्षकही काह
मनोरंजक माहिती सांगतात. दर गुरुवारी मंदिरात कोणातरी विद्वानाचे
प्रवचन होते. रवीद्रनाथ असले म्हणजे तेच एखाद्या धार्मक विषयावर प्रवचन
देतात. अशा त्यांच्या प्रवचनांचे बारा भांग शातिनिकेतनमाला या नांबानें
प्रसिद्ध झाले आहेत, सुटीच्या दिवशीं खींद्रनाथांनी रचलेल्या लहान लहान
( मुकुट, वसंतोत्सव, फाल्गुनी इ० ) नाटकाचे प्रयोंग मुले उघड्या मेदाना-
वर झाडाखालां करतात. कधीं कधी रवीद्रनाथइ| त्यात एखादी भूमिका घेतात.
विदय्यालयांत अगदी प्राथमिक वर्गापासून सरकारी विश्वविद्यालयाच्या
प्रवेशपरीक्षेपयत अभ्यासक्रम आखलेला आहे. येथे विद्याथ्यांना संस्कृत, प्राकृत,
पाली, बंगाली, मराठी, इंग्रजी इत्यादि भाषाचे शिक्षण देण्यात येते.
ध्रचलित राजकीय व सामाजिक प्रश्नाचाही विद्याथ्यांना परिचय करून देण्यांत
येतो. विद्याथ्यांच्या शीलसंबर्धनासाठीं प्राचीन आर्यसंस्कृतीची त्यांना माहिती
देण्यांत येते, असे सांगतात. तसेंच येथे चित्रकला, गायन ब शेती ह्याच्याही
शिक्षणाची व्यवस्था असून विद्याथ्योनी मातृभाषेचा आस्थापूर्वक अभ्यास
कराबा, खेडेगांबांतील अजाण लोकांत फिरून त्यांनी! शिक्षणप्रसाराचेही काम
करावें, शेतीसारखीं कामें अंगमेहनतीने थोडीफार करावीं, अशी विविध
तऱ्हेची शिक्षणाची व्यवस्था आहे, असे समजतें.
प्राचीनकालच्या अरण्यांतील कर्षींच्या आश्रमांप्रमाणे येथे शिक्षण शक्य तों
१२४ विश्वभारती [भाग रे रा
उघड्यावरच देण्यांत येते. आणि मुलांच्या स्वातंत्र्याची मर्यादा इतकी असते
कीं, वर्ग सुरू असतां एखादा विद्यार्थी लहर लागल्यास झाडाबरह्दी बसून
राहतो. सुदैवाने रवींद्रनाथांस शिक्षकवर्ग फारच चांगळा लाभला. साधुबर्य
द्विजट्रनाथासारसखे तत्त्ववेत्ते, मि> सी, एफ्, अँड्यूजसारखे ब मि० पीअरसन-
सारखे इंग्रज, बाबू अजितकुमार चक्रवती आणि सतीराचंद्र रे सारखे लेखक,
आणि बाबू नंदलाल बोस आणि आसितकुमार हलघरासारखे कलामिज्ञ,
शान्तिनिकतनास लाभले. परंतु रवींद्रनाथांच्या कल्पनेप्रमाणे खरे शिक्षक
म्हटले तर लताकुंजांचे सभोवार पसरलेली उद्याने व वनराई, देशपर्यटन
करीत येणारे वारे, आकाशांतून होणारा मेघवर्षाव, रात्रीचा चंद्रप्रकाश, तर
प्रमातकालचा अरुणोदय हेच होत, तांनी स्वतः ज्या निसगाशी टिष्यभाव
ठेवला, तोच त्यांनीं आपल्या शाळेवर मुख्य अध्यापक नेमला, हे सरळ झाल.
एकंदरींत ब्रोलपूर येथील आपली शान्तिनिकेतन शाळा अगदीच नवीन
धर्तीवर वीसबाबीस वर्षे रवींद्रनाथांनी चालविली. सर्व विषयात धर्म हाच
जरी त्यांचा आवडता विषय आहे, तरी घमशिक्षण शाळेत शिकवण्याकडे
त्याचा कटाक्ष नाही. विद्याथ्यांच्या सभोवारची परिस्थितीच जर दाद्ध आणि
उदात्त असेल, तर त्यायोगे (विद्याथ्यांचे चित्तांत पवित्र धमभावनांचा उदय
आपोआपच होतो, असा त्यांचा ग्रह झालेला आहे, आणि शान्तिनिकेतनांत
जाऊन येणारे ग्रहस्थ अशी साक्ष देतात की, तेथे गेल्यावर तेथील सर्व
बाताबरण मह्षींच्या पुण्यस्मृतीने ब एकंदरीत पवित्र विचाराने भारलेले
आहे, असे वाटून जाणारास मोठा आल्हाद होतो. अशा ह्या लहानशा
विद्यापीठाची माहती सन १९१० पर्यंत बाहेर फारशी कोणासच नव्हती.
परतु अलीकडे रखबींद्रनाथांच्या बाढत्या लोकिकाबरोबर जेव्हां ह्या त्यांच्या
आवडत्या संस्थेसही जगर्प्रासद्धि प्राप्त झाली, तेव्हां [तची व्यापकताही
वाढवावी अस रवींद्रनाथानीं मनांत आणले, व आज बोलप्रस्च्या लहानशा
शाळेची “' विश्वभारती ”' नामक संस्थेत परिणति झाली आहे.
पूर्वीपासून ह्या शान्तिनिकेतन सस्थेचा सर्व खर्च रवींद्रनाथांनींच चालबिला.
इतकेच नव्हे, तर पुढे त्यांस कबिराज म्हणून गीतांजलीबद्दल मिळालेल्या
नोबेल प्राईझची रक्कम रुपये सव्बा लाख त्यांनीं ह्याच त्यांच्या भावडत्या
संस्थेस अपण केली आहे. आतां मात्र ह्या विस्तार पावलेल्या बिश्वमारतीय
प्रकरण १७ वै. ] अंतर.राष्ट्रीय प्रम १२५
संस्थेस श्रीमान् राजेरजबाडे यांचे पुष्कळच साहाय्य मिळाले आहे. त्या
संस्थेची सविस्तर माहिती पुढे देत आहोत.
विश्वभारती ;---शान्तिनिकतनासारखी लहानशी शाळा चालवून
ररवींद्रनाथांसारख्या मोठ्या पुरुषाची भूक भागण्यासारखी नव्हती. त्याच्या
मनांतील महत्त्वाकांक्षेने म्हणा, अगर इश्वराच्या नियतीने म्हणा, त्यास
कांहीं वधानतर स्वस्थ बसूं दिले नाहीं. शारीराच्या अस्वास्थ्याच्या निमित्ताने
ते विलायतेस गेले, तेथे कमधमसंयोगाने त्यांच्या गीतांजलीचे इंग्रजी भाषातर
एक दोघां तज्ज्ञाचे हातीं पडलं. ही सहज घडलेली गोष्ट, पुढे त्यास नोबल
प्राईझ मिळून त्याची जगप्रसिद्धि होण्यास कारण झाली. त्यावेळी एक्ल-
कोंड्याप्रमाणे इग्लंडांत राहणाऱ्या रवीद्रनाथाबरोबर पाश्चात्य पडित आपला
परिचय करून घेऊं लागल. त्यानंतर युरोपात जमंन महायुद्ध सरू झाले, ह्या
पेटलेल्या भयंकर वणव्याच्या घगीमुळे, शा तिजलासाठीं लोक अत्यंत तुपात झाले,
अशा समयी कबीच्या प्रतिभेन उत्पन्न केलेल्या मृगजळाने लोकास भाकापित
करणे सहज संभवनीय होते. मग वडिलाच्या पुण्याईने गभश्रीमत असलेल्या
र्वीद्रनाथांनी श्रतिमाउलींच्या मांडीवर बसून उघ्चारलेले इग्रजी ब्रोळ लोकास
कोतुकास्पद वाटले असल्यास नवल नाहीं. अंतरराष्ट्रीय प्रेमाचाच त्यावेळीं
दुष्काळ पडला होता, अशा वेळीं रात्र भाजलेल्या जमिनीवर बी पेरावे, त्या-
प्रमाणे रवींद्रनाथांनी विश्वभारती त्या संस्थेच बीजारोपण केले.
युरोपच्या रणभूमीवर ह जे युद्धाचे महासत्र कित्येक वर्षे चालल, त्यांत
चारी खंडांतील लोक आपल्या भोगोलिक मर्यादा ओलाडून एकत्रित झाले
होते. ह्याप्रमाणे प्रथ्वीवरील दुस्तर सागर ब अनुलंघनीय पर्वत, ह्यांनी जरी
आपले प्रातिबंध दूर केले, तरी मनुष्यांनीं आपले राजकीय, सामाजिक ब
धार्मिक भेदांचे कृत्रिम तट उभारून अखिल मानवजातींत पूर्वीपेक्षांही
अधिक वैरभाव उत्पन्न करून ठेवला आहे. ही स्थिति त्यांच्या लक्षांत आली,
नानाविध राष्ट्रें ब त्यांतील लोक त्यांच्यांतील अंतर आधिभोतिक शास्त्राने
कमी केले खरे; पण त्या मानाने त्यांच्या मनांतील भेदभाव कमी करण्यास
काय करावे, हा विचारी माणसांपुढे प्रश्न होता.
ह्या सार्वत्रिक प्रश्नाप्रमाणे मायभूमीच्या उद्धाराचाही अत्ग्रंत बिकट प्रश्न
यांस सोडवावयाचा होता. राजकीय चळवळींच्या थोड्याबहुत अनुभवाने
: ह.&- अध्यात्मपीठ [माग ९ रा
त्यांच्या बैयथांबद्दल त्यांची खात्री झाली होती. तो घधकाधकीचा मामला त्यांस
उरकण्यासारखाही नव्हता. शिवाय मागून कांहीं मिळाबयाचें नाही, ह्यासाठी
आपण गमावलेल्या आपल्या पूर्वसंस्कृतीचे बैभब पुन्हा प्रास करून घेतल्या-
बांचून जगांत आपणांस कोणी विचारणार नाहीं, अशी त्यांची दृढ समजूत'
झाली होती. युरोप खंडांतील कोणत्याही देशांत जा, तेथे युरोदीय संस्कृति
केंद्रीभूत झालेली दिसते. तसेच पूर्वेकडील कोणत्याही देशांत नाह. यामुळें
पूबॅकडील संस्कृतीचे खरे ज्ञान संपादण्यास आम्हांस जमनी, फ्रान्ससारख्या
युरोपिअन देशांत जावें लागतें. ह्याचे कारण पारतंत्र्याच्या विपरीत परिस्थिती-
मुळे आम्ही आमच्या संस्कृतीचा पुरा अभ्यास करण्यापूर्वीच पाश्चात्य संस्कृती-
च्या अध्ययनांत गक होतो. आणि पुढे जो थोडाफार आमच्या पोर्वात्य बिग्रे-
चा आम्ही अभ्यास करतों, तोही त्या त्या आमच्या पोवात्य भाषेतून न
करतां इंग्रजी भाषेतून करू लागतो. ही आपात्ते दूर करण्याकरितां विशेषे-
करून सर्व पोर्वात्य विद्यांचे आदिषीठ ही महत्त्वाकांक्षा विश्वभारतीने धरली
आहे. हिंदुस्थानांत जन्मलेल्या अगर बाहेर जन्मून हिंदुस्थानांत संचरलेल्या
सर्वे सस्कतीचा, त्यांच्या मूल भाषांच्या व ग्रंथांच्या द्रारे, अभ्यास करणे, हें
विश्वभारतीचे आद्य कर्तव्य आहे. प्राचीनकाळी निरनिराळ्या वंशांचे अगर
उपवंशांचे ब धमंपथांचे लोक ह्या सुवणभूमीत बसाहत करून राहिले
असतां, सर्वांचा हिंदूंच्या वर्णव्यवस्थेत अंतभाव करण्याचे कठीण कामः
आरयंभूने पूर्वी केळे आहे, व आज तोंच प्रसंग पुनः आला असतां, निर-
निराळे मानवबश-उपवंद| ब त्यांचे भिन्न भिन्न धर्म, यांच्या समन्वयाचें काम
करण्यास सर्व देशांत आर्यभूमि हीच पूर्व-सस्कारबलाने अधिक लायक ब समर्थ
आहे, असा खौंद्रनाथांस आत्मविश्वास आहे. इतर देशांतील इतिहासा-
प्रमाण राजकीय उलाढाली करणाऱ्या राजांच्या नांवापक्षां, न्न संस्कृतींच्या
लोकांत सलोखा घडवून आणणाऱ्या नानक, कबीर सारख्यांची नांबे ज्या
देशांत अजरामर होतात, त्याच देशावर वरील आपात्त दूर करण्याची जबाब-
दार्री येते, असे म्हणून रबींद्र नाथांनी आखल मानबकोटीस केंद्रीभूत होणारें
असें एक बड अध्यात्मपीठ बनविण्याचे महत्कार्य हातीं घेतले आहे, आपल्या
देशांतील प्राचीनकाळच्या नालंदा व तक्षशिला ह्या विद्यापीठांचे अस्पष्ट घ्यये त्यांर्ना
आपल्या पुढें ठेवलें आहे. सुदेवानें त्यांस आपल्या देशांतील तसेंच युरोप ब
प्रकरण १७ १.] विश्वमारती-विद्यापीठ १२७
अमेरिका येथील निरनिराळ्या देशांतील तज्ज्ञ अधघ्यापकांच साहाय्य मिळत चालले
आहे, त्या बिद्यापीठांत इतर शाळा अगर काठेजांप्रमाणें शिक्षण मिळावयाचें
नसून सुशिमित विद्याथ्यास पुढील विद्याजन व संशोधन ह्या कामास जरूर
ते सर्व ग्रंथ व तज्ज्ञांचा सला मिळण्याची तजबीज तेथे आहे. तसेच विदेशी
अध्यापकांप्रमाणे किंबहुना त्याहून विदोष रीतीने विदेशी विद्याथ्योनी येथे
येऊन पोर्वात्य संस्कृतीचे ज्ञान ब त्याबरोबरच परस्पर प्रेमभाव संपादन करून
जावे, अशी खींद्रनाथांची फार इच्छा आहे. व त्यासाठीही त्यांचे प्रयत्न
सुरू आहेत.
“: विदोषेकरून, (१) सृष्टीच्या अबलोकनाने सत्याचा शोघ करावा, (२)
अखिल जगामध्ये विश्वबंधुत्वाची कल्पना रूढ व्हावी. (३)पोवांत्य आणि पाश्चात्य
संस्कृतींचा सुंदर मिलाफ व्हावा, आणि (४) जगामध्य शांतता प्रस्थापित
करण्यासारखी परिस्थिति उत्पन्न करावी, असे विश्वभारतीच्या हेतूंच थोडक्यांत
वर्णन करता येईल. ह्या विद्यापीठाचे पथभवन, शिक्षाभवन, विद्याभवन,
ब विश्वभारतीसंमीलनी अश्या एकापेक्षा एक श्रेष्ठ अद्या * पाच शाखा आहेत.
संस्थेच्या नियामकमंडळाचे अध्यक्ष रवीद्रनाथ आहेत. यापढे बिश्वभारतींत
प्रत्येक धमाच्या अनुयायांचा मठ स्थापण्यांत येत असून, त्या त्या धमांच्या
वाड्य़य़ाच्या पुस्तकालयाचीही सोय करण्यांत येणार आहे.
“ सदर विद्यापीठाचा लाभ घेण्यासाठी पाश्चात्य देशांतील विद्वान् लोक
येत आहेत. प्रेंग विद्यापीठाचे संस्कृत पडित बिटरनिटझ्, पॅरेसचे डा०
सिलव्हन लेव्ही, व्हिएन्ना विद्यापीठाचे डा० जीजर, तसेच चीन व
तिबेट येथील कांही पंडित, विश्वभारतींत थेऊन गेले, व त्यांच्या विद्वत्तेचा ब
बिचारविनिमयाचा फायदा तेथील प्रोढ विद्यार्थ्यांस चांगलाच मिळाला.
विश्वभारतीतील अभ्यासक्रमांत (१) स्वेड्यांची पुनघंटना; (२) सस्कृत वाड्य़य
ब इतर तदंगभूत विषय; (३) बोद्ध तत्वज्ञान, इतिहास आणि पालीचा
अभ्यास; (४) मध्ययुगीन भारत आणि हिदुस्थानांतील प्रमुख भाषांचे
बाड्मय; (५) कला आणि संगीत; (६) आंग्ल वाढयय आलि
युरोपिअन संस्कृतीची रूपरेषा; अशा & विषयांचा समावेश असून
विद्याथ्योच्या बुद्धिमत्तेप्रमाणें संशोधनका्यासही येथें उत्तेनन मिळत. या
संस्थेत नारी-विभाग म्हणून स्त्रीशिक्षणाचीही एक स्वतंत्र शाखा आहे.
३२९८ विश्वमारतीची रूपरंषा [माग रेरा
तसेंच सुरूल येथे श्रीनिकतन नामक एक कृषिविषयक प्रयोगांची व शिक्षणाची
फार मोठी सस्था रवींद्रनाथानी निर्माण केली आहे. ब ती आज
साबेजनिक मालकीची करून टाकली आहे. श्रीनिकतन ब शांतानकतन
ह्या दोन्ही सस्थांचा अतभावब विश्वभारती ह्या विराट संस्थत होता. आजपयंत
ह्या संस्थेत लक्षावधि रुपये खच झाले आहेत ! ”
तारीख २४ सप्टेबर सन १९२२ रोजी बिश्रमारतीची रूपरषा ह्या
विषयावर रबीद्रनाथाचे पुण्यास व्याख्यान झाल. त्यात त म्हणाले, “ आपल
जुने मानसिक स्वातंत्र्य अत्यंत मोल्यवान होते. पण सरकारी शिक्षणाच्या
नव्या मनुंत हिदी लोकाना स्वतःच मन म्हणून काही आहे, ही गाष्ट पूणपणे
बिसरली गेली आहे. हलींही रिक्षण मिळत, पण त्याच बणन काय कराबे !
आमच्या तेजस्वी नेत्रांतील स्वयंभु दृष्टिशाक्ति फुकट गळी. ब आम्ही आंधळे
बनली ! डोळे विकले आणि त्यांचे चष्मे खरदी केले, अद्यी आम'ची स्थिति
झाली आहे. परीक्षत यश मिळविणे ह एकच वेड सवाना लाणून राहिलेले
आहे. जास्तींत जास्त मार्क ब कमीत कमी ज्ञान, असा अपूर्व सुंदर मेळ, ह्या
शिक्षणांत सांपडतो ! पाश्चात्य शिक्षण कां होइना, पण ते तरी उत्कृष्ट देणारी
युनिव्हार्सटी इकडे एकही नाही. आमच्याकडील शाळा म्हणजे केवळ मिक्षा-
यात्रे होत, खर्री विद्या मिळवाबयाला फ्रान्स-जमनीकडे जावे लागते.
गळून पडलेली मोरपिस जमवृन त्यांचे मुकुट शाळातून बनवितात, पण त्याने
जिबत पिसाऱ्यासारखी शोभा कशी येईल ? पागळेपण] जाबयाचचा तर
मेहनतीन पाय सुद्दढ केले पाहिजेत, परदेशी लाकडी पाय लावले तर ते आवाज
मात्र खूप करतील ! झाडाच्या डाहाळ्यांवरून वानर कसा उड्या मारतो,
याचा शोध लावण्याकरितां समुद्रातील माशांना आपल्यांतला एक दास्त्रशर
पाठविला; त्याने झाडांचा भव्य विस्तार पाहून उड्या मारण्याचा गुण जिवत
बानरांत नसून, तो झाडांच्या फांद्यात आहे असे कळविले ! युरोपांत शिक्षण-
संस्थांचा विस्तार दिसतो, पण ह्या संस्था निजींब असून त्यांतून बाबरणारा
मनुष्य जिवंत आहे, ही गोष्ट आपण विसरतो.
“ हिंदुस्थानांत निरनिराळ्या भाषा असल्या, तरी बुद्धीच राष्ट्रीय ऐक्य
निर्माण होण्यास इरकत नाही. परकी भाषेवर अवलंबून राहून खऱ्या बिव्येची
उधेक्षा करणारा मनुष्य हास्यास्पद होय. जुन्या विद्येत आतां काय उरल आहे,
प्रकरण १७ वे.] संस्क्राति-संमेटन ३२९
असे कोणी म्हणतात; पण ही त्यांची चूक आहे. परदेशातील कचऱ्याच्या
पेस्यांतील 'चेथ्या चिबडण्यापेक्षां आपल्या जुन्या वाड्यांतील तळघरंच दिवा
घेऊन शोधिलीं, तर हाताला कांहीं तरी आधिक सांपडेल ! लांकडाच्या
व्यापाऱ्याला वाटते की, झाडाची पालवी ब फुले कशाला उगवतात! त्या योगाने
तितके इमारतीचे लांकूड कमी पडते. पण ही चूक आहे. ही पालवी आणि
फुले जर नाहींत, तर त्यामागून झाडही शिल़ूक नाहीं, असा अनुभव त्याला
लवकरच येईल. आरथुप्यातील गरजा कमी करणे, म्हणजे एक प्रकारे संस्कृती-
चचा संकोच करणच होय. शिक्षण ब सुसंस्कृति याची सगात अभेद्य आहे.
नित्यनैमित्तिक पाठ व प्रत्यक्ष सदाचार हच पूर्वीच धार्मिक रिक्षण असे.”
ह्या शान्तिनिकतन आश्रमासंबंधी महर्षि देवद्रनाथानी पूर्वीपासूनच कांही
निबंध घाळून ठेविले आहेत, ते असेः (१) आश्रमात कोणी मूर्तिपूजा
करूं नये; (२) कोणत्याही धममतांसबधी टीका करूं नये; (३) पशु-
पक्ष्यांची हसा करूं नये, तसेच (४) मद्यमांसाच सेवन करूं नये. हे नियम
अद्यापिहो पाळले जात आहेत.
आज ह्या विययाल्यांत [खरती, पारशी, चिनी, तिबेटी, सिहली व
हिंदी, अश्या निर्रनराळ्या संस्कृतीच्या अभ्यासाची तरतूद केलेली पाहून महाप
देवेद्रनाथांबेक्षांही राजा राममोहन यांच्या आत्म्यास अधिक संतोष बाटेल,
ह्यांत हाका नाही. राजा राममोहन बहुतांशाने श्रीदाव राचायांच्च अनुयायी
होते. सगुणोपासकांत मेळ घालण्याकरितां श्रीशकराचार्यानी पचप्रतीकांची
पंचायतनपूजा रूढ केली. त्याप्रमाणे आदब्राह समाजाचे मूळ संस्थापक
राजा राममोहन, हे आपल्या ब्राह्ममंदिरांत निरनिराळ्या धम चा मुले घेऊन
त्यांसह प्रेमाने त्राह्ममीत गात. ती त्यांची एक पंचागतनपृजाच होती. आणि
तीच पूजा आज रवींद्रनाथांच्या बिश्वभारतींत बिकास पावलेली, अथबा पावत
असलेली त्यांस दिसून येइल,
ह्या दृष्टीने पाहतां आद्यसंस्थापकाच्या अंतरांतील रहस्य रबींद्रनाथां-
इतके कोणींच जाण्ल नाहीं असेही म्हणतां येईल. आतां ही धमसंमेलना-
र्ची बाढीस लागलेली कल्पना फलदूप केव्हां होते, ते आदे-ब्राह्मसमाजाचा
धुढील इतिहासकार सांगूं रकेल,
प्रकरण अठरावं
समारोप
आदित्राह्समाजापेकीं रवीद्रनाथ ह्या एका मोठ्या प्रकरणाची हकीगत येथ-
पयंत सांगितली, आतां आपल्याला ह्या दुसऱ्या एकंदर भागाचा समारोप करा-
वयाचा आहे. राजा राममोहन यांच्यानंतर आदि-त्राह्मसमाजाशीं ज्यांचा निकट
संबंध आला ते महार्षे देवेंद्रनाथ ठाकूर, भक्तश्रेष्ठ राजनारायण बोस, सुप्रसिद्ध
निबंधकार अक्षयकुमार दत्त, पंडित इंश्ररचंद्र विद्यासागर, प्राचीन इतिहास
संशोधक डॉ० राजद्रलाल मित्र, वे? शा ० सं० पंडित आनंदचंद्र विद्यावागीश,
येशुदास केशवचंद्र सेन, सर जस्टिस आशुतोष चोघरी, साधुश्रेष्ठ द्विजेद्रनाथ
ठाकूर, कविवर्य सत्येंद्रनाथ ठाकूर व कविसम्राट् रवींद्रनाथ ठाकृर इत्यादि
पुरुषश्रेष्ठांची विशाल बुद्देमत्ता व असामान्य विद्वत्ता लक्षात घेतली की,
कोणाचही मस्तक आदराने नम्न झाल्यावाचून राहणार नाही, अशा बड्या
बड्या मंडळींनी ज्या गोष्टी विचारपूर्वक केल्या, त्यांच्याकडे दोषदृष्टीने नुसतें
पाहणेही धाडसाचे होईल, हा लहान तोडी मोठा घास घेतांना आपले
कषुद्रत्व आपल्या आड आल्यावांचून राहणार नाही, तर्थाप चित्रकाराने चित्र
काढीत असतां, चित्रांत विषयीभूत झालेल्या महाव्यक्तीच्या पुढे आपण
किती क्षुद्र आहो, इ मनांत आणून चित्रित मूतींच्या मुखास किंचित विद्रूप
करणारे त्रण जसे त्यास विनयाने लपबितां येत नाहीत, त्याचप्रमाण आम्हीं
टीकाकाराची दृष्टि एकदां अंगिकारल्यावर आम्हांस जे गुणदोष दिसतील, ते
निर्भिडपणे पुढे मांडल्याबांचून आम्हांस गत्यंतस्च नाहीं. तरी हे कटुकर्तव्य
बजाबीत असतां शष्टिदोषामुळे कोठे अतिप्रसंग झालासा वाटल्यास सुक्ठ
वाचकानी त्याबद्दल आम्हांस क्षमा करावी.
झ[डाच्या बुंध्याला पान, फूल किंबा फळ कांहीच येत नाहींसे झाल्यामुळे
तो जरी चित्ताकपक राहिला नाहीं तरी ज्यास पत्र, पुष्पे व फळें येतात त्या
खांद्यांना मूळचा तोच आधार असल्यामुळे त्याचे महत्त्व फार असतें, किंवा
मंदिराचा पाया विस्मृतीच्या भूमींत गडदला तरी इमल्याला आधार त्याचा आहे
हे जसे विसरतां येत नाही, त्याप्रमाणेंच आदि-ब्राह्मसमाजाचे वेरिष्ट्ष असं आज
भमा.२ प्र. १८व.] सहकारी मित्र ३९९
जरी कांहीं राहिलं नाहीं, तरी ब्राह्ममाजाच्या इतिहासांतील त्याचे महत्त्व कमी'
होत नाहीं. राजा राममोहन यांस स्वराज्यसंस्थापक श्रीशिवछत्रपतींची उपमा
दिली तर मधला अनास्थेचा ( सभाजीचा ) काळ जातां, आदि-त्राह्मसमाजाच्या
कर्तुत्वा्शी राजारामाच्या वेळेचें साम्य येते. शिवाजीमहाराजांची कारकीर्द
अत्यंत झोजस्वी, तर शाहूमहाराजांची अंति भव्य झाली, पण खरा आणी-
बाणींचा काळ राजारामाच्याच वेळीं येऊन गेला. तीच स्थिति आदि-त्राह्म-
समाजाची विशेषकरून इ. सन १८४३ ते १८६६ या काळांत होती.
इ, सन १८४२३ च्या पूर्वी सुमारं एक तप पंडित रामचद्र विद्यावागीदा
ब राजा द्वारकानाथ ह्यांनींच समाजाची परपरा कशीबशी जिवंत ठाविली.
पंडित हे बहुतांशी जुन्याच पठर्डीतले होते, त्यांना हे काम म्हणजे स्मशानभूमीत
रोज जाऊन पणती लावण्यासारखे उदासवाणं झाल होत. द्वारकानाथ तर नांबाचे
राजेच ! त्यांचा व्यापही फार मोठा. तेव्हां त्यांनीं समाजाच्या ख्वचांची तरतूद
लावली वब इतर व्यवस्था पाहण्याचे काम आपल्या दिवाणजीवर सोपवून ते
मोकळे झाले, त्यांची धर्मजिज्ञासा त्यांच्या श्रीमंतीस शोभेल इतपतच होती.
आपला मुलगा देवेद्रनाथ विद्यावागीदा यांच्याजबळ वेदान्ताचा अभ्यास
करतो आहे, इं त्यांना समजतांच, त्यानी त्याबद्दल त्यास एकदम बंदी केली.
पण ती बदी मनावर न घेतां देवेंद्रनाथानीं या धार्मिक चळवळीत फारच जोर
घरला. त्यामुळे ब्राझसमाज हें नांव अजूनही लोक आदरान घेत आहेत.
देवेद्रनाथांचे सहकारी मित्र डॉ० राजेद्रलाल, पंडित इश्वरचट्र, अक्षय-
कुमार दत्त ब राजनारायण ह्यांनी तत्त्ववोधिनी पत्रिकेच्या द्वार बगाली भाषेस
ऊर्जतावस्थेस आणून, वेदिक संशोधनाचे कार्यासही पाश्चात्यांच्या पूर्वीच
आरभ केला, व क्रग्बेदाचें आण उपानेषदांचे भाषांतर, महाभारतावर लेख
बशैरे बाढद्यय त्यांनीं प्रसिद्ध केले. डॉ०राजेद्रलाल व इंश्वरचंद्र हे जाडे विद्वान्
खर; पण शुद्ध धार्मिक चळवळीकडे त्यांचे विशेष लक्ष असाव, अस दिसत नाही.
अक्षयकुमार दत्त यांच्या आवडीचा विषय जीवशिवसंबंध हा नसून जीवसुष्टिसंबंध
हा होता. यामुळे त्यांचें ब देवेंद्रनाथ यांचे फारसे पटले नाही. देवंद्रनाथांचे
आवडते आनंदचंद्र ऊफ सुकेश हे पुढें वेदशास्त्रसंपन्न होऊन ब्राह्मसमाजाचे
उपषाचार्य झाले होते. पण केशवचंद्रांच्या नवीन मंडळींनी त्यांस स्थान भ्रष्ट
केल्यावर, त्यांनीं त्राझसमाजाच्या चळवळींत विशेष भाग घेतल्याचे दिसत
३३२ कायोची हजेरी [माग रेरा
नाहीं, राजनार!यण हे देवेद्रनाथांचे एक इस्तक होते. त्यांनींही देवेद्रनाथ
'समाजकायोतून निवृत्त झाल्यावर फार दिवस समाजकार्य केल नाहीं. तेही
प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे निवृत्त झाले, सल्येद्रनाथ ठाकूर ब सर आशुतोष चौघरी
हे दोघेही सरकारी नोकरीत गुंतल्यामुळे त्यांच्याकडून स्वतचपण विशेष कांहींच
होण्यासारखे नव्हते. राहतां राहिले देवेद्रनाथ व केशवचंद्र, ह्यांपैकी देवद्रनाथ
ह्यांनी समाजास व्यवस्थित स्वरूप दिले, आणि केशावचंद्रानी त्यांत विलक्षण
चैतन्य उत्पन्न केळ, त्याच्या एकंदर कायाची हजेरी घेतली तर ती फार
मोठी आहे. (१) तत्त्ववोधिनी पत्रिका, (२) तत्त्वबांधनी सभा, (३) पाठ-
शाळा, (४) कलकत्ता कॉलेज, (५) वैदिक वाढ्ययप्रसार, (६) धर्मोपदेशक
मंडळी, (७) फेनेलोची नवीन प्राथना, (८) सत्यद्रनाथांची स्तोत्रे, (९)
लहान धार्मिक पुस्तके, (१०) संगतसभा, (११) नगरकीतन, (१२)
प्रतिनिधिसभा, (१३) ब्राह्मघमअनुष्ठान, (१४) मिश्रविवाह व (१५)
एंकेश्ररा मित्रसमाज, इत्यादि कित्येक परिणामकारक चळवळी काही उभय-
तांनी व काही केदवावचद्रानी घडवून आणल्या. तसच भारतीय ब्राह्मसमाज,
उपासनासमाज, देवालयसमाज, वेदसमाज, प्राथनासमाज, इत्याद 'ठिक-
ठिकाणच्या धार्मिक संस्थाही आदि-त्राह्मममाजानच परपरेने अस्तित्वांत
आणल्या, मुंबईच्या टा० भाऊदाजींनी ब्राह्म-समाजाच्या द्वार्च कलकत्याचा
एकेश्ररी मित्रसमाज घडवून आणला; व उलट कलकत्त्याच्या केशवचंद्र
सेनांन॑, मुंबईचा प्राथनासमाज ब मद्रासचा बेदसमाज याच्या स्थापनेस
हातभार लावला, अक्या रीतीन ही ब्राह्मममाजाची लाट बहुतेक साऱ्या
हिंदुस्थानमर आदि त्राह्मसममाजानच पसरविटी, ह्या समाजाच्या १न्द्रीभूत
असलेल्या दोन व्याक्ति म्हणज देवद्रनाथ ब केरावचंद्र सेन. ह्यापेका देवेद्रनाथाचे
बर्णन पूवी येऊन गेळलच आहे, व केशवचंद्रांचे वर्णन पुढील भागांत सविस्तर
येईलच, तूत समारोपादाखल इतकच म्हणाबयाचे की, दोन मध्यत्रेंदू असलेलें
ब्तुल ज्याप्रमाण लांबट होते, ब त्यामुळे परिघापासून मध्यब्रिदूचे &॑टर जसे
विषम राहत, त्याप्रमाणे ह्या दोघां व्यक्तीचे प्रकार झाले. अपरोक्षानुभूति
आणि सामाजिक सुधारणा हीं दोन ध्येयरूप क्षितिज कोणास मिकट तर
कोणास दूर अशी परस्पर बाटूं लागलीं, आणि त्यामुळेच झ्या लंबबतुळाचीं पुढे
दोन स्वतंत्र वतुळे पाडण भाग पडले.
प्रकरण १८ व॑.] देवेंद्र आणि केशव २र्शेदे
धार्मिक विचारांतही या ब्राह्म पुढाऱ्यांच्या विचारांत असावा तसा सांप्र-
दायिक मेळ नव्हता. जीवात्मा, परमात्मा ब विश्वात्मा ही देवेद्रनाथांची त्रयी;
तर पुत्र, पिता ब पवित्र आत्मा, ही केशवचंद्रांची त्रयी होती. राममोहनाचा
इश्वर सदघन तर देवेद्रनाथाचा चिदघन, आणि केशवचंद्रांचा पतितपावन, असा
त्यांच्या प्रा ्थनाभेदांवरून सहज फरक दिसतो. राममोहनाची उपासनेची
भाषा शुद्ध वौदिक, देवेद्रनाथांची शोधित वेदिक, आणि करावचंद्राची प्राकृत
किबा इंग्रजी असे. देवद्रांची प्रार्थना परपरापुनीत, तर केरवबचद्रांची रोज
नबी असे. एकाचे वेदामृतपान, दुसऱ्याची सर्वघमोच्छिष्ट मधुकरी. एक
अंतर्जञानाने आत्मतुस, दुसरे अंतश्ञानामुळे महत्त्वाकांक्षी असे हते. एक
परमात्म्याशी ऐक्य ( अद्वेत नव्हे ) वांच्छिणारे तर दुसरे इशोच्छेशीं अविरोध
मानुन आपले मनोरथ रचणारे, असे दिसतात. असा देवेद्रनाथ ब केशवचंद्र
याच्या मनोवृत्तींमध्ये मुलग्राही फरक होता.
इ. सन १८५६ साली देवेद्रनाथ हिमालयावर गेले, ते सुमार दीडदोन
वषानी तेथून परतले. ते कृताथं होऊन परत आले असे सागतात. त्यांची
घरमजिज्ञासेची कळी त्यांच्या ऐन तारुण्याबरोबरच फुलू लागली, वब सुमारे
दोन तपांचें अबधीनंतर ती पूण फुलली; आणि त्याचे फुललेले सुमन त्यांनीं
हिमाल्यावरील एकांतांत ब्रह्मपदी समर्पण केळे. त्यानंतर त्यांना लोक-
संग्रहात्मक उद्योग करण्याबद्दल इवराची अनुशा झाली, असे म्हणतात. पण
तसे म्हणावे, तर त्यानंतर अवघ्या सात आठ बर्षोतच ते प्रपंच ब समाजकार्य
यांस बिटून पुन्हा एकांतांत निवृत्त झाले, ते अखेरपर्यंत सतत चाळीस
बर्धे एकान्तांतत आत्मतृस्तींत रून राहिले, असे आपण पाहतो.
ते इंश्वराशी ऐक्य पावल्यावर त्यांचें स्वतंत्र असे चरिल्ल कांहींच राहिले
नाही. यामुळेच त्यांनी आपलं आत्मचरित्र सन १८५८ नंतरचे लिहिले
नसावे. तसे करणे एका अथी अयथार्थच झाळ असत, इतकेच काय पण
त्यांच्या आत्मचरित्ञाच्या पूवांधोत जी विचारांची बाढ दिसते, त्यावर त्यांच्या
उत्तरांधातील प्रवासवर्णनांच्या पाल्हाळांनी ब क्काचित् भीतिम्रस्त झालेल्या
चरित्रांतीक भागाने विरजणच पडतं. असो. स्थूलमानाने पाहतां दवेद्र-
नाथांचे चरित्र ब त्यांची उपदेदपडद्धाति यांच्याशी महाराष्ट्रांतील प्रसिद्ध प्रार्थन!-
३३९४ विसंगति [भाग र रा
-समाजी डॉ० भांडारकर यांचे बरेच साम्य दिसतं. त्यांच्या उपदेश्ांत केरव-
चंद्रांप्रमाणे भावनांची खळबळ नाहीं ब सरळ सुबोधपणा कोठेही सुटलेला नाहीं.
पण सनातनधर्मीयांच्या दृष्टीने आधेक मार्मिकपणे पाहूं गेल्यास असें
दिसते कीं, देवेद्रनाथ जुन्या खानदानी श्रीमंतीच्या धार्मिक परंपरेत वाढलेले
खरे; पण पुढें त्याना समाजसुधारकांशिबाय दुसऱ्या कोणत्याही सत्संगतीचा
लाभ घडलेला ( ऐकिवबांत ) नाही. ते वैदिक सस्कृतीचे चहाते खरे; पण त्यांचे
विशेष परिशीलन कॅन्ट, ह्यूम, हॅमिल्टन, न्यूमन, कझिन, स्पायनोझा, मिल,
स्थेन्सर, तसेच बाबा नानक ब हाफीज ह्यांच्या ग्रंथांबस्च झालेल, त्यांचे
संस्कृतविद्याशिक्षण तांत्रिकच खर; पण ते स्वतः कर्मकांडाचे द्वेष्टेच होते.
गायत्रीमंत्राच्या जपयज्ञाने त्यांचे अपरिमित कल्याण झाले, हे त्यांस कबूल; पण
यज्ञोपवीतमात्र त्यानीं टाकलेले होते, ब्राह्मममाजाचे पूर्वाचार्य ब्राह्मणच, वेद-
बिद्येच्या अभ्यासाकरिता पाठविलले विद्यार्थी ब्राह्मणच, देवद्रांचे संस्कृतरिक्षक
बिद्यावागीदा आणि वेदान्तवागीशा ब्राह्मणच, वेदमंत्रोचचाराचा पाठ आपल्याला
शुद्ध शिकण्याकारतां त्यांनी बोलाविले ते द्राविडी ब्राह्मणच, पण अस असून-
ही आचार्यपदाचा मान त्राह्मषणाकडेच ठेवणे, हे मात्र त्यांनी गेर ठरविले.
त्यांनीं वडिलांच्या मरणोत्तर शास्त्राविहित कडक त्रताचरण करून देहदंड
सहन केला, श्राद्धतिथिह्ही पाळली; पण शालिग्रामपूजा मात्र इट्टाने टाळली !
माझ्या पाठीमागे माझ्या रक्षेचे अथवा अस्थींचे देव्हारे करूं नयेत, ब समाधि
बांधूं नये, असें सांगणारे देवेद्रनाथ केशबांच्या समाधिपाशी दर्शनाला व
प्रार्थनेला अगत्यपूवबक जात ! आणि आजही सप्तप्णीखाठील त्यांची वेदि
लोकांनाही तितकीच वंदनीय आहे. अलेक्झांडर डफ ह्यांचा विरोध
करण्याकरितां त्यानी स्वघमांमिमानाच्या मोठ्या तेखान स्वतंत्र शाळा काढली,
आणि पुढे ब्राह्मपाठशाळेची नदीकांठची सुंदर इमारत, शाळा चालेना म्हणून
डफसाहेबांसच विकून टाकली ! त्यांनीं ब्राह्म अनुष्टान ठरविले खरें; पण ते
जुन्या व नव्या अनुयायांकडूनच बहुधा अवमानिलेलेच त्यांनीं पाहिलें! ते
आर्यसंस्कृतीचे व वैदिक-मंत्राचे मोठे अभिमानी असतील; पण इराप्रार्थना
मात्र त्यांना एका फ्रेंच अधिकाऱ्याची त्यांना घ्यावी लागली, ते स्वतः एकां-
ताचे भोक्ते होते; पण लोकांत ते सामाजिक प्रार्थनेचे प्रणेते झाले, इश्वरनिष्ठा
त्यांनीं परधर्मातून घेतली, असें त्यांचे इतिहासकार सांगतात, मग त्यांनीं
प्रकरण १८ वें.] दोषदर्शन ३१३५
बिचाऱ्या स्वघमोतून काय घेतले, हरि जाणे ! आत्म्याच्या ठायी ईश्वराचे
दर्शन झालें असतां, सरवंत्र त्याचे दर्शन होत, असा ते आपला अनुभव सांगत,
पण सुष्टिसोंद्यंदर्शनाच्या इव्यासामुळे सदा त्यांचा बनवास असे. केवळ
एका त्यागानेच अमृतत्व लाभेल, अशी विरक्ताची भाषा तें बोलत, पण
बैरागी साघूंचे ते देरे होते. स्वतःच्या नेमस्तपणापलीकडे त्यांची विरक्ति गेष्टी
नाहीं. आणि सदा दरबारी षाघाख आणि श्रीमंती रहाणी यांस कधीच
अंतर पडळे नाही. हिमाल्यांतील त्याच्या वानप्रस्थांत एकदां दरोड्याची हूल
येतांच त्यांची उडालेली गाळण त्याच्या स्थितप्रज्ञतेची साक्ष देत नाहीं. त्यांस
सत्य-प्रत्यय होत असे, असे ते सांगतात. पण अद्वेत आणि मायावाद हा
मात्र त्यांस मुळीच पटला नाहीं. ब्रह्माशी झालेल्या ऐक्य भावाच्या (11)
जीवनांतून ब्रह्माशरी समरसत्व पावलेल्या ( ए॥19 ) जीवनात पोचले होते,
असे त्यांचे चरित्रकार सांगतात, पण त्यांतही त्यांचे द्वैत सदेव खडेच होत.
त्यांचं क्रममुक्तीचे परिबतंन सायुज्यांत होणे कधीच शक्य नव्हते. ते इहलोकी
असूनही त्रह्मलोकीचा अनुभव घेत असल्याचे सांगतात. पण त्यांना सनातनी-
यांचा अवतारबाद, थिओआसफोस्टांचा जगद्गुरुवाद, परलोकविद्येतील
महात्म्यांचा बाद किवा पुनर्जन्मबाद याचा मागमूसही लागला नाही.
भ्रीरामकृष्णास भेटलेले नर-नारायण यास भेटले नाहीत. इतकच काय पण
सत्संगतीचा महिमा विरोष गाणाऱ्या देवेद्रनाथांनीं हिमालयासारख्या योग्यांच्या
तपोभूमीत राहूनही सिद्धसंघाचे अथवा कोणा तापसी भूदेवाचे तरी दरान
घेतल्याबद्दलही कोठे उलेख नाहां ! हं सारे नवलच होय!
बरीलळ वबिरोधात्मक व निषेघात्मक वर्णन केवळ दोषेकदृष्टीनेच केलेले
आहे. त्याच वर्णनांतील वाक्यरचना उलट केल्यास म्हणजे तसे नव्हते तरी
असे होते, असे विधायक वर्णन केल्यास, तेच शब्द स्तावक स्वरूपाचे दिसू
लागतील. ते कांही झाले तरी सनातनधमी देवेद्रनाथांस पूर्ण मानणार
नाहींत हे उघड आहे. पण तत्वतः विचार केल्यास तसा पूणाक एकच
आहे. बाकीचे सारेच अपूणाक आहेत. पण सारे एका अथी जसे अपूर्णांक
आहेत तसे दुसर्या अर्थी अल्पांशानें अथबा बहुतांशाने ते पूणांक आहेत,
असेंही म्हणतां येईल. तात्पर्य, अपू्णाकांतही तरतमभाव आहच. आणि
अशा सापेक्ष दृष्टीने पाहतां ब्राह्समाजांत देवेद्रनाथांस महर्षि मानलें ते योग्यच
३३६ आर्धुनिकांचे धाम [माग २९
होतें, असे म्हटले पाहिजे, अशा ह्या महषींनी आपली एकांत उपासनेची
पुण्यभूमि जी शान्तिनिकेतन, ती अखेर आपल्या दिग्बिजयी चिरंजीवास ठेब
म्हणून दिली, त्या देणगीचे ब त्याहून बहुमोल अश्शा वडिलाच्या आध्यात्मिक
संस्काराचे त्याचे चिरजीव कवि रवीद्रनाथ ह्यांनी कसे सार्थक केले, तेवढेच
आता प्रामुख्याने पहावयाचे राहिल आहे. तत्संबंधी सविस्तर विवेचन केल्यावाचून
हा समारोप अपुराच राहील हृ उघड आहे. आदि ब्राह्मसमाज ह्या धार्मिक
संस्थेचा जो अबशेष आज राहिला आहे तो प्रामुख्याने रवीद्रनाथांच्या शान्ति-
निकेतन किवा विश्वभारती या रूपा्नींच आहे. ह्यास्तव रवीद्रनाथ व त्याची
संस्था ह्यासंबंधींच आम्ही आता पुढे विचार करीत आहोत.
खिश्चन रजिस्टरमध्ये डा० संडरलंड असे म्हणतात कीं, धर्म आणि मानवी
जीबन ह्या बावतीत उपस्थित होणाऱ्या हरएक प्रश्नांसंबंधी प्राचीन आर्यावतातील
तरववेत्यानी जितका खोल बिचार केला आहे, त्याहून अधिक खोलवर विचार
आजवर कोणत्याही देशात झालेला नाहीं. आणि आमच्यातील ज कांही
घेण्यासारखे असेल, त घेण्यास उत्सुक ब आपल्या प्राचीन आर्यावतातील जे
आम्हास देण्यासारख असेल, ते देण्यास समथ असा सुज्ञ, दयाळू ब
उदाराधि शिक्षक आजच्या भारतवषात र्वीद्रनाथाहून दुसरा कोणी नाहीं.
प्रो० राधाकृष्णन् अस म्हणतात कीं, रवीद्रनाथाच्या बाढ्ययतपान आपल्या
समाजाची उन्नाते व नेतिक पुनर्घटना किती विलक्षण घडून येईल, हृ आज
अजमावणे केवळ अराक्य आहे. हिंदुस्थानच्या लोकास इंश्वरीसंदेश घेऊन
आलेले, ते एक महापुरुषणच आहेत !
रोमन हालंडसारखे कित्येक पाश्चात्य लेखक रवींद्रनाथांबरोबर महात्मा
गाधी यांचाही प्रथ्वीवरील दोन अलो!कक पुरुष, म्हणून उल्लेख करितात.
मिस्टर सी, एफ्. अँड्यूज यांच्या त्रिमूर्तीत नुकतेच परलोकबासी झालेले
धर्मवीर स्वामी श्रद्धानंद याचाही समावेश होतो. आणि याहूनही अधिक व्यापक
दृष्टीने लोकमत पाहिल्यास मायाबतीचा श्रीरामकृष्ण-विवेकानंदांचा अद्वेताश्रम,
श्रीक्षत्र काशीतील मालबायांचे हिंदू विद्यापिठ, हरिद्वार येथील श्रद्धानंदजीच
गुरुकुल, साबरमतीचा महात्माजींचा सत्याम्रहाश्रम, अड्यार येथील पूर्वतारक
संघ आणि ब्रंगाल्यातील कावेसम्राटांची विश्वभारती सस्था, हे आजच्या
नवयुगांतील आंग्लाविद्या-विभूषित मारत तरुणांचे प्रमुग्य धाम आहेत, अस
प्रकरण १८वं.] गीतांजलि ३३७
म्हटल्यास चालेल, ह्या दृष्टीने आदि-ब्राह्मांच्या ह्या विश्वभारतीधामाच्या
भवितव्यासंबंधीं विचार करताना, त्यांच्या केंद्रीभूत असलेल्या रवींद्रनाथ या
व्यक्तीसंबेधो गुणदोषविवेचन करणे प्रास आहे.
आदि-त्राह्समाजाशीं संबंध आलेल्या काही प्रमुरख पुरुषांची जी वर
आरंभींच नामावळी दिली आहे, त्यात विद्वत्तेच्या दृष्टीने ग्वीद्रनाथ सर्वात
कनिष्ठ ठरतील यात शका नाहीं. इतकेच काय; पण पाडित्य, बहुश्रुतपणा,
लेखनझुद्धि, लोकहितबुद्धि, अश्या दुसऱ्या अनेक गुणात वरील मडळी रवीद्र
नाथापेक्षा कांकणभर श्रेष्ठच ठरतील. असे असतां वरील नरस्रेष्ठापेकी कोणासही
न लाभलेला असा त्रिखंडी अद्वितीय कीतींचा लाभ रवीद्रनाथास लांच्या
कोणत्या गुणांमुळे मिळाला हे ठरविणे कठिणच अ'हे. सन १९१३ सालीं
जगातील शातताक्षम अशा 'गीताजली'बद्दल त्यांस नोबेल प्राईज मिळाले.
त्यापूर्वी रवीद्रनाथ हे परदेशीच काय, पण स्वदेशींही अप्रसिद्ध च होते. ही
शेदीडशे गीताची अज्भलि त्यांनी सन १९०९ साली इंश्वरास वाहिली, आणि
त्यांची-किंबह्टुना त्याच्या इंग्रजी भाषातराची फलश्राते म्हणून सन १९१३
साळी आशियाचे कविसम्राट् ही लोकोत्तर पदवी त्यास मिळाली. इतकेच
नव्हे, तर पुढे अखिल वबिश्वांतील शातिमंत्राचे प्रणेते म्हणून त्याचा साऱ्या
युध्यमान जगात लोकिक झाला, आणि गेल्या महायुद्धानतर ह्या भीप्मा-
चायांनी आपल्या उत्तरायण नामक निवासातून आपल्या शा (तेषपब|स सुरुवात
केली आहे, असे कोणी मानतात. तेव्हां आमच्या सनातनधमराजावर त्याचा
काय परिणाम होतो, तेच आता मुख्यत्वे पाहणे आहे.
आद्य कावे वाल्मीकीचे मूळ रामायण लोकादराच्या अभावी बहुतांशी
लुस झाले, गुणाढ्याचे महाकाव्य रासेकाभाबीं त्यास जाळून टाकावे लागलें,
भवभूति कबीस रसज्ञाची वाट पाहण्यासाठी अनंत अशा भविष्यकालाबर
बिसंबाबे लागले, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी संन्याशाच्या मुलाबरील गांवचा
बहिष्कार उठविण्यासही पुरी पडली नाहीं, एकनाथाना भागवत लिहून पेठण-
करांची प्रीति लाभली नाहीं. आणि तुकोबांना लोकक्षीभासाठे, आपले अभंग
इंद्रायणींत बुडबाबे लागले,पण रवींद्रनाथांच्या अवघ्या एकदो तीन गीतांनी परकीय
राष्ट्रांकडूनही चारच बषाचे आंत यीद्स्रूप नारदाच्या प्रसादाने कौतांचे धुवपद्द
मिळविले, हा सुरुचीचा महिमा नसून त्यांच्या भाग्याचा ब कालाचा महिमा
(२)... ११
शर्ट आधुनिकांचा उदोउदो [मागर रा
होय. अंगांत गुण नसतांही ते कांचनाच्या आश्रयाने भासतात, मग कवि असूनही
तो श्रीमान् असेल तर गुणग्राहकतेला काय बाण ! दुसर असे कीं, खऱ्या
घनोत्पादक धंद्यापेक्षा नुसत्या सराफीचा, दलालीचा, नाहीं तर सट्टथाचा धंदा,
जसा आजकाल बेसुमार वाढला आहे, किंवा टेभुरणींच्या पानापासून रत्नाच्या
खाणीतील अशोधित मातीपर्यंत सवाचा बाजारभाव करण्यास राजसेवक जसे
टपून बसले आहेत, त्याप्रमाणे सब लहानमोठ्या गोष्टींची नोद व चिकित्सा
करण्याकरितां नियतकालिके आजकाल अगदीं तत्परतेने तयार आहेत.
आपले खाद्य प्रष्ठमागावर येतांच ते धरण्यासाठी चोची सरसावलेल्या बगळ्यां-
च्या रागांप्रमाणे नियतकालिकांतील लेखकांच्या पुढे सरसावलेल्या बुभुक्षित
लेखण्याच्या तोंडाला जणुं कांहीं अक्षयी पाणी सुटले आहे. अशा रीतीने गुणी-
जनांच्या निपजेपेक्षां परीक्षकाची भूक अनिवार वाढल्यामुळे कोड्याचा मांडा
करूनही खाण्याच्या वेळा कधीं कर्धां येतात. अदा वेळी गुणग्राहकता हे शब्द
'फोल ठरतात. ग्रथप्रकाहक मॅकमिलन कंपनीची गुणदष्टि ती कसली ! द्रव्य-
दृष्टीच खरी. गीतांजलीची बंगालीत दुसरी आवृत्तीही निघाली नाही, तो त्या
गातांजलीच्या भाषांतराच्या परदेशांत आदृत्त्यांवर आवृत्त्या निघाव्या, ही एक
सुधारलेल्या काळातील कुतूहलाची बिचित्र वृत्तिच म्हणावी; अथवा हा केवळ
सुधारलेला बंदेवाईकपणाच म्हणावा, दुसरे काय ? ह्या आमच्या लिहिण्यावरून
जगरप्रसिद्ध रींद्रनाथांचा आम्ही भलताच अनादर करीत आहो असे कदाचित्
कोणास वाटेल तर तसा आमचा मुळींच हेतु नाहीं. ते कविसम्राटू तर खरेच;
पण 'नेपाळेश्वर भाललगम़्न चिखला कस्तूरेका मानिती !' हेच आश्चर्य होय!
कर्वीची प्रतिभा बिद्युतूशलाकेसारखी स्पष्ट आहे. पण प्रश्न इतकाच की, जगांत
शांततेची स्फूर्त व्हाबी, अशी त्यांत कोणती जादू आहे! किंबा आपल्या महा-
राष्ट्रीय संतांच्या स्तोत्तांत अगर एखाद्या पद्यांत जी धेदान्ताची सुंदर मांडणी
आढळते, तशी धमांनुशासनाची सुसंगत प्रणालिका तरी त्यात कोठे आढळते !
साधूंचीच गोष्ट कशाला; पण मीराबाई, बहिणाबाई यांच्यासारख्या अर्शिक्षित
स्त्रियांच्या पदसंग्रह्मंत गीतांजलीपेक्षां अर्थपूर्ण ब सरस अशीं पद्य॑ कितीतरी
सांपडतील ! इतकंच काय, पण त्यांच्याहीपेक्षां अप्रसिद्ध कबांचीं अत्यंत
प्रतिभासंपन्न ब रहस्योदग्राही अशी कावेनें भणंगभिकाऱ्यांचे तोंहूनह्दी फुकट
, ऐकण्यास मिळतात! त्यास मकूमिलन कंपनीची तिजोरी शिलिंगांनीं भराब्री
अकरण १८ वे.] काव्यसंपत्तीचा धूर ३२९
लागत नाही! हा अनुभव खास रवींद्रनाथांनाही आहे. ब असल्या कित्येक
गीतांत असलेली माधुरी आपणांसही अद्याप साधली नाहीं, असं खुद्द रवींद्र-
नाथही कबूल करतील, तात्पर्य, रवींद्रनाथ यांचा कांब म्हणून दर्जा जरी फार
मोठा असला, नव्हे आहे; तरी त्यास आज सुशिक्षित जगाने देऊं कलेल्या
अद्वितीय अशा पुढारीपणास, त कारण पुरेसे आहे, असे आम्हांस वाटत
नाहीं, कबींच्या कल्पनाप्राचुयोत व्यवहारोपयोगिता असतेच असे नाहीं,
तसेच पारम[थिक सत्यही त्यात शुद्ध स्वरूपांत सांपडणे कठिणच, रात्रीच्या
काळ्या फळ्यावर खद्योतांनी इतस्ततः केलेले प्रकारालेखन, मानवी व्यवहारास
अथबा सत्यदर्शानास, जसे निरथक व निरुपयोगीच ठरते, त्याचप्रमाणे आज
संकटाचे ढग आलेल्या दुर्दैनाच्या माध्यान्हकाळी कवीच्या प्रतिभेने विजच्या
चमकेप्रमाणे क्षणभर आश्चर्यचकित केले, तरी त्यांतून सत्याथेसूर्यप्रकाशाच
शाश्वत काय होईल, असे नाहीं. किवा सतांच्या अमोघवाणीच्या मेधवृष्टी-
प्रमाणे सवत्र शांतता लाभेल असेही नाहीं. एकदां “नि्वीरे उर्वातल्म' अर्शी
भावना करून घेतल्यावर कल्पनेचे मनसोक्त फवारे सोडण्यास अडचण
कोणती १ मग ते आपणास न का समजेनात ! आम्हांस तर हा काव्य-
संपत्तीचा केवळ धूर असेच कधीं कधीं म्हणावेसे वाटत अश्या अनाकलनीय
धुराच्या लोटांतून गरीब तुपातानीं सतांच्या मेघवृष्टींची आदा करणच फुकट
आहे ! किंवा जिञासूची तत्त्वद्दष्टे यानें साफ होईल, असाही संभव दिसत
नाही. काव्याकरितांच काव्य करणारे चपुकार किवा कूटकार वेगळे; पण
रवींद्रनाथांसारख्या प्रासादिक कवींनी त्यांच्यावर वळलेल्या इंश्वरी-कृपामेघाची
वृष्टि आम्हां गरीब अजाणांवर सोडण्याच्या आविभबांत दगडाहूनही कठिण
अशा गारांचा पाऊस पाडाबा, ह्यांत चातकाची तुषा शांत न होतां कचित्
कीठे फलोन्मुख होणाऱ्या पिकांवरील फलाची मात्र नासाडी आहे, हे आम्ही
'अनभिज्ञांनी' थोरांस काय सांगावें ?
रवींद्रनाथांच्या आचारविचारांकडे सूक्ष्म निर्रक्षण केले असतां तेथेही असेच
अनेक विलक्षण प्रकार आढळून येतात. नाटकीपणा ब शब्दलाघव यांत
'केशवचंद्रांशी त्यांचं बरंच साम्य दिसते. परतु केशवचंद्रांतील वेराग्याची
आवड रषवींद्रनाथांत नाही, आणि रबषींद्रनाथांचा देशाभिमान केशब-
-चंद्रांत नाही. ' आजपयेतच्या शास्रीय शोघांस वेदांचा आधार देण्यांत
३४० देशबांधवांशी असहकारिता [भाग रेरा
श्रेद्धानंदांच्या आर्यसमा्जीनीं जी ओढाताण केली आहे, तशीच ओढाताण
आजच्या सुधारलेल्या आरामखुर्चीवरील सुलभ बेदान्ताला उषनिषदांचा
आधार देण्यांत रवींद्रनाथांनीही केलेली दिसते. परंतु श्रद्धानंदांची
वैदिक करमांवर्रील निष्ठा रबीद्रनाथांत दिसत नाही. बेदार्थयत्नांत देदा-
कालाचा मोह पुष्कळ वेळां सत्यनिरपेक्ष व आत्मवचक होतो. असो.
महात्मा गाची रवींद्रनाथांच्या बरोबरीचे आहेत, असे कोणी म्हणतात; परंतु
महात्माजींची यम-नियमाची कडक रिस्त रवीद्र नाथास कधींच मानवण शक्य
नाहीं. रबीद्रनाथ सुष्टिसोंद्यावर लुब्ध झाले आहेत, तर महात्माजी सत्य-
शोधनांत गहून गेळेले आहेत. एकांचा राजयोग असला, तर दुसऱ्यांचा कडक
वेराग्ययोग आहे. महात्माजीचा सूत-चरखा ब असहकारिता रीद्रनाथांस
मुळीच मान्य नाही. त्याना सुत-चरख्याचे, दारिद्य नको आहे, मग खायला
भाकर नसेल, तर खुशाल तूषसाखरेबर रहावे, असाच महादायांचा आराय
दिसतो ! ते सहकारितेचे मोठे भोक्ते आहेत. परंतु सहकारिता मागण्याकरितां
त्यांचा हात इतका दूरवर पसरला आहे की, तो जमनी व जपान, इंग्लड
वब अमेररका, येथपयत पोचला असेल, तरी स्वदेशातील पुढाऱ्यांच्या हाती
तो अद्याप कृचितच लागला असेल ! लोकमान्यासारखे राष्ट्रबधु, दासासारखे
देशबंधु, मालवीयासारखे धमंबंधु, श्रद्धानंदांसारखे व्यवसायबंधु किंवा
महात्मार्जीसारखे दीनबंधु, इतकेच काय, पण शिवनाथशास्त्र्यासारखे सप्रदाय-
बंधु, याच्याशी सहकतारितेने त्यांनी कूचितच काम केले असेल. इतकेच नव्हे तर
स्वदेशांतील धार्मिक, सामाजिक ब राजकीय पुढार््यांबद्दल रवीद्रनाथाचा
अभिप्राय अनुकूल असेल, असेंही आम्हास वाटत नाही. ह्या पुढाऱ्यांपासून
आमचें रक्षण व्हावे, असे मागण्याची आज जगास वेळ आली आहे,
असेच ते एके ठिकाणीं म्हणतात. भूमीवरील पद्या ब आकारास्थ गंगा
यांमधील अंतरिक्ष ज्याप्रमाणे कबिकल्पनेस शून्यबत् वाटून उपेक्षणीय व्हावे,
त्याप्रमाणें रबीद्रनाथांच्या पायाशी लागलेले बंगाली स्वकीय ब स्वातंत्र्याच्या
यानांतून सहल करीत येणारे परदेशचे परकीय, ह्या दोन बगांपलीकडे
'बाकीचे जग त्यांस उषेक्षणीयच वाटत असावें असे दिसते. बंध, नियमन,
मर्यादापालन ह्यांचे त्यांनी ठिकठिकाणीं फार महत्त्व बणन केलेलें आहे;
चणः अमयीदाच्या नादीं लागलेले ते स्वतां कोणत्याही नियमनाचे कट्टे
अ्रकरण १८ वे.] मावनाप्रधान ३४१९
देष्टे असावे असे दिसते. रूढि, देशाचार, नित्यनेमित्तिक कमाचे शास्त्र-
निबंध, जातिमर्यादा, हे तर राहोत; पण वाढ्ययसेवेच्या त्यांच्या अगदी
राखींव खात्यांतही त्यांची स्वेरवृत्तिच दिसून येते. ते जीं पथ्य करतील व
राग गातील ते ऐकून त्यांस शास्त्रशुद्ध मानण्यार्कारता त्याच्या भक्ताना छंद
आणि संगीतशास्त्र यांत रिष्टांना असमत असे बरच फेरफार करावे लागतील,
अस वाटत. इग्रज महाराज्ञींचा झगा सावरून धरण्यार्कांग्ता त्याच्या परि-
चारिका जशा मागोमाग चालतात, त्याप्रमाणे ह्या कविसम्राटाच्या माग पाउल
टाकीत वृत्तशास्त्र व सगीतशास्त्र ह्यांस नवीन पाऊलवाट पाडत्यावाचून गात
नाहीं ! त्याच्या नर्वीन पद्यास जुन काणतच वृत्त लागळ न!ही, तर त्यास नृतन
वंगाड्लमिश्र वृत्तकार म्हणून वाग्बाणावव त्याच्या गाण्यात कोणत्याही एका
रागाचे “सा री ग म? न जमले तर त्याच्या गाण्यास मिश्ररागदारी म्हणून
त्याची वाहवा करावी, यावांचचून गःयंतर नाही. इतकच काय, पण त्याच्या
चंगाळी गद्यातील शब्दयोजनाही तज्जञानी खेडवळ ब अआप्रठास्त ठरविल्याचीं
उदाहरणे उत्तरोत्तर अधिकच ऐकिवात येत आहेत. तसेच त्याचे दुसर
राखींव खाते म्हणजे त्यांचा खास ब्राह्मसंप्रदाय,. त्याचेही निव ते पाळीत
असतीलच, असे आम्हास वाटत नाहो, उदाहरणाथ, व्राह्मपथ हा गुरुसंप्र
दायाचा कट्टा विरोधी आहे. पण शातिनिकेतनात खुद्द स्वीद्रनाथ हेच उघड
उघड गुरुदेव म्हणून मानले जात आहेत. आणि आबालवरृद्धाकडून या गुरुदेवाचे
बदन पादसेवनाचे ्भाक्तिपकार तेथ अष्टप्रहर सुखू्व आहेत, अस समजत.
त्पये, रवीद्रनाथांसारखे थोर पुरुष बोलतात काय, त ऐकण्यांतच खरी मोज
आहे. ते बागतात कसे ह्याची चिकित्सा करण, म्हणजे आपल्य़ा अधिकाराचा
अतिक्रम होतो असेच मानलेलं बरे!
रवींद्रनाथ जस श्रीमान् आहेत तसेच ते मोठे बुद्धिमानूही आहेत. आणि
जेथे लक्ष्मी व सरस्वती ह्या दोन देवीचा वास आहे, तेथ तिसरी दाक्तिहो
आज नाही उद्यां कदाचित् विराजमान होईल. आणि अशा ह्या तीन
आदिमाया एकत्र झाल्यावर श्ञान्तिनिकेतनांत कोणते चमत्कार घडणे क ठिण
आहे ! पण विदोषेकरून घार्मिक चळवळ याच दृष्टीने रबीद्रनाथांच्या
ऱचळवळीकडे आम्हांस पहावयाचे आह, ब तसं पाहतां वर निर्दिष्ट केलेल्या
र्अनेक धामांत हे शान्तिनिकेतन धाम विशेष भावनाप्रधान आहे, इतकच
३४२ महात्मा आणि कविसम्राट [माग र रा
म्हणतां येईल. शान्तिनिकेतनांतील आश्रमबासी, कवींच्या काल्पनिक वाता-
वरणांत अधातरीं तरगण्यांत धन्यता मानीत आहेत, तर साबरमतीचे सत्याग्रही
भूमातेच्या पदावरील रजःकणाप्रमाणे नम्न झाले आहेत. वणाश्रमधर्मावर
श्रद्धा ठेवणारे मददात्माजी अयजांच्या मेळ्यांत बसले आहेत, तर आजच्या
वर्णाश्रमधमाची हेटाळणी करणारे हे सुधारक कवि अस्पृश्यांपासून अति दूर
असावेत असे वाटते! आधिभोतिक सुधारणांचे द्वेष्टे महात्माजी तिला तिलांजालि
देण्यास सिद्ध आहेत; परतु कविसम्राटाच्या बिरोधि-भक्तीने तिला उलट
शाश्रतपद दिल आहे, इंद्रिर्याःरागी महात्माजींनी आपल्या मनाचे मुडण केले
आहे, तर ह्या कविवयाच्या भोगप्रधान चंचल बुंद्धीचे कुतलकलाप बारा
येईल तसे नाचत आहेत. एक कमयोगी, सत्याच्या शोधात कष्टत आहेत, तर
दुसरे भोगी सृष्टिदेवीची परोपरीने पूजा बांधण्यांत दंग झाले आहेत, साऱ्या
जगांतील अर्धी सप/त्त लबाडणाऱ्या एकट्या अमेरिकेतीलही शोकडा] पचाण्णवांची
संगत्त राहिलेल्या अवघ्या पांचांजबळ एकबटली आहे ! असे ह सुधारलेल्या
जगातील वेपम्य पाहून, दीनदयाळ महात्माजींनी सत्याग्रह्याचा असा दंडक
घातला कीं, जीबनाथ जरूरीहून अधिक संग्रह करणे म्हणजे इतरांची चोरी
होय ! महात्माजींच्या आस्तेय, अपरिग्रह ह्यांच्या विलक्षण व्याख्यांनीं साधकांचा
संग्रह अत्यंत सपुष्टांत आणला आहे, तर संस्कृतीचे परम भोक्ते हे श्रीमान्
कवि आअतिरक्तता हीच सोंदर्याची खाण, म्हणून ध्येयरूप मानीत आहेत,
'स्थिस्चर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दणागुले उरला ।' अस महाराष्ट्रकवि
म्हणतात, तरहे बंगाळी कावे त्या उलट असे म्हणतात कीं, 'भझाची अमर्याद
झतिरिक्तता हाच सुर््टरूपाने व्यक्तत्वास येत आहे. “व्यासोच्छिष्टं जगत् सर्वे?
असे एका अर्थाने संस्कृत कवि म्हणतात, तर हे वंगकवि जगतांतील उत्कृष्ट
गुणाना 'ब्रह्मोच्छर' म्हणतात. यासबंधीं त्यांची बिचारसरणी मोठी मनोरजक
आहे. ती अशी: -र्वेदाने यज्ञाचा हुतरिष्ट हाच दिव्य प्रसाद मानला आहे..
मानवी प्राण्यात जीवन ब मानसिक शक्ति यांचा गरजेपेक्षांजो अतिदाय आहे,
त्यामुळेच मनुष्य, केवळ जीवनास आवदयक अशा निरनिराळ्या उद्योगांत ब
कलाकुरालतेत आनंद मानून एकेपरी इंश्वराचें अनुकरण करूं शकतो. केवळ.
जीवनव्यवहारापुरतीच देवाने माणसास बाचा दिली असती, तर गरजेपुरता
तो बोलता ब ओरडता; पण वाकशक्तीच्या अतिशयामुळेंच त्यास मधुर गाण्याचा
प्रकरण १८ वें.] रवींद्रांचे मतवैचित्र्य १४३
आनंद भोगतां येतो. केवळ अस्तिभावांतच मर्यादित असलेली सृष्टि जडरूप
असते, विशेष चैतन्याच्या अतिरायांतच आनेद-सोंदर्यादि जीवनाचे खरे ऐश्रये
व्यक्त होते. आतां आनंदाच्या उद्रेकांतच विश्र संभवते हे जस खरे; तसे
ब्रह्माने आपल्या तपस्येच्या नियत्रणानेच अव्यक्त व्यक्तत्वास आणले इही खरं
आहे. अमयाद अशा ब्रह्मातिरेकास व्यक्तत्वांत येतांना मर्यादेच्या व्याख्यत
यावेंच लागते. अमयाद जेव्हां समर्याद होते, तेव्हांच सत्यास खरपण येते.
उलटपक्षीं नकळत अगर चित्रांत एकाद्या गुणाच्या उठावाचा जो अतिराय
त्यांतच मूळचे सत्यदर्शान होते. तात्पर्य, ब्रह्माच्या व्यक्तिमवनांत स्वेर आनंदास
तपस्येच्या बघनाचीही जोड लागते. तेच इंश्रराचे स्वरूप होय, इश्वर आपल्याच
कायद्यांनी आपण ब्रांथला जातो, ह्या तात्विक विवेचनाचा धागा आणखी
न लांबविता मुद्दयास धरून थोडक्यात इतक म्हणतां येईल की, मनष्यांनीं
आपल्या गरजा वाढविण्यांत सस्उतीचा परिपोष होतो, यास्तव रवींद्रनाथास
गरजा संपुष्टात आणण्याचे दैन्य नजरे समोरही नको आहे. ज्यांचे सारे आयुष्य
पुष्पातील मधुषाप्रमाणे निष्कंटक सुखांत गेल, त्यास 'नेराऱ्य,म् परमं सुखम्?
हा सिद्धान्त पटावा तरी कसा ! रवीद्रनाथ निश्चल ब्रह्माचे उपासक नसून
चंचल ब्रह्माचे उपासक आहेत. अविश्रांत कर्मासक्ति हे जीवाचे दैन्य आहे,
असे कोणी मानतात. पण रवीद्रनाथाचे ब्रह्मच अत्यंत गतिमान आहे. त्याच्या
आश्रमांत गेलेल्या तिऱ्हाइतास, आपण स्वभसृष्टींतून सत्यसष्टींत व सत्यसृष्टीतून
स्वम्नसृष्टात एकसारख्या येरझाऱ्या घालटोत आहोत, असा भास होतो, असे
कोणी म्हणतात; व रवीद्रनाथाच्या व्यक्तिमाहात्म्याचे मोठे कोतुक करतात.
हिंदुस्थानातील आधुनिक तत्त्वज्ञांचा अलीकडील एका सभत अध्यक्ष ह्या
नात्यानें खीद्रनाथांनी आपले 'तत्त्वज्ञान' या विषयावर ज व्याख्यान दिले, ते
त्यांनी विदोष बिचारपूर्वेक ब आपल्या अध्यक्षपदाची जबाबदारी ओळखून
दिले असले पाहिजे, हे उघड आहे. ह्या व्याख्यानात महाभारताची थोस्बी
किती अवणंनीय आहे, हिदी सत कवीनी समाजशिक्षणाचे कार्य कसे हृढमूल
केले आहे, पूर्वपरंपरेने पुनीत अशी तौ्थे व शास्त्रे यांचे अगत्य काय आहे,
्भाक्त व तत्त्वज्ञान याचा मिलाफ हिंदी संस्कृतीत कसा साधला आहे, अशा
ह्या उत्कृष्ट धमशीलाचे रक्षण करण्याकरिता सामाजिक ब कोटुबिक, शास्त्रीय
कर्मे व बिधाने यांची योजना किती स्वाभाविक केली आहे, इत्यादि गोष्टीचे
३४४ रवीद्रांचे मतवैचिञ्य [मागररा
जें संक्षेपाने दिग्दरान केले आहे, त्यापासून इतरापेक्षां ब्राह्मसांप्रदायिकांनींच
पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे. अश्या रीतीचा थोडास! प्रास्ताविक ऊहापोह
करून खीद्रनाथ पुन्हा आपल्या वळणावर गेळे आहत. त्याचा आराय
असा को, मुमुक्षन आतुर होणे, अथबा उतावळीने विहगम-मागांचा अवलंब
करू पाहणे व्यथ आहे. आत्मस्वातत्र्याथ अशी घिसाडघाइ कामाची नाही.
मोक्षफलाच्या आसक्तीन जवळचा मागग सापडणार नाही. वास्तविक मुक्ता-
बस्था ही हळुहळू यथावकाश प्रास्त होणारी प्रगाते आहे. ती निवृत्तिरूष
नाहीं किवा निषधरूपही नाहो. अन्योन्याश्रयातच स्वातत्यांच बीज आहे,
जगिक जबाबदाऱ्यातून निवृत्त झालेल सनि हे धुरातच गुरफटून राहणाऱ्या
स्फुलिंगाप्रमांण पूण बिकास न पावलळे रानटी जीव होत. जीवाजीबातील
सापेक्ष संबध व सहृकारिता याच्या पूणतत आत्मस्वातत्र्याचा इतिहास
साठविला आहे. स्वार्थपारायणता ही स्वाभाविक सुजनप्रेग्णेच्या विरोधी
आहे. सग्रहाचा अतिलाभ, जाव आणि जग यात बखेडा उत्पन्न करतो.
उभयतांत सळाखा पाहिज- मिळाफ पाहिजे. व्याकूत आणि अव्याकृत, ज्ञान
आणि कम, सान्त आणि अनत, (विद्या ( देवताज्ञान नव्हे तर ब्रह्मविद्या ) ब
अविद्या ( कम नव्हे तर भातिकशास्त्र ) या द्रद्राच्या साहचयांत, समलनात
सत्य आहे-स्वातत्य आहे. ह्या सापक्ष भाबातच सार कल्याण आहे, त्यातून
मुक्तता 7क्यच नाही. कब्रहना हा भाव साड पाहणे, म्हणज पक्ष्यान एकाच
पखाने उड्ड पाहण्यासारखं व्यय कष्टप्रद आहे. ह हत्पुडरीक अनतकाळ
अधिकाधिक फुलतच जाणार, आणि त्यांतील प्रेमरसावर लुन्ध झालेले नर-
नारायण द्विरेफाप्रमाणे तसेच तेथ सदेव प्रेमबद्ध होऊन राहणार, त्यांस
मुक्तता कोठची ! असे हं त्यांनां दिग्दारात कलेल्या बिचारांच स्वरूप आहे
ररबींद्रनाथांसारख्या प्रतिभासंपन्न तेजस्वी परुपाची केव्हांही ब कोठेही
अपूबीइच वाटणार, मग अशी असामान्य व्याक्त आपल्या देशाच्या ह्या
पडत्या काळांत आपल्याला लाभल्याबद्दल इंश्वरराचे आपण धन्यवाद गावे तितके
डिच आहेत, परतु दाराबरून चाललेली रथोत्सवाची ।मरबणूक उपासका-
च्या उपासनत जशी व्यत्यय आणते, त्याप्रमाणे ह्या बड्या पुरुषाचे चारित्र्य
पूर्वीपासून चाटत आलेल्या शास्त्रशुद्ध परंपरेचा विधात करते, याबद्दल सावध
राहणे जरूर आहे. रवीद्रांच्या बुद्धीचा ऐरावत गरराब भाविकांच्या लहानक्ञा
भ्रकरण १८ वें.] रवीद्रांचे मतवेचिञ्य २४५
पर्णकुटींत शिरला तर त्यांत त्यांच्या भाग्योदयापेक्षां ( संशयात्मा विनश्यति )
असाच संमब अधिक !
त्यांची वरील विचारसरणी जरी भव्य ब मोहक दिसत असली, तरी ती
येथील पूर्वपरंपरतील तत्त्वज्ञासही कितपत पटली असेल, याची शंकाच आहे.
शिवाय अस की, ज्यानी कृत्तिवासाचे रामायण बालपणापासून ऐकले, त्यांनी
प्रभुरामचद्रास बिघ्याद्रांतील एकादा रॉकफेलर बनवावे ! हे आश्चये नव्हे वाय १
“: ज झालेच नाहीं, त्याची बाता पुसशी काइ ! ” असे म्हणण्यापर्यंत
ज्यांची तत्त्वद्द ष्ट गेली होती, त्या श्रीसमथ रामदासांनी रामायण लिहितांना
त्याच्या ऐतिहासिक सत्याला ६क्का लाविला नाही. अखेरचा अमृतानुभव
सांगणारे ब ऐकणारे ज्ञानदेव, निवृत्तिनाथ हे बालगोपालाच्या कथा निश्चित-
बुद्धीन सागण्यात मनसोक्त रंगळे. तव्हा व्यास वाल्मीकांपासून कृत्तिवास-
तुळसीदास।पःत; ब वरिष््र-बामदेवांपासून ज्ञानदेवांपयेत सारे तत्त्वज्ञ व सारे
पोराणक कावे मृखे असे आतां विसाव्या शतकांतील एका ब्राह्मकवीच्या
दिव्य दर्दानावरून ठरविणे फारच धाडसाचे होणार नाहीं काय १
तुलसीदास व रामदास ह्यांना श्रीरामाचे साक्षात् दरांन झाले असतां, त्याचे
साप्रदायी प्रभुरामचंद्रास लिप्टनसारख्या एकाद्या दीघांद्योगी प्रेटस्च्या
थंक्तीस आणून बसवतील काय ? रवीद्रनाथाच्या गुरुस्थानी असलेले कबीर-
साहेब “सो राम कुळ ओर हे ” अस म्हणाले असतील; पण म्हणजे कबीर-
साहेबांचा राम कांही खीद्रनाथाच्या रामाप्रमाणे एकाद्या शेतकीखात्याचा
उत्वादक नव्हे, हृ खास आहे. वेद्यकातील स्त्रीरोगाचकित्साप्रकरण अथबा
बेदान्तातील वेराग्यप्रकरण, यात केलेले स्त्रीगारीरबणंन जरी सत्यास धरून
असल, तरी ते इतके अमगल असते की, व्यवहारांत त्याचा उच्चार करणेही
योग्य होणार नाहीं. त्याप्रमाणे रवीद्रनाथानी केलेली श्रीराम-कृष्णाच्या चरित्राची
बिचिकित्सा सत्यास धरून आहे, असे मानल, तरी तीही इतकी रूक्ष
ब निरुपयोगी आहे काँ, त्या रहस्याचा पुराणकारांनी आपल्या कविकल्पनेत
हानि केली, अशी ह्या सोदयंप्रेमी कविसम्राटानी तक्रार करण फारच विलक्षण
बाटते. रामलीलेचे नाटक का म्हणाना, पण त कवि बाल्मीकीनी ज
रंगविळें, व ज्याचे श्रवण-मनन करून आजपर्यंत अगणित साधक कृतार्थ झाले,
'्या नाटकांत आपण न रंगतां ब दुसऱ्यासही न रगावेतां, रामाच्या व हनुमाना-
३१४९ बुद्धिभेद [भागररा
ख्या भूमिका घेणाऱ्या नटांची खाजगी वंशावळ चाळीत बसणाऱ्या एकाद्या
पढतमूखप्रमाणे, ही ह्या महाकबीची चिकित्सक वृत्ति हास्यास्पदच ठरते.
भारतकार श्रीव्यास ह्यांची पोराणिक कथानके ज्यांस अत्यंत असत्य ब
अप्रयोजक बाटतात, तेच रवींद्रनाथ दुसऱया एका व्याख्यानात महाभारताची
थोरवी गातात, ह्या विसंगतीचा उलगडा आम्हांस होत नाहीं. तसेच दुसरे एक
उदाहरण घ्यावयाचे, तर कोणी उत्क्रान्तिबादी परशुराम हा इतिहास पूर्व-
कालाच्या रानटी अबस्थेतून माणुसकीठ आलेला एक पुरुष असे मानतात,
दुसरे त्यास ब्रह्मक्षत्रवादाची मूर्त कल्पितात, तर तिसरे “विश्वभारती!
त्यास इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्याही अलीकडे आणून सोडतात !
आणि महाराष्ट्राचे आध्यात्मिक ब राजकीय गुरु श्रीरामदास हे ह्या आपल्या
जामदझ़ बंधुंस चिरंजीव मानून, सतराव्या शतकात, पोतुंगीजानी कोकणास
जांच केल्याबद्दल, त्यांस प्रेमाचा जाब विचारतात. तेव्हा ह्या साऱ्या कल्पनां-
तून, आम्ही आपली चिकित्साबुद्धि सोडूनही, श्रीसमथांचीच करुणाबाणी खरी
मानली, तर त्यात आमचे ब सवाचे अधिक हित आहे, असे आम्हांस वाटते.
तात्पर्य, व्यास-वाल्मिकानी पोराणिक कथानकांतील रहस्यगोपन केल व
पुराणास निंद्य व विकृत स्वरूप दिळे, आणि दाकराचायीनी तर इशोपनिप्रदां-
तील मंत्रही फिरवून टाकले, आणि भलताच वेदार्थ केला. अश्या रीतीने सारे
सत्यद्रोही ब मूख ठरले, परशुराम हा त्रेतायुगांतील सहस्राजुनाचा समकालीन
नसून शालळिवबाहनाचा समकालीन ठरू लागला ! राम दाश्षिणतीट दोतकरी ठरले
आणि श्रीकृष्ण फक्त गीतेपुरतेच कसेबसे उरल ! ही भारतीय संस्कृतीची
विटंबना करणे, हच विश्वभारतीचे अबतारचारित्य असेल, तर ह्या बुद्धिमंत
कल्पकांस उगे बसण्यास काय घ्याल, असच विचारण्याची भाविक हिंदी जनतेस
बेळ येईल. थोराचा विद्यांविनोदही निदान अर्धबटाचा, बुद्धिभेद करण्यास
बुरेसा होतो. आणि या अर्धबटांत केवळ अरिक्षितच नव्हे तर कित्येक
सुशिक्षितांचाही समावेश करणे गेर होणार नाही. यास्तव ह्या चिकित्सक बुद्धीचा
गोरब न करतां स्पष्ट शब्दात निष्रेधच करणे, आम्हास जरूर झाले आहे.
कालभेदामुळे व प्राचीन वाढड्य़याचा लोप झाल्यामुळे, पुराणांतील कांही
व्यक्तींची ब प्रसंगांची संगति लागावी, तशी आज लागत नाहीं हें खरे; पण
समूलश्व बिनश्यति ही कांहीं संगति नव्हे, त्यापेक्षां आपल अशान कबूल
प्रकरण १८ वं.] बुद्धिभेद १४७.
केलेलं फार बरं, असे आम्हांस वाटतें. हरीर्ची सगुण ब पवित्र चरित्रे हीच
आमच्या धार्मिक जीवनास आधार आहेत. यास्तव लोकहित-बुद्धींची जबाब-
दारी कळते, अशांनी त्यास घक्का लावण्यायूवी फारच विचार केला पाहिजे.
कारण ज्यांच्या पायाच्या धुळीची आपल्याला योग्यता नाहीं, अश्या थोर पूर्वा-
चा्यानी व ब्रह्मानुभवी संतांनी परमात्म्याच्या ह्या सुंदर बांधलेल्या पूजेस
घक्का लावण्याचे धाडस सहसा केलेल नार्ही,
केशवचंद्राची भक्तिभावना आदि-ब्राह्मांत नाहीं, हेच त्या समाजाच्या
अपकषाचे प्रमुख कारण असे कोणी मानतात. देवेद्रनाथ, राजनारायण, रबीद्र-
नाथ याच्यांत भक्तिभाव नाहीच, अस आम्हांस म्हणवत नाहीं; पण सामान्य
हिंदुजनतेचा भाक्तिमाव रामकृष्णादिकाच्या चरित्राच्या सत्यतेबस्च उभारलेला
असतो. अर्थात् तो आधार काहून घेण्यांत, त्याचा ऊधःपात होइल हे उघड
आहे. असो. ह्याप्रमाणे पोराणिक कथांच्या ऐतिहासिक सत्याला पूर्णपणे
हरताळ फांसल्यामुळे वेष्णव काय ब शेव काय, सार्याच सगुणभक्ताच्या
मनांतून रवींद्रनाथांच्याबद्द ल आदर राहणे इवय नाही. आता प्राणीऱ्न
अधिक गंभीर अद्या उपनिपदांचा अर्थ लाबतानाही त्यांनी तत्त्वज्ञांची अथवा
शास्त्रज्ञांची दृष्टि ठेविली नाहीं, आणि पूढपरंपरेस त्यानीं विचारलेल नाही. हे वर
दिलेल्या त्यांच्या बिचारांच्या गोपवार््यावरून सुज्ञ वाचकाच्या सहजेच ध्यानी
येईल. त्यांचे म्हणणे असे दिसते की, श्राति-सिद्धान्वाचा अथानधि अगाध आहे,
तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजळीत येईल तच खर व पुर असे मानून
आपली टुग्णा भागवावी हच योग्य आहे. दुसर त्यांचे म्हणणे असे की, देशकाल ब
व्यक्ति यांस योग्य तो अर्थ देण्यास जर ह्या श्रांतेमाता (सद्ध नसतील तर त्या
प्राचीन श्रुति मिठात खारलेल्या पूजाच्या प्रेतांप्रमाणे निरथकच ठरतील,
तात्पर्य, प्रत्येकाने आपण केलेल्या श्रृत्य्थाचा पडताळा आपल्या मनाशीच आहे
की नाहीं तो पहावा, असे त्याचे म्हणणे दिसते. देशकाल व ्व्याक्ति यांच्या
मानाने श्रुतीचे अर्थ वाटतील तेवढे निघतील, ब ते सर्व खरेही असतील, हा
त्यांचा सिद्धान्त आम्हांला अपूर्वच वाटतो. पण तो खरा मानला तरी त्याप्रमाणे
उपानषद्वाक्यांवर रवींद्रनाथांनी आपल्या अनुभवाच्या अपेक्षेप्रमाणे दिलेलीं
व्याख्याने इतरांस निर्णायक न होतां, क्'चित् बुद्धिभेद करणारींही होतील, असे
ओघानेच प्राप्त होते,
३४८ ब्राह्माश्रमींचे गुरुदेव [भाग र रा
रवींद्रनाथ हे एक अंतर्ज्ञांनी असे संत कवि आहेत, असे सांगण्यांत येतं.
सते भक्त आहेत यांत शंका नाही; पण त्यांच्या भक्तीला निसगाचे सोंदर्य
मानवते तसे हरीचे परम पवित्र अस सगुणचरित्र भावत नाही. आणि त्या-
बरच तर सामान्यत्वे हिंदु जीवनाचा आधार आहे. तसच भावनाप्रधान जीव
निसगांचा भक्त बनेल, व निसगप्रेमाच्या अतिरेकांत घडीभर बेहोषही होऊन
जाइल. पण ती काही अंतर्जञान्याची समाधि अवस्था खचित नव्हे. भक्तीला
वैराग्याचे बळ असल्यावाचून अतज्ञांन संभवेळ काय ? अमृतत्ब त्यागाबांचून
लाभेळ काय? मग हरीची सगुणभक्ति ब वेराग्य ह्या दोहाचेही जेथे निदान
आचारांत वाबडे आहे, त्या शान्तिनिकेतनांतील अधिकारी, अपरोक्षानुभूति
हरी काय चीज अगर अवस्था मानतात ती तच जाणोत! पण सनातनधर्मी
हिंदु-जनतेची तेथ निष्ठा बसणे दुगापास्त आहे. असो; अका रीतीने बेद,
पुराणे, सदाचार इत्यादि कोणत्याही ठळक बाबतीत हे ब्राह्माश्रमींचे गुरुदेव
हिंदुजनतेळा निर्णायक उपदेष्टे म्हणून मानता येतील असे वाटत नाही. आतां
राहतां राहिले त्यांचे संस्कात-समेलनाचे महत्कार्य, तही पूर्णतया सिद्धीस जाणे
आम्हांस हलली तरी कठिणच दिसते. कारण, राष्ट्रामिमानाचे बंध!रे उडवू
पाहणारे रवीद्रनाथ मायभूमीचे कटे अभिमानी आहेत. त्याच्याइतके जहाल
पुरुष ब्राह्मसमाजांत क्वचितच झाळे असतील, ही गोष्ट संस्कृतिसंभेलनासाठीं
येणाऱ्या पाश्चात्य पाॉंडेतासही कळून चुकळी आहे. खबीद्रनाथाच्या त्राह्म-
पू्बजात विदेशी वाड्ययाबद्दळ सक्रिय आदर थोडफार तरी दिसतो. फार काय
पण महार्षि देवेद्रनाथ ब राजनारायण बोस ह्यासही कॅट, ह्यूम, कझन्स, नाहीतर
हाफीझ, इत्यादि बिदेशीय पांडतांचे चेले म्हटले, तरी शोभेल. पण रवींद्रनाथांच्या
गुरुस्थानी, उपनिषदे व घेतन्पर, कबीर, विद्यापाते, चडिदास इत्यादि पूर्व-
हिंदुस्थानातील कबींचीं काव्ये हींच येतील. त्यांच्या कोणत्याही व्याख्यानांत
अगर लेखात इतर लेखकांचे अवतरण बहुघा आढळणार नाहीं. ही गोष्टही
सहज लक्षांत येण्यासारखी आहे. तात्पय स्वकीय सस्कृतीबद्दळ आस्था, ब त्या
मानाने परकोय, किब्रहुना परप्रांतीय, संस्कृतीबद्दल व सुधारणांबद्दल अनास्था,
व स्वैरवृत्तीची आवड ह्या गोष्टी इतक्या ठळक रीतीन दिसण्यासारख्या आहेत,
की फ्रान्समधील सिरू्हन लेव्हीच काय, पण आपल्याकडील हिंदु विद्या-
प्पीढाचे मालबीय, राजेंद्रकाळेजचे कामाख्यनाथ मित्र, गुरुकुलाचे प्रो०रामदेव,
प्रकरण १८ वॅं.] शुभचितन ३१४९
रामकृष्ण मिशनचे स्वामी राबानंद, टिळक विद्यापीठाचे डो०कुतंकोटी अथवा
घमोज्जीबनी सभेचे श्री ० संतोजीराब इत्याद बिद्वांच् त्यांच्याशी हस्तादोलन
करण्यास कितपत तयार होतील, ही रंकांच आहे. आज विश्वभारती ह्या
मासिकाचे अंक मोठमोठ्या हहरीही शोधू गेल तरी मिळत नाहीत, हे एक
प्रातसहकारी लोकमताचे गमकच आहे. तर्थाप ते काही असल, तरी विश्व-
भारतीचे त्यानीं आरंभमिलेले कार्य फारच मोठे आहे, व ते पार पाडण्याची
घमक ब आस्था त्यांच्याइतकी हिंदुस्थानात दुसऱ्या कोणात नाही, ही गोष्टही
अगदी खरी आहे. दिावाय आज जरी प्राच्यविद्याविद्यारदाच्या विश्याल-
बुद्धीचे हे बौद्धर्मादस्च तयार होत सले, तरी ह्या सरस्वतीमदिगत पुढे-
२.
माग केव्हातरी गणपतीचेही आगमन होणार नाही, हृ तरी काय सागावे !
कारण बोद्धमांदेराची पुढे देवाल्ये झाल्याचे दाखले भारतबषाच्या
इतिहासात अनेक आहेत. आणि तसे न झाले, तरी केवळ सरस्वतामदिग्ही
ददीानीय नाही असे कोण म्हणेल्? तेव्हां रवीद्रनाथानी अंगीकारलल्या विश्व-
भारतीच्या ह्या महत्कायात ईश्वराने त्यास पूर्ण यश द्यावे, ऊद्यीच सवानी
मनोभावाने इच्छा करणे स्वाभाविक आणि जरूर आहे, 1(ण खरोखर
आदि-ब्राह्मममाजाचे हेच एक उत्कृष्ट स्मारक होणार आहे. आम्ही जी बर टीका
केळी आहे, ती बहृताशी सनातनधर्मायाच्या दृष्टीनेच केली आहे. अर्थात्
शान्तिनिकेतन ही संस्था आदि-ब्राह्माच्या घाभिक चळवळीचे एक प्रधान
अग आहे, असेच त्यांत मानल आहे, तस न मानता वाड्मय ब ललितकला
यांचे संशोधन व रिक्षण इतकेच ह्या सस्थेच ध्येय मानल्यास, आम्हास ह्या
ग्रंथात त्यासंबंधी अधिक लिहिण्याचे काहीच प्रयोजन राहणार नाही.
माग २९-परिशिष्ट अ
० सन
१८१७
१८२८
१८२३२१
१८२३२३
१८२३५
१८३८
१८२९
१८४१
१ट४२
१८४२३
श्ट््ड
१८४५
१टड५
१ट४८६
१८४७
श्ट्ड्ट
१८५०८
१८५६
२८५१७
१८५९
दुसऱ्या भागाची कालानुक्रमाणिका
--""णणाप्त्यर्र् केतेल््स्क्ाल्ल्ल्ट
देवेद्रनाथांचा जन्म,
ब्राह्मसमाजस्थापना.
देवद्रनाथ राममोहनांच्या शाळेतून कॉलेजांत जातात.
राजा राममोहन यांचा मृत्यु.
देवद्रनाथाच्या आजीचा मृत्यु.
देवेद्रनाथांस इशोपानप्रदांतील संदेश. केशवचंद्रांचा जन्म.
देवेंद्रनाथ तत्बबोधिनी सभेची स्थापना करतात.
तत्वबोधिनी सभेचा वार्षिक महोत्सव,
देवेद्रनाथ ब्राह्मसमाजात सामील होतात.
तत्त्वोधिनी पत्रिका सुरू होते. नवीन ब्राह्मदीक्षा.
तत्त्वबोधिनी पाठशाळास्थापना.
पाचशे सभासद ब्राह्मसमाजांत दाखल होतात. नवीन ब्राह्मप्राथना.
डफसहिबांकडून लहान विद्यार्थ्यांस बातिस्मा. खिस्ती मिरानऱ्यां-
विरुद्ध हिंदुधमांचा पुरस्कार, राजनारायण बोस ब्राह्मसमाजांत
दाखल होतात. वेदाध्ययनास चार विद्याथी काशीस पाठवितात,
द्वारकानाथांचा मृत्यु,
देवद्रनाथाचा विश्वजित-यज्ञ. कग्बेदाच्या भाषांतरास आरंभ.
देवद्रनाथ ब्राह्मघर्म सांगतात.
ब्राह्ममतांतील क्रांति.
देवेद्रनाथांस हिमाल्यांत इरासंदेश मिळतो. केशवचंद्रांचा विवाह.
त्यांचा परीक्षेतून बहिष्कार.
केशवचंद्र त्राहसमाजांत दाखल होतात. गुडबिल फ्रेंटरनिटी,
देवेद्रनाथ व केशवचंद्र यांची सीलोनची सफर, त्राझशाळा स्थापना.
कालानुक्रमाणिका ३५१
केदावचंद्रांची लहान धार्मिक चोपडी प्रसिद्ध होतात. संगतसभेची
स्थापना. पाहिले नगरकीतंन.
देवेंद्रनाथांची मुलगी सुकुमारीचा ब्राह्मपद्धतीने विवाह. ब्राह्मघमा-
नष्ठान प्रसिद्ध होत. ता. ६ मे रवींद्रनाथांचा जन्म.
केरावचंद्र सहकुटुंब देवेद्रांकडे येतात. केशवचंद्रांस आचार्यपदप्राप्ि.
केशवचंद्रांनी लाविलेला पहिलाच ब्राह्म मिश्रविबाह, उपासनासमाज
स्वतंत्र स्थापन होतो. ब्राह्यघमाप्रमाणे केशावचद्राचे पहिलेच जातकम,
एकेरी मित्रसमाजाची स्थापना, पिराअल्ली ब्राह्मणकुटुबाची
बिजयकृष्णान केलेली शुद्धि.
केराव'चंद्र सेन मुबई मद्रासकडे ब्राह्मघमप्रसाराथे जातात. ब्राह्माचा
दुसरा मिश्रविवाह.आचायाच्या ठिकाणी यशोपवीतत्यत्तांची उपाचाय
म्हणून नेमणूक, नव्या मडळींची ब्राह्मप्रितनिधिसभा, मोठे वादळ,
आदि ब्राह्मसमाजांतून केशवचंद्र फुटून बाहेर पडतात. अर्धं
खिस्तीपद्धतीने आणखी एक मिश्रविवाह, ता. ११ नोःहेबर रोजीं
भारतवर्षीय ब्राह्मसमाज स्थापन होतो.
१८६८॥९९ भारतवर्षाय ब्राह्षसमाजमं देर,
१८७२
१८७७
१८८२१
१ट८%७
२९९९
१९०१
१९०८७५
१९०८६
१९०९
१९१२
१५०१३
१९२१
लग्न रजिस्टर करण्याचा कायदा.
रवींद्रनाथांची इंग्लंडची पहिली सफर,
केशवचद्रांचे नवविधान प्रगट होते.
शान्तिनिकेतनचा ट्स्ट,
राजन,रायण बास ह्यांचा मृत्यु.
शान्तािनकेतन आश्रमस्थापना.
ता. १९ जानेवारी-देवेद्रनाथांचा मृत्यु. रवींद्रनाथांचे खेया काव्य,
बंगालची फाळणी - रवींद्रांचे राजकारण,
रवीद्रनाथांची बंगाली गीताझलि,
ररवीद्रनाथांची युरापची सफर,
गीताज्ञलीस नोब्रेल प्राइज मिळते.
विश्वभारती च स्थापना,
भाग २९-परिशिष्ट ब
र
र
२
डं
दुसऱ्या भागाच्या आधारग्रंथांची यादी
-_॥"--<८** व्य.
देवेंद्रनाथ ठाकूरः---आत्मचरित्र, लेख व प्रार्थना.
केशवचंद्र सेनः -- व्याख्याने.
प्रतापचद्र सनः --केरावचंद्राचे चरित्र,
शिवनाथशास्त्री --ब्राह्मममाजाच| इतिहास. मां पाहिलेले पुरुष,
५ हेमचंद्र सरकारः---त्राह्मममाजाचा धर्म,
द्
र
१५
रवींद्रनाथ ठाकूरः---क्रिएटिव्ह युनिटी, नंशनलिझम् . साधना,
गीताज्ञल्ि ( मराठी ), शांतिनिकेतनमाला ( मराठी ), विश्वभारती,
मोडर्न रिव्ह्यू यांतील लेख इत्यादि.
फर्कुहार--आधुनिक धार्मिक चळवळी,
लिओनारड:--ब्राह्मममाजाचा इतिहास,
सर व्यंकटरत्नः --व्याख्यान.
प्रि» कामाख्यनाथ मित्र: --नैराश्यबाद,
जी. ए. नटेसनः--देवेद्रनाथ, रवींद्रनाथ, इंध्ररचंद्र विद्यासागर,
शरिपाद बानर्जी, प्रतापचंद्र मुझुमदार, यांचीं चरित्रे.
सत्येद्रनाथ ठाकूरः---धमवासना,
प्रो ० राधाकृष्ण: -- रवींद्रनाथांचे तत्त्वज्ञान.
थॉमसन: ---रवींद्रनाथांचे चरित्र,
रामचंद्र गोविंद कानडे! -- खवीद्रनाथांचे चरित्र.
न्या ० चंदावरकरः--यव्याख्याने.
वामन आबाजी मोडक:- लेखसंग्रह,
अष्टेकर मंडळी: --सार्थ उपनिषदे.
वे० शा०स० विष्णुशास्त्री बापटः -- सभाष्य उपानेषदे.
राजनारायण बोसः -- प्रेमवमं ब इतर निबंध आणि व्याख्याने.
मनुस्मृति, प्रबुद्ध-मारत, यंग इंडिआ, मॉडन रिव्ह्यू इत्यादि.
॥ श्री ॥
नवयुगधमे
खंड पहिला-भाग तिसरा
चि अ डडपकमण्णा
“>: ०४४॥00॥॥000070 000000 २ नजी
केशवचंद्र सेन
किंवा
भारतवषी य ब्राह्मसकाज
ह: पदापपीपपपप॥ीएॉऑएऑललशशशण
.
1.
जन्म-इ. सन १८३८] १/ब्रक्ञषानंद केरावचेद्र सन, (मत्यु-ह, सन १८८४
प्रकरण पहिले
भारतवर्षीय नाह्मसमाज
मागील भागांत लिहिल्याप्रमाणे तारीख ११ नोव्हबर सन १८९६ रोजीं भारत-
वर्षीय ब्राह्मसमाज ही स्वतंत्र संस्था केशावचंद्रप्रभाते नवीन मंडळींनी स्थापन
केली; आणि देवेद्रनाथ प्रभूति बडील मडळीच्या सासुरासांतून ही नूतन
मंडळी एकदांची बाहेर पडली. मग काय, होसेन नवीन संसाराची जमवा-
जमव व मांडामाड करण्यास लगेच सुरुवात झाली. प्रोढ व सुग्रण सूनबाईंच्या
टापटिपीप्रमाणे ह्या तरुण विद्वानांच्या वसुधैव कुटुबाचा संसार मोठ्या अकलेने
नससजू लागला,
सुविशालमिदं विश्व पावित्रं ब्रझ्ममन्दिरम् ।
चेतः सुनिम्मलंतीथ सत्य शास्त्रमनश्वरम् |
विश्वासो धम्ममूलं हि प्रीतिः परमसाधनम् ।
स्वार्थ नाशन्तु वैराग्य ब्राह्मेरेब प्रकीतते || १ ॥
भावार्थः---“' हे विशाल विश्व हेच इश्वराचे मंदिर, शुद्धचित्त हेच पुण्यक्षेत्र,
सत्य हेच शाश्वत धर्मशास्त्र, श्रद्धा हेच धममूल, प्रेम हीच श्रेष्ठ अध्यात्मसंस्काति
व स्वार्थत्याग हेच वैराग्य ” अशी नवदीक्षित गोरगोविदराय यानी स्चलेली
ब्रिरुदाबली त्याच्या द्वारी झळकू लागली ! बायबल, कुराण, झेदावेस्ता, चिनी
ब हिंदुलोकांचे ग्रंथ, यांतील सुभाषितांच्या कछोकसंग्रहाचे सदर उपाध्यायांनीं
गुंफलेले लेणे ज्याच्या त्याच्या हातीं पबिअक्काप्रमाणे शोभू लागले, व्यक्ति-
स्वातंत्र्याच्या यज्ञास आरभ झाला. ठिकठिकाणच्या ब्राह्मममाजांस संघटने-
साठी निमत्रणें गेलीं, ब्राहझसमाजाचा अनियंत्रित कारभार आम्ही आतां
सुसंघटित करूं, त्राह्समाजाची सारी मिळकत आदि-त्राह्मसमाजाचे ट्स्टीनी
आपल्या ताब्यांत घेतली; परंतु यापुढं अशी अरेरावी चालणार नाही. तर
लोकांच्या वगर्णानें जमा झालेला निधि, त्यांच्या मतानेच बापरला जाईल.
त्याचप्रमाणें प्रागतिक ब्राह्मांचें अध्यक्षपद इतःपर कोणाही मनुष्याकडे न
३५६ मेरी कार्पेट आणि बंगाली तरुणी [माग ३ रा
राहतां जगदीश्वर हाच त्यांचा अध्यक्ष मानला जाईल. अशा प्रकारें केशव-
चंद्रांनीं आपल्या कार्याचा प्रस्ताबह्दी केला. ठिकठिकाणचे अनेक उत्साही व
स्वार्थत्यागी तरुण त्यांस येऊन मिळूं लागळे,आणि अशा पर्वणीच्या बेळीं मिस् मेरी
कार्पेटर नामक एक सुप्रसिद्ध आंग्लवबिदुषीही कलकत्त्यास येऊन दाखल झाल्या.
त्या बंगाली तरुणांनी मुख्यत्वेकरून स्त्रीस्वातत्र्याकरिता आरंमिलेल्या
या महृत्कायीत, कार्पेटरबाइचे आगमन म्हणजे एक मोठाच दाकुन झाला.
बंगाली ब्राह्मीका तरुणीनीं बाईचे मोठे गोरबपूर्वक स्वागत केले. त्याच्या
सन्मानार्थ कोणा एका एस्. गुडीव्ह नामक डाक््टरकडे रात्रीचा बंगाली तरुण
दापत्य सहभोजनाच अपूर्वे समारंभ झाला. केशवचंद्राच्या घरी हिंदु ब
खिस्ती अशा मिश्र स्त्री-पुरुषाच्या समाजापुढें खिस्तीप्राथना झाली ! इतक्यांत
नाताळ येऊन ठेपला. मग काय विचारतां ! केशवचंद्रांच्या घरीं कार्पटर-
बाइनी केलेल्या खिस्ती प्राथनेस बगाली तरुण दंपत्यांची गदी उडाली, बंगाली
तरुणानी आपल्या पडद्यातील लहान लहान बायकाची खिस्ती रिवाजाप्रमाणे
आपल्या सेही मंडळींशी ओळख करून दिली, तो स्त्री-स्वातत्याचा आनंद
गगनांत मावेना. मोठमोठ्या जुन्या खानदार्नीतील जमीनदारांच्या घरचे तरुण,
आपल्या बायकांस उघड उघड बाहेर आपल्याबरोबर घेऊन, इग्रजी अंमल-
दाराकडे मेजवानीस ज!ऊ लागले, स्त्रियांचा गोंा तर गेलाच; पण त्याबरोबर
अर्धेखिस्ती पोषाखही आला, नवीन रिवाजांत लुना पेहराव त्यास कसासाच
वाटूं लागला ! इम्रज मित्रास काय गोड वाटेल, ह्याची त्यांनी विदोष काळजी
घेतली, पण गाबकुटाळ ब वात्रट पोरे यांचा उपहास मात्र बंगाली तरुणींनी
जागा केला. असो.
ह्याप्रमाणे ब्राह्मांगाच्या श्रेगाराप्रमाणे अंतरंगांतील संस्कृतींतही क्रान्ति
घडवून आणण्यासाठी प्रोढ विवाहित स्त्रियांसही खाजगी शिकवण्या सुरू
झाल्या. अशा ह्या सुधारलेल्या संसारांतील लग्नकारणेही, हिंदुविधि
सर्वस्वी गाळून, खिस्तीलोकांप्रमाणे करारमदाराने होऊं लागलीं. धर्मोन्नती-
करितां बायबलाचे अध्ययन, ब सत्संगतीकरितां खिस्ती मिरानर््यांशी
विरोष संघटन त्राह्मभारतांनीं सुरू केले, जीझस खाइस्टच्या गुणांनी त्यांची
अंतःकरणे पूर्णपणें व्याप्त केलीं. मात्र त्यांचा खाइस्ट ऐतिहासिक .नरून,
ऐतिहासिक मानलेल्या खाइस्टांतील केबळ कल्याणगुणमयमात्र होता.
€*_ €%
अप्रकरण १ ळ॑.] खिस्ती भावनांचा उद्य ३५७
अर्थात् हा सूक्ष्म शाब्दिक भेद उपासनेत संभाळणे त्यांस बहुतांदीं अशक्यच
झाल्यामुळे, परिणामी ऐतिहासिक खाइस्टशींच त्यांचे विलक्षण सख्यत्ब
जडले. त्यामुळे साहजिकच हिंदी सणाऐेवर्जी नाताळसारखे [खिस्ती सण
ते अगदी मनोभावे पाळू लागले; व खिस्तावरच मुद्दाम रचलेली नर्वांन
नवीन गीते ब स्तोत्रे मोठ्या भाक्तिभावाने म्हणण्यात येऊ लागली. दात्प्य,
प्र यक्ष धमातर न करितां आचारविचारांत खिस्तीलोकाच जेवढ अनुवःरण
करणे रक्य होते, तेवढे मोठ्या उत्साहाने ब अहमहमिकने नवीन ब्राहझम-
समाजांत सुरू झाले.
अशा रीतीने खिस्तमय झालेल्या त्या बगाली तरुणांच्या भावनाप्रधान
मनांनी दोन प्रमुख अशा खिस्ती प्रचारांचा अंगीकार केला, एक पापाची भावना
व दुसरी प्राथना. आपण पापी २गहो व त्यासाठी अपण इंश्वरःची प्राथना
केली पाहिजे. ह्या विचारांनी त्यांना इतक उदास केल की, र्म्त्यात, सभत,
अथवा विद्यालयांत एखादा तरुण, त्याच्या उदास व.वचार्क्रात अश] चेहऱर्या-
वरून, हा व्राह्म आहे, असे सहज ओळखू येई. ह्या औदासीन्याबरोबर थोडी
[वरक्तीची छटाही साहजिकच आली. सुखलालसवरून त्याचे मन उडाले.
गरिब्रीच बरा,अस त्यांस वाटू लागल, उद्याची काळजी करू नकोस, ही खिस्ताची
आज्ञा त्यांनीं शिरसावंद्य मानली, व लोकाकडून होणार छळ शांतपण सहन
'करण्यांतही त्यांनी त्यांचेच अनुकरण केल. द्रब्याभाव व लोकक्षोभ यासळे लांनी
फारच हालात दिवस काढले. खायला पोटभर साध अन्न नाही, पायांत
-कांही नाही, आंगावर नीट कपडे नाहीत, अशा व्याबहारिक दैन्यांतही
त्यांनीं ब्राह्मधमंप्रसाराचे काम मोठ्या उत्साहान व अहमहमिकेन चालविले,
:: मी पापी आहे, आणि इंश्वराने दया केली, तरच माझा तरणोपाय आहे!”
या भावनेत्ररोबर ओघानेच दुसरी एक भावना त्यानी उचलली, ती अक्ी
कीं, माझ्याप्रमाणे माझे ग्रामबधु व देशबंधु हेही दीन व पापी आहेत, यास्तव
त्यांच्या उद्धारासाठी आपण झटले पाहिजे. नव्याण्णव मेढगंस मार्गावर
सोडून चुकलेल्या शंभराव्याकरितां धाव घेणाऱ्या खिस्तधमंशास्त्रांतील भल्या
'धनगराचे उदात्त शील हिंदुधमवेच्त्यांनी कधींच जाणले नाही, याचे त्यांस फार
बाईट बाटे ! उपकारांपुरतेच उरलेले तुकोबांसारख बेष्णव-संत, जगदुद्धाराकरितां
आसेतुहिमाचल संचार करणारे श्रीशंकराचायांसारखे आचार्य, अज्ञानाने किंबा
३१५८ तरुण त्राह्मांचा अपूर्व उत्साह & [भाग शरा
कंठचामीकर न्यायाने, त्यांच्या स्वसंस्कारहीन दृष्टीस दिसले नाहींत,
असे दिसते. कारण ब्राझ्म-इतिहासकार असं म्हणतात कीं, ही लोकोद्धाराचीं
भावना आम्हीं खिस्ती धमातून घेतली. अखिल जगास पावन करणे हें
आपले कर्तव्य आहे, असे हिंदु सिद्ध अगर साधक मानीत नाहीत. पाप्याचे
उद्घाराकरितां धावणे ही वात्त खिस्तीघधर्मातच आहे. हिंदुधर्माप्रमाणें, साधक
आपले पारमार्थिक कल्याण साधून मोकळा होता. जगदुद्धाराच्या उठा-
ठेवींत तो पडत नाहीं. आत्मकल्याणाच्या इच्छेने कोणी आपल्यापाशी आलाच
तर त्याचा अधिकार पाहून त्यास कृतार्थ करावे, अशी एकांतबासी हिदु साधूंची'
पूर्वपद्धत होती. ती सोडून जीझस खाइस्ट अथवा त्याचे अनुयायी पाद्री
यांचे अनुकरण करून, पापीजनांचे उद्धाराकरितां चोहोकडे संचार
करणे, हे आपल कतंव्य आहे, असे हे प्रागतिक ब्राह्म मानूं लागले,
मग वरील भावनेन प्रेरित होऊन पुष्कळ तरुण विद्यार्थी लोकापवादाची व सुख-
सोयीची परबा न करितां, लोकसेवा करण्यास तयार झाले, असे म्हणतात की,
त्या वेळीं त्यांच्या ठिकाणीं दिसून येणारे वेराग्य ब लोककल्याणासाठी त्यांनीं
केलेले आत्मसमपण, ह्यानी सव लोक आश्चर्यचकित झाले. एके बाजूने त्यांचा
स्वाथत्याग, व दुसऱ्या बाजून जनतेकडून होत असलेली त्यांची अवहेलना ब
छळ हे पाहून, त्यांच्या पंघरापंघरा बीसबीस बपाच्या तरुण बायका, लोक-
निंदित अशा सव विटबना सोसण्यास आनदाने तयार झाल्या ! ब्राह्मममाजाच्या
इतिहासांत हा काळ चिरस्मरणीय राहल, असे ब्राह्म इतिहासकार म्हणतात.
हशकडे विजय कृष्ण, अघोग्नाथ, जदुनाथ वगैरे अनेक ब्राह्म-मिशनऱर््यांनीं आपले
धरमप्रसाराचे काम जोराने सुरू केळे, ठिकठिकाणीं समाजस्थापना होऊन
ब्राह्मांची ५६०पर्यंत सख्या वाढली. त्यांतही ब्राह्मस्त्रिया किती, ब्राह्मविवाह
किती, आणि त्यात पुन्हा मिश्रविवाह किती, या संख्येवर समाजाच्या.
उत्कपांचे मान ठरविले जात असे. तेव्हां ह्या वेळपर्यंत १९ ब्राह्म-विबाहवां-
पेकी! ९ मिश्रविवाह झाले, हे येथे मुद्दाम सांगितले पाहिजे. असो. मिस मेरी
कार्पेटर यांस अत्याग्रहाचे बोलावणे आल्याबरून केशवचंद्र त्यांस घेऊन
कृष्णनगरास गेले, तेथून बरद्दान, भागलपूर, बांकीपूर, अलाहाबाद, कानपूर,
या राहरांस भेटी देत ते पंजाबांत गेळे,. इकडे हे ब्राह्नझ अगदी खिस्ती
होण्याच्या मागोत आहेत, असं जाणून बिलायतेंतून मिस्तर तिनालिंगसारखे
प्रकरण १ टॅ.] अनन्यगति ३१५९
मोठें बोलके खिस्ती उपदेशक इकडे येऊन दाखल झाले, आपल्या समाजांत-
ही! त्राह्मप्रचारकांची वाण पडूं नये, म्हणून केशवचंद्रांनी ब्राह्मविद्यालय पुन्हा
सुरू केले.
अशा रीतीनें जणुंकाय देवाचें राज्य प्रथ्वीवर सुरू करण्याचें सर्वोनीं
अवसान आणले असतां, तरुण ब्राह्मप्रचारकांना हळुहळू औदासीन्यानें घेरले,
व केशावचंद्रांचा अवसानघात होण्याचाच वेळ आला! मी पापी आहे ब ह
सारं जगही पापी आहे, ह्या पाप्यांचा उद्धार कसा व्हावा ! ही त्यांच्या जीवास
तळमळ लागली. ह्या विकत घेतलेल्या दुखण्याने ते अगदीं हतारा झाले, आणि
धर्मप्रचाराच्या बाह्य खटाटोपाने त्यांच्या मनाची मुळींच शांति होइना ! तेव्हां
त्यांचे पुढारी केशवचंद्र यांच्यापुढे हा मोठाच ब्रिकट प्रश्न येऊन पडला.
गरजेच्या बेणा कल्पनेला प्रसवतात; अथवा मनुष्य अनन्यगतिक झाला, म्हणजे
इंश्वरही त्याचा साहाय्यकारी होतो, असें म्हणतात, ह्याचा अनुभव केशवचंद्रांस
ह्या वेळी आला.
आपल्या व्याख्यानांनी देशबांघवात अपकीर्ति ब अविश्वास वाढलेला,
जगांत आपले कोठे वजन नाहीं, बशिला नाहीं, पेसा नाह, उपासनेला
चांगलीशी स्वतंत्र जागा नाहीं, अनुयायांतही एकोपा आणि धीर नाहीं, अश्या
स्थितीत त्यांचे दोबल्य त्यांच्यापुढे उभे राहिले, मश असहाय स्थितींत
त्यांचे पोक्त ब अनुभबी सल्त्रगार देवेद्रनाथ यांच्याकडे जावे, तर तो मार्ग
त्यानीं आपल्या वर्तनाने आपणच बंद केलेला, अका बिकट परिस्थितींत
केरावचंद्रांचा अहकार तात्पुरता तरी विरघळला |! आणि आतां एका परमे-
श्वराबांचून आपली अब्रू रक्षण करणारा कोणी नाहीं, हे त्यांनींच अनेकदां प्राति-
पादिलेले तत्त्व अनुभवाने त्यांच्या पुरे गळीं उतरले, तेव्हां आपल्या निबडक
अनुयायांसह रोज त्या भगवंताचा घावा करण्यास त्यांनीं आरंभ केला. त्या
रोजच्य। प्रार्थनांनी' त्यांच्या चित्तास थोडासा आराम वाटूं लागला, मनास
थोडशथोडा धीर येऊं लागला, तेव्हां पुढे सहजच प्रार्थना हे केशवचंद्रांच्या
पंथाचे एक विशिष्ट लक्षण झाले.
केशवचद्र व त्यांचा उजबा हात विजयकृष्ण गोस्वामी ह्या दोघांचाही
जन्म वेष्णवकुळांत झालेला होता. बंगाल्यांतील महाबेष्णव श्रीचेतन्यदेव ह्यांचा
सखा अद्वैत ह्याच्याच वंशांत बिजयकृष्ण गोस्वामी याचा जन्म झाला होता.
३९०७ देव-देंबेद्र-शरणागाते [भाग * रा
त्यांच्या ठिकाणचे कुलधर्मांचे संस्कार टप्त झाले होते, ते एकाएकीं पुन्हा
उदित झाले, मग केरबविजय प्रभ्रति ब्राह्मांच्या अंतरंगांतील प्रमावळींत णीझस
खाइस्टाशेजारी श्रीगौरग प्रभुही विराजमान झाले, आणि वेष्णबांच्या ्भाक्त-
मार्गाचा अबलंब करून करताळ ब एकतारी घेऊन, त्यांनीं मजनसंकीर्तनाचा
क्रम सुरू केला. खोल, एकतारी ब करताळ यांच्या साथीत होणाऱ्या
वेष्णवी भजनाचा बंगाल्यांतील प्रतिष्ठित गणलेल्या समाजांत अनादरच असे,
खुद्द केशवचंद्रासही पूर्वी त्याचा अत्यंत तिटकारा असे. परंतु खिस्ताप्रमाणें
बंगाल्यांतील लोकाप्रिय श्रीचैतन्यप्रभूचे अनुकरण करण्याच्या भरांत त्यांनीं वैष्णवी
मजनाचा उपकरणांसह अंगीकार केला, आणि ब्रह्मसंकीतन या नांवाची
ही नवीन टूम ब्राह्मसमाजांत सुरू झाली, त्याने ब्राह्मसमाजाच्या संप्रदायांत
मोठीच क्रान्ति घडवून आणली. ह्या कामी विजयकृष्ण गोस्वामी व त्रेलोक्यनाथ
संन्याळ ह्यांचे फारच मोठे साह्य झाले. विजयकृष्ण हे स्वभावतःच भक्तिमागी
होते. शिवाय त्याचे बंधु हे सनातनधर्मामिमानी वेष्णव असून, त्यांचेही ह्या कामीं
विशेष साहाय्य असे. त्रेलोक्यनाथ संन्याळ हे उत्तम गायक ब शीध्रकवि,
ह्या गुणांमुळे चिरंजीव म्हटले जात, अशा योगामुळे ह्या ब्राह्मसकोर्तनास अपूर्व
रंग चढूं लागला, आणि दरसाल नोव्ह्बरांत ब्राह्मोत्सव ह्या नावान भजनाचे
मोठे चित्ताकर्षक उत्सव ब्राह्म समाजांत होऊ लागले. ज्यांच्या अंत:करणास
भक्तिप्रेमाचा ह्यापूर्वी ओलावा नव्हता व ज्यांचा स्वमाव फार लाजाळू ब
मिडस्त होता, त्या केशवचंद्रांस अशा रीतीने भजनाचे अगदी वेड लागले ते
लोकलाज सोडून मोठमोठ्याने भजन करीत ना'चू गाऊं लागले! आणि त्या
भजनानंदानें कठ सद्रदित होऊन, त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रूचे लोट बाहू लागले !
रोगात मनुष्य रोगनिवृत्तीकरितां जसा एकदम अनेक उपायांचा अवलंब
करितो, तसा केरावचद्रांनी आपल्या अनुयायांच्या मनोविकारांवर आणखीही
एक इलाज केला, भजनाच्या प्रेमांत निरहंकूति सहज आली असतां, आपण
देबंद्रनाथांकडे परत कस जावें, हा त्यांच्या मनाचा संकोच कमी झाला, ते
नम्रपणे देवेद्रनाथांकडे गेले, ब आपल्या मंडळीांस चार उपदंशाच्या गोष्टी
सांगा, असें त्यांनीं त्यांस सांगितले, त्या पुरुषानही तें मान्य केलें. त्यानंतर
लबकरच म्हणजे ता.२२आक्टोबर १८९६७ रोजीं भारतवर्षीय ब्राह्मांची सभा
होऊन त्यांत देवेंद्रनाथांस मानपत्र देण्यांत आलें, ब ह्याच वेळीं त्यांस मर्हशर्ष
र
अधघारनाथ,
“साधु
क
लाक्क्यनाथ सन्याळ.
चो
न्यू
सन्य
वी
प्रकरण १ ल.] वैष्णवसंकीतैन ३९
हें बहुमानाचे विशेषण प्रथमच केशवचंद्रांनी लावलें. ह्याच सभेत भारत-
वर्षीय ब्राह्षसमाजाचे अध्यक्षपद परमेश्वराकडे सोषबिण्यांत आले.
असा रीतीने केशवचंद्रांच्या अनुयायांचे निराश व उदासीन झालेले चेहरे
प्रफालित झाले असतां, आदल्या वषी ज्या दिवर्शी मिस् मेरी कापॅटरबाइचें
ब्राह्म तरुणांनी ब तरुणींनी मोठ्या मनोभावाने स्वागत केले होते, तोच
तारीख २४ नोव्हंबरचा मंगल'दन अहोरात्र उत्सब करून साजरा करण्याची
नवीन टूम केदावचद्रानीं काढली. *सारा दिवस निरनिराळ्या चित्ताकर्पक कार्य-
क्रमाने खचून भरला होता, मदिरांतील कित्येक प्रेक्षक मंडळी जी एकदां सकाळी
ठाणे देऊन जागा धरून बसली, ती सारा दिवस जागची हललीच नाहीं !
भूक नाहीं, तहान नाहीं, सारा एकच वेष्णवसंकीतंनाचा आनंद ! त्यांत
सायकाळच्या सुमारास महष देवेद्रनाथही मुद्दाम निमत्रणावरून प्राथनेक रतां
आले. मग काय विचारता ! महपीच्या सभोबार'च व्या तरुण सुशिक्षित त्राह्मांनी
घेर धरून अडाणी गणलेल्या वेष्णवाप्रमाण नाचण्यास सुरुवात केली ! आणि
मग शिबगगात शोभणाऱ्या महेश्ररांप्रमाण महापिही त्यांत आनदान नाऱचूं लागले!
पुढ इसवी सन १८६८च्या प्रारभीच ता २४ जानेवारी रोजीं केराब-
चद्रानीं आपल्या भारतीय ब्राह्ममदिराच्या पायांचा दगड बसविला, ईश्वर
आपणांस साहाय्यकारी आहे, अशी हृढ भावना झाल्यामुळे, एवढ्या मोठ्या
मंदिरास पेसे कसे मिळतील, त्याचा काही एक विचार करीत न बसतां
त्यांनी आपले मदिर अगोदर मनोमथ उभारल, आणि मग लगेच पायास
सुरुवात केली. ह्या मंदिराचा पाया म्हणजे केरावचंद्राच्या पुढील सर्व कार-
कोदींचाच पाया होय. हा समारभ केरावचद्रांनीं फार थाटाने स.जरा केला,
त्याच दिवशी नगरसकीतंन नामक एका नवीन सप्रदायास सुरुवात झाली.
ता. २४ रोजीं प्रातःकाळी ब्राह्ममदिरांचे ठिकाणी जाण्याकरेतां केशब-
चद्रांनीं मोठी थाटाची मिरवणूक काढली. ह्या मिरवणुकांत सुशिक्षित ब
अशिक्षित असा उभयबिध फारच मोठा समाज सामील झाला. एकेश्वरी
पंथाची ब्रीदवाक्यें लिहिलेल्या पताका घेऊन उत्साही तरुण मंडळी पुढे
झाली. केशवचंद्र ब त्यांचे स्नेही आणि अनुयायी बोडके, अनवाणी बंगाली
वैष्णबांच्या मेळ्याप्रमाणें भजनाचा गजर करीत चालले. त्यांच्यापुढे त्रेलोक्य-
नाथ संन्याळ व बिजयकृष्ण गोस्वामी हे आघाडीस भजन सांगत चालले होते.
१६२ संजीवनी निष्ठा [भाग ३ रा
त्या भजनाचा सारांश असा कीं, “ बंधू हो! चला, आपल्या दुःखाच्या रात्रीचा
शेवट जवळ आला. इंश्वराच्या नामाचा गजर शहरांत दुमदुमून राहिला
आहे. सर्वजण आनंदाने ईश्वराचा नामघोष करूं या. त्याने दुःखाचा निरास
होऊन शांतीचा लाभ घडेल. गरीब ब श्रीमंत, अजाण ब सुजाण, स्त्री व.
पुरुष, जे जे इंश्रराची खरी भक्ति करीत असतील, त्यांचा उद्गार करण्या-
कारितां दयाळू परमेश्वराने हा ब्राह्मघम, पंथ, वर्ण, जाति इत्यादि भेदाभेद
न मानतां, सवोस सारखाच मोकळा केला आहे. भवसागरांतून तरून
जाण्याचा हा सुलभ मार्ग आहे. येथे उद्धार करणारा साक्षात् "रमेश्वरच
आहे. यासाठी अद्याश्रत सुखाच्या नादी न लागतां, ह्या सगींय पंथाचा
अवलंब करा. त्वरा करा, त्वरा करा. विटब करू नका. इंश्रराचा आश्रय करा.
त्यास अतःकरणात विराजमान होऊ द्या. तो गरिबांचा बाली आहे. त्याच्या
कृपेने तुमचे दु:ख नाश पावून, तुम्ही सुखी व सुरक्षित व्हाल.”
ह्या अपूर्व मिरवणुकीने सर्व कलकत्ता शहर दुमदुमून गेले. ब्राह्मविरोधि
वर्तमानपत्रानीं व ब्राह्मांपैकीही बाबू राजनारायणप्ररभात आदि-ब्राह्मानी ह्या
देवभत्तच्या अतिरेकाची ब वेष्णवी अनकरणाची कडक निंदा चालवली,
तथापि लोकांचे थवेच्या थवे मिरवणूक पाहण्यास जमृं लागले, (ठकाणी गेल्यावर
व्याख्याने, प्रवचने, भजने असे विविध कार्यक्रम सुरू झाले, सायंकाळीं फार
मोठ्या मिश्रसमाजापुढे संजीवनी निष्ठा “ ऐल्श्लाशावयाषट्ट गवा” ह्या
विषयावर केरावचंद्राचे विचारबक्तृत्वपूण अस व्याख्यान झाल, त्याचा
सारांदा पुढ दिला आहेः--
: मनुष्याचा धर्म व देवाचा धर्म, अथवा नीति आणि अध्यात्म, किंबा
जुना करार व नबा करार असे धमात दोन पोटभेद होतात, त्यात पाहेल्या-
पेक्षां दुसऱ्याचे महत्तव फार जास्त आहे. नीतिध्म जीवाचे उद्घारास पुरा पडत
नाहीं, नातिधमांच्या आज्ञा कितीही चागल्या असल्या, ब त्याप्रमाणे आपल्या
वर्तनाचे नियंत्रण करण्याचा प्रत्येकाच्या सदसाद्रिवेकबुद्धीस हक्क असला, तरी
ते सामथ्य मानवी बुद्धींत नाहीं, विषयांचा मोह इतका कठीण आहे, व इंद्रिये
इतकीं उच्छंखल आहेत की, मनुष्यास नीतिमर्यादा समजत असूनही त्यांचें
पालन होणे, केव्हां केव्हां त्यास अशक्यप्राय होते. शिबाय कडक नोति्धर्माने
बागणाराही मनुष्य तेवढ्याने कृतार्थ होतो, असे नाहीं. त्यास प्रासव्य असे
प्रकरण १ ठं] केशवचंद्रांचा दौ रा ३९३
कांहीं तरी राहतेच, तें प्राप्त होण्यासाठी ब्रह्मनिष्ठा पाहिजे, सत्यनिष्टा पाहिजे,
अमृतत्वावर निष्ठा पाहिजे; आणि ती पाहिजे असेल, तर हे सारे
समाजनीतीचे पोकळ वादविवाद बंद झाले पाहिजे, नीतिधघर्म
सांगणाऱ्याचा ब ते पाळणार््याचा अहकार नाहींसा झाला पाहिजे.
पश्चात्तापाने चित्तशुद्धि झाली पाहिजेत. आणि त्याही पश्चात्तापास निष्टावंत
प्रार्थनेची जोड पाहिजे. अशी ही जोड मिळाली कीं, मनुष्यास नवजीवन
प्राप्त होत. मोहमय अक्या जगिक दृष्टीने तो मृतप्राय होतो, पण परमात्म्याच्या
सत्तत््वात त्याचे सजीवन होते. विषयलालसा देहाला जशी सहज आहे,
तसच हे आध्यात्मिक जीवन आत्म्यास सहज आणि सुखाबह आहे, लहान
मुलाची निष्पाप ब निर्विकार बत्ति ही सहज आहे, बिवेकबुद्धीच्या खड्या
पाहऱ्यात संभाळलेल्या सदुणांप्रमाणे ती जरबेत राखलेली नाहीं, व त्या
वृत्तीबद्दल त्याचे ठायीं अहंकाराचा लेशही नाही, तशीच ही ब्रह्मांनष्ठा सहज
आहे. म्हणूनच इंराप्रात्तीकरितां बालवृत्ति धारण करण्यास जीझस खाइस्टानी
अनेकदां सांगितले आहे,
आपल्या कर्तृत्वाच्या घमेडीत न राहतां इरकृपेवर सबंस्वी विसंबणे,
आणि पश्चात्तापपूर्वक त्याची प्रार्थना करून त्याशी अनन्यगांतिक होणे, आणि
सबाह्यांतर सव परमात्माच आहे, अशी हृढश्रद्धा बाळगणे, ह्यासच केशवचद्र
(1१6४९1९1791112 1"91॥ ) स्जीवर्नीनिष्ठा अस म्हणतात.
केशवबचद्राच्या ह्या सुप्रसिद्ध व्याख्यानास व्हाइसराय लाड लॉरिन्सप्रभति
बडे बडे इग्रज अंमलदारही आले होते. त्यापेकी कित्येकास तर जागा न
मिळाल्यामुळे सारा वेळ उभेच रहावे लागले, अशा रीतीने हिंदुस्थानच्या
त्या वेळच्या राजधानीच्या शहरी केशवचद्रानीं आपली छाप बसविल्याबर,,
त्या बिजयानदांत त्यांनीं वायव्यप्रात ब मुबई ह्या प्रातांतून धर्मप्रसाराथे
आपला दौरा काढला. मुबईस ही त्यांची दुसरी भट होती, त्या बेळी त्यांच्याच
प्रेणेन तथ प्राथनासमाज नुकताच स्थापन झाला होता. मुंबईस थोडे
दिवस राहून ते मोगीर येथे परत आले, तेथ स्ल्बेनोकरांची एक मोठीच
बसाहत होती. त्या ठिकाणीं केशवचद्रांच्या व्यक्तिमाहात्म्याचा कळस झाला !”
भक्त्यानंदांने तेथील सर्व लोक बेहोष झाले. मोगीर म्हणज एक अलो!कक
जत्रेचे स्थानच बनून राहले, केशवबचंद्रांनीं तेथील आबालवृद्धांस ब श्री-
३६४ व्यक्तिमाहात्म्य [माग * रा
सुरुषांस इतके वेड लावलें की, ते आपली स्वतःची अक्कलहुषारी साफ
विसरले, व्यसनी माणस व्यसनापायी जशी नादान बनतात, तशी मोगीरची
भोळी भाबडी मंडळी केरावचंद्रांच्या पायाशी अगदी दीन बनून राहिली!
परक्या ठिकाणीं येऊन राहिलेल्या मडळीत स्वार्थनिरपेक्ष प्रेमभाव सहजीच
असतो त्यांत केवळ पोटाच्या द्यात चूर झालेल्या ह्या मडळीवर, आळशावर
गंगा यावी त्याप्रमाणे इंश्रराचा मोठाच अनुग्रह झाला, अस त्यांस वाटणेह्दी
स्वाभाविक होते. यामुळ मोगीर ही काहीं काळ ब्राह्माची पढरीच झाली!
ह्यापुढे केशवचद्र सन ह्याच्या व्याख्यानात भक्ति ह1च बिपय प्राधान्येकरून
येऊ लागला. केशवचंद्र सेन[सारखा अलोकक वक्ता, भक्तीसारखा प्रेमळ
विषय, आणि बंगाली लोकासारख्े भावनाप्रधान श्रोते, असा त्रिविणीसंगम
झाल्यावर मग काय विचारता ! ज्किडे तिकड भक्ति हाच विषय होऊन
चसला, भजनोत्सवात सब'च दिवस मेडळी रगं लागली. भक्तीच्या समुद्राला
एकाएकी मोठीच भरती आली. तेथील समाजातील स्त्रीपुरपमंडळी भाक्ति-
भावाने अगदी वेडावून गेडी, प्रेममावनेन विनम्र होऊन जो तो एकमेकांच्या
पायां पट्टे लागला, '' आम्हां पाप्याचा उद्धार करा! अस दीनवाणीन
विनर्वीत लोक केदावचंद्र सनापुढे लोटागणे घाळून व्याकुळतेन गडवडा लोळू
लागले ! जीझस खाइस्ट्चा हा धाकटा भाऊच जगदुद्धाराकरितां भूलोकी
अवतरला आहे, अस लोक म्हणू लागले ' मग केशवावर निर्रानराळी गीते
होऊन, तीं लोकाच्या तोडी बसली. '' अहो रोजारी, बधु हो! जागे व्हा,
तुमच्यामध्ये हा पहा एक अत्यत दयाळू असा ब्रह्मनिष्ट योगी अवतरला
आहे. तो आपल्या कठरवान हर्रीच गुणानुवाद गात आहे. त्याच अतःकरण
इच परमपुरुषाचे अधिष्ठान आहे.” अदा अथाची पद लोक गाऊ लागले !
“ बंधुहो, तुमचा उद्धार व्हावा अस वाटत असेल तर केशवचद्रांचे पाय
धरा, त्यावाचून अन्य तरणोपाय नाही ”' असे ब्राह्मपीठावरून प्रतापचंद्रां-
सारखे उपदेशक उपदेश करूं लागले “हे दयामय प्रभू, हे पतितउद्धारका !
मज गरिबाला विसबूं नका बर. आपल्या अवतारसमास्तीपूर्वी माझा उद्धार
करा, भो गुरुदेव, ह्या आपल्या अधम शिष्याचे स्मरण असू द्या. हे प्रधान,
प्रभु, मी महापातकी, त्या पावित्र्यपीठाजवळ (0९ ॥॥1०1॥० ०1 ॥०)श)
कसा जाऊं शकेन ! त्या परमपुरुषाची ( १५७ 11096 0180 ) प्राथना
प्रकरण १ ल॑.] व्यक्तिमाहात्म्याचा कळस १९८६.
करण्यास मी असमर्थ आहे. म्हणून माझी आपणांस विनवणी आहे की,
मजकरितां आपण आपल्या तातांस अवश्य भीड घाला !”'' अशा मजकुराची
पत्रे केडावचंद्रांस येऊं लागली, सवे ब्राह्मांच्या वतीने कित्येक भाविक साप्रदायी
केशवचंद्रांची अशी प्रार्थना करूं लागले कीं, “' आपल्या पायांवर लोटांगण
घेण्याची एकदा आपण आम्हांला साध दिल्यावर तो आमचा हक्क आपण
हिरावून घेऊ नये. आमच्या अंतरींचा असा हृढबिश्रास आहे कीं, आपल्या
पायांच्या पुण्यप्रतापाने आमचा उद्धार होईल. आम्हासारख्या महापाप्याना
आपल्या पायाची धूळ हाच एक आधार आणि शांतीचे साधन आहे. आम्ही
आपल्या हाती आपले हे पाय सदैव धारण करू, वब त्याचीच उपासना करू.
आणि आमच्या वतीने आपल्या पित्याची आपण अवड्य प्रार्थना करा."
( ४०१ 8181] छा9४ ४० (19 1१00100100 ॥) ७४ 0९0६.)
अशा प्रकारच्या प्राथना ब्राह्मसाप्रदायास सबथा अयोग्य असल्या, तरी
त्यास अप्रत्यक्ष रीतीने केशवचंद्र याच्याकडून स्फूर्ति मिळत गेली, असे ब्राह्म-
हातिहासकार सागतात. ह्या अखिल विश्वात मानवी शरीर हे एकच सुदर
देवालय आहे. ह्यापरत सुदर दुसरे कांहीं नाही. एखाद्या पुरुषा .ढे नमणे
म्हणजे देहरूपाने व्यक्त झालेल्या परमपुरुषाचेच त बदन आहे. मनुष्य-
देहाचा स्पश्न म्हणजे आपण देवाच्या स्वगांसच हात लावल्याप्रमाणे आहे,
अशा प्रकारे नरंदेहाचे गोडवे गाऊन आणि श्रीचैतन्य, नानक असले धम-
संस्थापक हे देवी पुरुष ( ख्ते ग्राशा ) होते, असे वारंबार साधून, विभूति-
पूजेचे महात्म्य त्यानीच प्रस्थापित केल होते. केशवचद्रांच्या बाणीत अजब
मोहिनी होती, त्याच्या वृत्तीत बिरक्तींचा छटा होती, खिस्तचेतन्यधर्माचे एक
नवीनच रसायन त्यांनीं बनविल होते. व सद्गुरूंस हरण जाण्याचा सप्रदाय
हिंदूच्या हाडींमांसी स्विळलेला होता, असे असल्यामुळे एके बाजूस केशव-
चंद्रापे व्याक्तिमाहात्म्य ब दुसरे बाजूस तरुणांची उद्दींपेत भावना असा योग
घडून आला. मग काय, गुरुभक्तीस पूर लोटला. ब्राह्ममंदिरातील सार्वजनिक
प्राथना, पश्चात्ताप पाबटेल्या पापी भाविकांच्या स्फुंदस्फुंदून रडण्याने व हुंदक्याने,
बंद पडू लागल्या. श्रीगौरंगप्रभूप्रमाणे केशवचंद्र सेन हा पापी जनांचे
उद्घाराकरिता इंश्वरानें घेतलेला एक भवतारच होय, असे कित्येक म्हणत.
तर दुसरे कित्येक, अहो, हा येशु 'खिस्ताचा बघूच आमच्या तारणाकरितां
1:६1 गुरुमीमांसा [भाग शे रा
इंश्वरानें इकडे पाठविला आहे, असं म्हणत, मूर्तपूजेचा निषेध करणाऱ्या
ह्या ब्राह्म सुधारकांत हा विभूतिपूजेचा प्रकार इतक्या थरास गेला काँ, एकदां
एका भाविक ब्राह्माने केशवचंद्र सेनांचे पाय आपल्या हातांनी धुतले; इतकेच
नव्हे, तर ते आपल्या बायकोच्या लांब केशकलापांनीं पुसून घेतले !
केशवचंद्र सेनांचे हे वाढत चाललेले व्यक्तिमाहात्म्य कित्येकांस रुचलं नाही.
आपल्या उपदेदकाचे ठिकार्णी अमानुषत्ब मानणे, मनुष्यमात्राप्रमाणे तो चुकीस
पात्र नाही, असे समजण, त्यांच्या आचारविचारांत दोष असणे अशक्य आहे,
असे कल्मपिणे, म्हणजे हा मूर्तिपूजेचाच एक निंद्य प्रकार आहे, असें ते म्हणूं
लागले, मतस्बातंत्र्य हा ब्राह्माचा एक अमोलिक हक्क आहे. जो उपदेशक
आपल्या छापेनं शिष्याचा तो हक्क नष्टप्राय करतो, तो उपदेदाक दुसऱ्याचा
गुरु होण्यास सर्वथा अपात्र आहे, असे ते बोळूं लागले, ह्याप्रमाणे आदि-
ब्राह्मसमाज व भारतीय ब्राह्मसमाज ह्यांत मोठी खळबळ उडून गेली, व्तमान-
पत्रांत केशवचंद्र सेनांवर ब्राह्मांकडूनच टीका येऊं लागली. केरवचद्र सेनांनीं
आपले स्तोम अशा प्रकारे कां माजवून घ्यावे, असा उघड उघड सवाल त्यांस
होऊं लागला, भाविकांचा बुद्धिभेद करण्याचा मला काय हक्क आहे, असा
केशवचंद्र सेनांनी आपल्याकडून त्याचा खुलासा केला. पण त्याने सवांचे
समाधान झाले नाहीं. त्यामुळे कित्येकांनी तर ब्राह्षसमाज कायमचाच सोडला.
आणि जे त्यानंतर ब्राह्मममाजात राहिले, त्यांतही काहीं केशव'चंद्रांचे अंधभक्त
तर कांहीं त्याचे निंदक, असे दोन पक्ष उभे राहिले.
ब्राह्मसंप्रदायांतील हे गैरसमज दूर करण्याकरितां केशवचंद्रांनीं पारमार्थिक
गुरूसंबंर्धी आपले विचार अश्ा रीतीनें मांडले की, “ कोणीही पुरुष पूर्णत्वाने
कोणाचा गुरु होऊं शकत नाहीं, तसेच उलटपक्षीं कोणीही मनुष्य दुसऱ्याचा
अंशतः: गुरु होऊं शकतो. ज्यांना माझ्यापासून फायदा होतो, त्यानीं मला
मान देणे हे योग्यच आहे; परतु मार्झी चार-दोन व्याख्याने ऐकल्याने ते माझे
शिष्य झाले, असं म्हणतां येणार नाहीं. इंश्वरापेक्षांही गुरूस अधिक मान
देणें, हं मनुष्याच्या मनाचें दोबल्य आहे. वास्तविक गुरु शिष्यास कोणतेच
धर्मतत्त्व शिकवीत नाहीं. तर तो फक्त साधकास इश्वरासन्निध नेत असतो, ब
मग त्याच्या बुद्धींत धरमप्रेरणा करणारा साक्षात् इश्वर्च असतो. गुरु हा इश्वर
ब भक्त यांच्या दरम्यान येऊं शकत नाही. गुरू हा परमपुरुषाची गांठ धाळून
प्रकरण १ ल॑.] केशवभक्ति श्र
देणारा एक द्वारपाल आहे. अथबा अस्पष्ट स्वरूपास स्पष्ट करणारा तो एक
उपनेत्र आहे.'' अशा प्रकारे साधक-बाधक संवादाने दोन्ही पक्षांस संभाळून
धरण्याच] त्यांनीं प्रयत्न चालविला.
ब्राह्षण उपदेशकांनी यज्ञोपवीत धारण करण्याबद्दल आदि-त्राह्मसमाजाचे
उपाचाय पंडित अयोध्यानाथ पक्राशी व त्यांस पाढीशीं घालणारे प्रधान
आचार्य देवद्रनाथ, या उभयतांच्यावर मागे आग पांखडणारे बिजयकृष्ण
गोस्वामी ह्यांनींच, या वेळी केशवचंद्रांवर टीकास्त्र उगारण्यांत पुढाकार
घेतला. केशबचद्रांनीं आपल स्तोम अशा रीतीने माजू दिल, म्हणून कित्येक
कट ब्राह्म ज्याप्रमाणे समाज सोडून गेले, त्याचप्रमाणे केशवचद्रांनीं
सांप्रदायिकांच्या गुरुभक्तीचा दंभपरिस्फोट केला, तेव्हां कित्येक भाविकांचा
बुद्धिभेद होऊन निराशेने तेही केशवचंद्रांस सोडून गेळे, केशावचद्राचे
समाजापैेकी भाविक अभाविक अक्या ह्या विरोधकांची संख्या सुदेवाने
वाढली नाहीं. शिवाय ह्या थोड्याफार असंतोषाने त्यांस नाउमेद न करितां,
त्या असतोषास कारण ज अनुयायाचे अलोकिक प्रेम, त्या योंगाने त्यांचा
आत्मविश्वास उलट बाढविला. अनुयायांच्या प्रीतीत त्यांस इंश्रराची अनु-
कूलताच दिसून आली आणि आपली चळवळ यडास्वी करण्याची गुरु-
किल्लीच आपल्याला सांपडली, असे त्यांस वाटले, तात्पर्य, सांप्रदायाच्या
भक्त्युद्रेकांतील थोडाफार अत्याचार सोडून दिला, तर होत असलेला विभूति-
पूजेचा प्रकार अनिष्ट नसून इष्टच आहे, असे त्यांनी मानले असब, असे दिसते.
पुढे केशवचद्र ह्यांच्या अनुयायांत वर लिहिल्याप्रमाणे कांहीं अंधभक्त
ब कांही उदासीन, असे पक्ष उत्पन्न झाले, तेव्हां केरबचद्रानी आपल्या
भक्तांचाच नेहमी उघड उघड पुरस्कार करण्यास कमी केले नाहीं. खिस्ताचे
व्यक्तिमाहात्म्यच खिस्ती धमास कसे आधारभूत झाले आहे, ही गोष्ट त्यांच्या
नजरेसमोर अक्षय्य होताच.
ह० सन १८६९ सालीं भारतबर्षींय ब्राह्समाजाच्या मंदिराच्या कामास
फार जोराने सुरुवात झाली, मदिर जसजसं उभारू लागले, तसतसे त्या
मांदेरांत पुढे उपदेशिल्या जाणाऱ्या धर्मांचे स्वरूपही केशवचंद्र अधिकाधिक
स्पष्ट करूं लागले, हातीं घेतलेली चळवळ चित्ताकषंक कशी करावी, हें
केरावचंद्र-सेन पूर्णपणें जाणत होते. त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता.
६८ भावी धभपंथ [भाग शरा
इ. सन १८६९चे जानेवारी महिन्यांत वार्षिकोत्सवाच्या वेळीं, आमचा भावी
पंथ (]"(पा'० 0101०) ) या विषयावर त्यांनीं एक व्याख्यान दिले. त्याचा
थोडक्यांत सारारा असा की, “' मनुष्यमात्राच्या गरजा, महत्त्वाकांक्षा व धर्म-
भावना ह्या स्थूल मानाने सारख्याच असल्यामुळे, सर्व धमाची मूलतत्त्वे एक-
सारखीच दिसतात. मानवी मनात धर्मबीज पेरलेळेच आहे. ते जसे पूर्वा-
चार्योच्या मनांत होते, तस आमच्याही मनांत आहे. निरनिराळी मतमतांतरे,
उपासनापद्धाते ब धर्मसंस्था यांच्या कल्पना बीजरूपानें मानवी बुद्धींत
असतातच. त्या कितीही दाबल्या तरी दबल्या जात नाहींत. तर देशकाला-
नुसार प्रगट होतात. त्यांत ठिकठिकाणी भेद होण्याचे कारण इतकेंच की,
जड सृष्टि, मन ब इंश्रर हीं जीं तीन सत्ये आहेत, त्याचे मिन्नत्व न जाणतां
त्यांपेकीं कोणत्या तरी एकाच तत्त्वास सत्यत्व देण्यांत येते. जड सृष्टीचे भोक्ते
पुढे पुढे इतके बाहबतात कीं, जड पदार्थ हे इंश्ररनार्मेत आहेत, हे बिसरून
जड पदाथांसच ते इश्वर मानूं लागतात. अश्या रीतीने मूर्तपूजेचे अनेक पंथ
उत्पन्न होतात. तसेच कित्येक मन अथवा जीवात्मा यांच्या द्वारे परमात्म्याची
उपासना करण्याचे सोडून इंशनिर्मित जो आत्मा त्याचे परमात्म्याशी
तादात्म्य भावून सोहं (1 ४ ४०१) ही अहंकाराची उपमर्दकारक भावना
रूढ करितात. अशा रीतीने पूज्यपूजकांचे ऐक्य मानणाऱ्या भ्रमिष्टांचा एक
पंथ तयार होतो. वास्तविक ब्रह्मतच्व हे एकच एक खरे, पण ते त्रिविध
रूपाने व्यक्त झालेल आहे, अस आमचे धममत आहे, ब त्यांत कोणत्याही
पंथास अमान्य होण्यासारखे कांही नाही. इतकेच नव्हे, तर हे तत्त्व सर्व भिन्न
पथांचा सग्रह करणार आहे. इंश्रराबर बापाप्रमाणे सर्वतोपरी प्रेम करणे, ब
मनुष्याशी बंधूप्रमाणें बागणे, हेच धमाचे सार आहे, कोणतेही धमंग्रंथ, कोणते-
ही महात्मे, कोणतेही धार्मिक आचार आणि कसलेही धर्मवचार, हे खरे
तारक नसून इंश्वराची अमर्याद ब परम समर्थ अज्नी कृपा हीच एक उद्धारक
आहे, असे हा पंथ अखिल मनुष्यमात्रास व सर्ब राष्ट्रास सांगेळ, अश्या
रीतीनें हिंदु ब मुसलमानी धमासारखे विरोधी धर्म एकरूप होतील. हिंदु
योग्पाची ध्यानधारणा व इस्लामी धर्मबीराची कर्मासक्त, यांचा योग्य
मिलाफ होईल, आणि खिस्ती धर्माच्या प्रभाबाने जगांतील सर्व पंथांतील उच्च.
तस्वांचा समन्वय झालेलाच आमच्या त्रह्मघमात आढळून येइल. हे सर्व
आन शेल
हर
भारतवषीब ब्राह्मसम!ज मेदिर.
प्रकरण १ ळ॑.] ब्राह्ममंदिर व ब्राह्मप्रचारक १९९
होत असतां, आम्ही आपली राष्ट्रीय भावना सोडणार नाहीं. वान्तविक
हिंदुस्थानावर बाहेरचा एकादा धर्म लादाबयाचा नसून, हिंदुस्थानांतील
एकंदर धर्मविचारांचा वरीलप्रमाणे आंतूनच विकास घडून येइल.
ह्यानतर आगस्ट महिन्याचे बाविसावे तारखेस भारतवषीय
ब्राह्ममंदिराचा अनावरण समारभ मोठ्या थाटान साजग केला. त्या वेळी
सव मतभेदांचा निरास व्हावा, व सवंत्र बंधुभाव नांदावा, म्हणून हे मदर
स्थापण्यांत येत आहे, असे केशवचंद्रांनी जाहीर केले. तसंच असही सागण्यात
आलें को, या ठिकाणीं पीठावरून जे आचाय प्रार्थना व उपदेदा करतील
ते पामर जीव ( $गा1प] ९ ) आहेत, असेच सवानी मानाब. जी स्तुति
इंश्ररासच लावावयाची ती ह्या मंदिरांतील कोण!ही व्यक्तीबद्दल करण्यांत
येणार नाही, ह्याशिवाय त्या दिवशीं वाचलेल्या जाहीरनाम्यांतील बाकीचा
सर्व मजकुर राजा राममोहन यांच्या टरस्टडीडच्या भापेसच धरून आहे. ह्या
महोत्सवाच्या दिवशी, उत्कृष्ट विद्राऩ असे कित्येक तरुण, केरावचद्रांचे अनुयायी
बनले. आणि अशा रीतीने केशवचंद्राच्या निंदकांची तोडे आपोआप मिटली,
बिजयकृष्ण गोस्वामी, यांच्यासारग्वे जे अळीकडे फटकन राहिले हाते, त्यांनी
आपला गैरसमज उघड जाहीर करून, तेही केशवचद्रास पुन्हा येऊन मिळाले,
भारतवपॉीय समाजास सखतंत्र व सुंदर मंदिराची जोड मिळाल्यामुळे, त्यास
आधिक स्थायिकता येऊन तत्संप्रदायी मंडळींचा उत्साह द्विगुणित झाला,
आपल्या विजयाची ध्वजा फडकाबीत प्रतापचद्र मुजुमदार, गोरगोविदराय,
आणि अमृतलाल बोस, हे प्रचारक दक्षिणेकडे वळळे. बाबू प्रतापचट्रांच्या
वक्तृत्वाने मद्रास व मुंबईवर बरीच छाप टाकली. दोन्ही ठिकाणीं ब्राह्म-
संप्रदाय जोराने सुरू झाले. सुप्रसिद्ध ब्राह्मपचारक अघोरनाथ गुस हे तर
आसामच्या अभेद्य, अरण्यांतूम वाट काढीत पलीकडे गेले, ब तेथील अडाणी
आणि रानटी लोकातही आपल्या नवीन धर्माचा प्रसार करण्यात ते यशस्वी झाले.
अशा रीतीने भारतवर्षीय ब्राह्मसमाज आस्विल भारतवषीत दुमदुमून राहिला.
पकरण दुसर
दुसरी फूट
ह, सन १८७० साली कशबचद्र विलायतेस गेले असतां, तेथील विनोद पत्रांत
त्यांच्याबद्दल एक कविता छापली. त्याचा भावार्थ असा:---
पाहुणा कोण हा आला | न जाणो को बुरा भडा ||
बाबू सेन म्हणो त्याला । पोळ की टोळ धाकुला ! |
केशबचंद्राच्या कित्येक प्रार्थनातील त्याच्या स्वताबद्दलची क्षुद्रबुद्धि आणि
त्यांच्या आचरणांतीळ अगडबंब महत्त्वाकाभष[, हा विजोड वरील अनुष्टुपातील
विजोंडाप्रमाणच विस्मयकारक होता. केशवचंद्र म्हणजे जित राष्ट्रातील एक
क्षुद्र काळा कोटक, कीं त्याच्या मुलख्यातील “ जान बुल ?'! हा खरोखरीच
केव्हा केव्हां प्रश्न पडे, त्याच्या बिचार आणि आचारांतही कोठे कोठे हीच
बिसंगाते दिसून येते. समुद्रासारख्या पसरलेल्या श्रोतुसमुदायापुढे व्याख्यात्या-
च्या पीढावरून सिहग्जना करणारे केशवचंद्र खाजगी मुलाखतीत अगदींच
ग्मंगळीत होत. भणंग-मिकारी अशा वेष्णवांच्या मेळ्यात रंगणारे केशवचद्र
कधी राजदरबारच्या मानाचे मानकरी होत. त्या वेळीही अनुकूल वारा
मिळाला. तसतसा केशवचंद्र सन ह्याच्या महत्त्वाकाशभ्षेचा पतंग अधिकच भराऱ्या
मारूं लागला, किवा कदाचित् असही म्हणतां येईल कीं, त्यांच्या महत्त्वाकांक्षेची
भूक भागण्प्ाइतका सहानुभूतीचा सुकाळ स्वदेशी न लाभल्यामुळे, इंग्रज
जनतेच्या ठिकाणीं आपल्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती-
संबधी हितबुद्धि उत्पन्न करावी, म्हणून राजा राममोहन याच्याप्रमाणे आपणही
बिलायतची सफर करावी, अशी कल्पना ह्यांच्या डोक्यांत आली.
केशवचंद्राचा प्रत्येक कार्यक्रम चमत्कृतिजनक असे, किबा तसा तो व्हावा,
अस! त्यांचा बुद्धिपुरःसर प्रयत्न असे. पुष्कळ वेळां ते आपल्या बेताचा
अगोदर कोणास मागमूसही लागू देत नसत, त्यांच्या अनुयायांस ह्या बेता-
चा अगोदर बासढी नव्हता, त्यांस ह्या बेत कळतांच मोठे आश्चर्य बाटले. ब
केशबचंद्रांच्या गेरइजेरींत आपली संस्था कशी चालेल, ह्याबद्दल अबघडही
आ. ३ प्र.र रॅ.] विलायतची सफर २७१
चाटले. आपल्या गेरइजेरींत समाजांत बखेडा ब मतभेद माजू नये, म्हणून
केशवचद्रांनी व्यक्तींच व्यक्तिशः माहात्म्य समाजांत आपल्यामागे ठेवले नाहीं.
कारण व्यक्तींचे देव्हारे माजबिण्यांत संप्रदायभेदाचे मूळ असते. हे त्यांनीं
जाणले होते. तसेच गुरुभक्ति, वैराग्य, प्रपचत्याग, पश्चात्ताप, भक्ति, इंदा-
कृपा इत्यादि कित्येक वादग्रस्त मुद्दयांवर मतभेद होणे, अपरिहार्य असल्या-
मुळे, अशा मतभेदामुळे कोणीही भारतवर्षीय ब्राह्मसमाज सोडण्याचे कारण
नाहीं, असेही त्यांनी सागून ठेवळे, आणि आपल्या अधिकाराची सूत्र आपले
सहकारी बालमित्र बाबू प्रतापचंद्र सुजुमद|र याच्या स्वाधीन करून केराव-
चंद्र, बरोबर बरेच तरुण विद्यार्थी घेऊन विलायतची सफर करण्यास निघून
गेळे. खिस्तीलोक व खिस्तोधर्म ह्यात असावा तसा मेळ त्यास येथ दिसला
नाहीं. तेव्हा थेट इंग्लंडातील समाजांत तो कसा आचरला जातो, हही
याहण्याची त्यास उत्कठा होती, बायबल आणि दोक्सपीअरचे ग्रथ हे त्याचे
अत्यंत आवडीचे ग्रंथ होते. बायबल आणि रोक्सपीअर हे आत्मसातू केल्याने
मनुष्य केवळ अलौकिक होतो, अस ते वारंबार म्हणत. तेव्हां त्या दृष्टीने ह्या
त्याच्या प्रयाणास भाविकाच्या यात्रेचच स्वरूप आले होत.
अशा रीतीन, प्याच्या ध्येयरूप झालेल्या विलायतेस ते गेल्यावर, तेथ त्याचा
अत्यंत गोरव झाला. त्यावेळच्या अँग्डो-इडियनाचे पुढारी व पूर्वीचे
येथील व्हाइसरॉय लॉर्ड लॉरिन्स, हे केशबचंद्राचे मोठे चहाते असल्यामुळे,
विलायतेत केशवचंद्राच्या आतिथ्याचा त्यानी पत्कर घेतळा, विलायतेतील
एकेश्वरीपथाचे एक उत्साही चिटणीस, ह्या भारतीय ब्राह्म-पुढाऱ्याच्या पाहुण-
चारात सारखे तत्पर राहिले. कित्येक तरुण सामाजिक (1710019) स्त्रिया
तर केशवचंद्र सेन रहातात कसे, ते चहा केव्हां घेतात, काय खातात, केव्हां
खातात, त्याच्या आबडी कोणत्या, त्याचा दिनक्रम कसा ह्यांबद्दलची इस्त-
पत्रके छापून, तीं केशबचंद्र ज्या गांवी जाबयःचे असतील, त्या त्या गावी
अगोदर पाठतीत असत. इंग्लंडात गेल्यावर तेथील बडे बडे तत्त्ववेत्ते मॅक््सू-
मुलर, जॉन स्टुअर्ट मिल, प्रो ० न्यूमन, जेम्स मारिनो अद्यानी त्याच्या भेटी
घेतल्या, ग्लॅडस्टनसारख्या थोर मुत्सद्दयाना' त्यास उपाहारास बोलावले,
इतकेच काय, पण त्या वेळची सार्वभोम बादशाहीण महाराणी व्हिक्टोरिआ
ह्यांनीही खुद्द राजवाड्यांत त्यांचा पाहुणचार केला. तेव्हां केशवचंद्र सेनांनीं
३७२ पाहुण्यांचा समाचार [भाग रे रा
आपल्या बायकोचा फोटो राणी सरकारांस नजर केला. त्यांनींही त्याचा
मेहरब्रानीने स्वीकार करून शिवाय केशवचंद्र सेनांचाही फोटो माणून घेतला.
ब शिवाय महाराणानें आपली दोन पुस्तके केशवचंद्रांस, स्वतांचे सहीनिशी,.
नजर केली,
ह्या मानमान्यतेच्या गहजवाने केदावचंद्र सेन इंग्रजांचे कायमचे रारमिंधे
झ>. त्यामुळे पुढे पुढे त्याच्या स्वा!मभक्तीस इतका ऊत आला का, गज
त्यःचे तत्संबंथरी उद्गार कोणासही हास्यास्पद बाटल्याबांचून राहणार नाहीत.
रखिस्त, खिस्तीघधम आणि एकेश्ररी ब्राह्मसमाज ह्यांसंबंघी इंग्लंडांत त्यांनी
जी व्याग्य्यानाचाी झोड उडविळी, त्यावरून सव हिंदुस्थान व नंतर सारा
आ.शाया लवकरच खिस्ती होणार, अशी इग्लंडांतील पोक्त व विचारी
माणसासही फार आद्या वाटूं लागली, खिस्तभक्त राजा राममोहन काय,
किवा येशुदास केरावचद्र काय, ह्यांचे ज इंग्लंडांत अपूर्व आदरातिथ्य झाले,
त्यादील रहस्य हेच असावे कारण, त्याच केशवचंद्रानी जेव्हां शिदुस्थाना-
सं.ख्री इग्लंडच कर्तव्य, ह्या बिषयासब'घीं दोन केवळ सामोषचाराच्या गोष्टी
इंग्टडातील एका व्याख्यानांत सांगितल्या, तेव्हा त्यांच्यावर टीकाचा नुसता
भडीमार झाला ! इतकेच नव्हे. तर एका इंग्रज बहाद्दरान तर उद्दामपणानें
अस जाहीरकेले काँ, माझ्या हातात हटर ( चाबूक ) असतां, केशवचंद्रांचे त
व्याख्यान कोणाची हिम्मत असेल, त्याने मजपुढे वाचून दाखवावे ! त्यास
पाचशे रुपये इनाम मिळेल !
अस. याप्रमाणे केशावचद्रांस इंग्लंडांत असतां, तेथेही भल्याबुऱ्या
माणसांचे अनुभव येऊन गेले, तथा./पे एकंदरीत त्यांचा तेथे गोरवच झाला,
यांत दका नाही, ह्याप्रमाणें थोरा मोठ्यांकडून मानमान्यता मिळवून केरवब-
चंद्र सेन सुमारे नऊ महिन्यांनी स्वदेशी परत आले, तेथून परत येताना एके-
श्वगी समाजाचे पुढारी चानेंगसाहेध यांस त्यांनी असे कळबिले कीं, पूर्ब पश्चिम-
योग व्हावा, असाच इंश्रराचा संकेत मला दिसतो, कालाची मला अनुकूलता
आढळते, आणि माझ्या ह्या बिलायतेच्या सफरीने तर माझी अशी खात्री
झाली आहे का, साऱ्या विश्वासच झापले घर समजून सबोवर बंधुभगिनी-
प्रमाणे प्रेम करणें, ही गोष्ट अगर्दी शक्य आहे. ह्या उद्रारांत औषचारिक भाग.
, बराच असावा, असें पुढील विवेचनावरून दिसून येईल,
भ्रकरण २ रॅ.] इंग्लंडर्चे कतव्य ३७३
केशवचेद्रांचे स्वदेशी स्वागत करण्याचा पहिला मान मुंबईच्या प्रार्थना-
समाजास लाभला. केशवबचंद्रांनीं इंग्लंडमधील आपले अनुभव प्रथम मुंबई-
करांत निवेदन केले, त्यावरून येशू खिस्ताचा पाश्चिमनिवास त्यांस कांहीं
बाबतीत स्पृहणीय तर कांही बाबतीत तिरस्करणीय वाटला असावा, असें
दिसत. इंग्लंडांत खिस्तीघर्मांचा उत्कर्ष पहावयास मिळेल, असे त्यांस वाटले
होते, त्यांत बास्तविक त्यांची पूण निराशा झाली होती ! हिंदुस्थानातील
पंथभेदाला विटलेल्या केशाबचद्रास बारीकशा इंग्लड देशांत खिस्तीधमांचे
अडीचदे पोटभेद आढळले ! आणि इंग्लडपासून काही तरी शिकण्याच्या
'बुद्धीन जे तेथे गेले, ते खास रंग्टंडच, घर्म, आचार, आणि व्चार ह्या
चाबतोत अद्याप जवळ जवळ रानटी स्थितीत आहे, अस पाहून परत फिर3 !
नाही म्हणाथला, इंग्ळंड राष्ट्रीयदृष्ट्या आमचे कल्याण करीलच करील, ही
एकच भावना त्यांनीं आपल्या उराशी धरली होती. परतु त्यासंबंधीही
ते आज हयात असते, तर त्यांनी काय उद्गार काढले असते, हे त्याच्या
त्या वेळच्या उद्गारावरून दिसून येईल, केद वचद्र म्हणतात की, “लोकाचा
आतां असा समज होऊं लागला आहे को, हिंदुस्थान ही एक पवित्र ठेव
आहे. ह्या देशाच कल्याण व्हावे, म्हणून इश्वराने ही ठेव केवळ भरवशाचे
'पालक म्हणून इग्रजांचे ताब्यांत दिली आहे. व ते त्यांबद्दल इंश्ररास जबाब-
दार आहेत.....- पण हिदी जनतेशी दळणवळण ठेवून त्यांच्यावर
राजकीय सत्ता गाजविण्यांत जर इंग्लंडची केवळ द्रव्यद्दाश्चि असेळ, आणि
( केशवचद्र पुढे म्हणतात ) आध्यात्मिक जीबनाच्या महत्त्वाच्या सुधारणा जर
इंग्लंड हिंदी लोकांवरच सोंपवीत असेल, तर मी असं म्हणेन की, |त्राटशाचा
ह्या क्षणी नायनाट झालेला पत्करला ! ' वरील उद्गारांत वक्त्याचे रग्लंडसंबंधीं
विलक्षण आश्याबादित्ब दिसून येते. आधिभौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही
दृष्टींनी इंग्लंड आम्हांस तारक होईल, अशी त्यांस उमेद होती, 01७१7१,
"०७४7११, 2806001, पुढ व्ह], प्रग ति करा आणि स्वग॑ गांठा !
हा पाश्चात्यांचा निरोप त्यांनी हिंदुस्थानवासीयांस प्रथम मुंबईस सांगितला,
आणि आपल्या बगालप्रांती गेल्यावर, त्यांनी सामाजिक सुधारणांची कित्येक
बिलायती रोपं तेथे रुजविण्याचा खटाटोप चालविला.
केदावचंद्रांच्या विलायतच्या यशस्वी सफरीने त्यांच्या येथील लोकिकांतह्ी
३७४ सामाजिक सुधारणा [भाग शे रा
स्वाभाविक भर पडली, आणि त्या योगानें त्यांचा कार्यांचा उत्साह दिगुणित
झाला. विलायतेतून आाल्यानेतर केशावचंद्रांनीं तेथील अनुभवाचा फायदा
घेऊन एक भारत-सुधारक-मंडळ ( 110181 3161010101 9880018110 3) ह्या
नांवाची संस्था ह, सन १८७० च्या आक्टोबरांत निर्माण केली. ह्या संस्थेचे
सारे उत्पादक ब्राह्म असून, अध्यक्ष खुद्द केशवचंद्र सेन हेच होते. तरी ही
संस्था ब्राझसंप्रदायापेक्षां अधिक व्यापक असल्यामुळे, ह्या संस्थेने सर्व घमाच्या
लोकांची सरऱानुभूति सपादन केली, हिच्या पहिल्याच वार्षिक समारभाचे वेळी
पहिला ठराव कलकच्याचे बिशप डा० मिलमन ह्यांनी पुढे आणला, व त्यास
अनुमोदन दुसरे एक नेटिव खिश्चन डा० मुरे ह्यांनी दिले. ह्या संस्थने भूत-
दयेची कामे, स्त्री-दिक्षण, उच्च शिक्षण, ओद्योगिक शिक्षण, मद्ययाननिषरेध
आणि सुलभ वाडइमयप्रसार ही कार्ये हाती घेतली. इ. सन १८७० सारली
केशवचंद्रांचा 'सुलळभ समाचार' सुरू झाला, व तो विदोष लोकप्रियही झाला.
केशवचंद्रांचे प्रतिष्ठित स्थेही व शिष्य जनलजा सोडून स्स्तोरस्ती 'सुलम समा-
चार' घेऊन विक्रोकरिता हिडूं लागले. पडत शिबनाथशास्त्री ह्या अनुभविक.
विद्वानाच्या संपादकत्वाखाली मद्य की गरल ह्या नांवाचे एक मासिक सुरू झाले,
स्त्रियांच्या 'बाम हिते/पणी' सभा निमाण झाल्या. सुतार ब लोहार कामांच्या
बर्गोत खुद्द केशवचंद्र काम करू लागले. आणि इतके सर्वे खटाटोप सुरू
असतांच, केरावचद्रांनी आपले योगावरील एक नवीन पुर्तक प्रसिद्ध केलें.
ह्याप्रमाणें केशवचंद्र सेन इकडे लोकोपयोगी कामांत गढले असतां,
देवेंद्रनाथ ठाकुर हे आपली हिमालयाची सफर पुरी करून स्वग्रहीं परत आले.
केदावचंद्रांच्या भारतीय ब्राह्मसमाजाचा उत्कर्ष होत असलेला पाहून त्यांस आनंद
झाला, केशवचद्र सनांशी त्यांचे मतभेद होते, तरी त्यांच्या नवीन समाजमेदिरासा
देवेद्रनाथांनीं मोकळ्या मनाने मदत केली होती, हिमाल्यांतून परत आल्यावर,
त्यांच्या बारबार भेटी होत. त्या वेळीं दोन्ही समाज कांही रालींबर एकत्र!
करण्याचीही वाटाघाट सुरू झाली, परंतु दोन्ही समाजांच्या सभासदांची मने
एकमेकांविषयी असावीं तितकी आदरयुक्त नव्हतीं. अद्या स्थितींत समेटाचा
देखावा करण्यांत कांही अर्थ नाही; असें आदि-त्राह्मसमाजी मंडळीचे मत
पडल, दोन्ही समाज वेगळे पडल्यास सात बषें होऊन गेलीं होतीं. तेव्हां
दोन्ही समाजांत पुन्हा सलोखा होण्यासाठीं दोन्ही समाजांनी आपले बार्षक.
प्रकरण २ र॑.] देवद्रांचे अंजन ३७५
उत्सव माघी एकादशीच्या दिवशीं न करितां, आदि-त्राह्मसम!जाने एकादशीचे
दिवशीं ब भारतवषीय समाजाने दुसऱ्या एखादे दिवशी, याप्रमाणे साजरे करावे,
म्हणजे उभय समाजांतील सभासदांस एक दिवस तरी एकत्र जमतां येईल.
असे देवेद्रनाथांनी सुचविले, परतु तोही योग जमला नाही. पण
इ. सन १८७१ सालीं देवेद्रनाथांनीं भारतवबर्षीय समाजांत येऊन व्याख्यान
द्यावे, अशी केशवचंद्रानी विनंति केळी देवेंद्रनाथ त्याप्रमाणे गेलेही. आणि
आता त्यांच्या गंमीर व ओजस्वी वाणीतून आपल्याला काही ऐक्यवर्धक असा
बोध ऐकण्यास मिळेल, अशा उत्सुकतेने केशवचंद्र ब त्याचे अनुयायी जमले
असतां, देवट्रनाथांनी आपल्या आधिकारयुक्तवाणीने केशवचंद्र ब त्याचे
अनुयायी याच्या खिस्त ब खिस्तीधर्म ह्याकडे असलेल्या ओढ्याबददल त्याची
कानउघडणी केली. 'तुम्ही एकतर खरे खरे त्राह्ष असा, नाहां तर उघड
खिस्ती व्हा, दोन्ही पंथाचा साबळागोघळ करण्याच्या भरीस पडूं नका', असें
त्यांनी सवास बजावून सागितले हे त्याचे व्याख्यान केशावचंद्रप्रभ्याते
मंडळीस आवडले नाही. आणि एकी न साधता त्या व्याख्यानाने
बेकी मात्र कायमची झाली. गरम रक्ताच्या सुमारे साठ ब्राह्मानीं तर महर्षी-
चा उघड लेखी निषेध प्रसिद्ध केला ! तथापि त्याने दोन्ही पुढाऱ्याच्या एक-
मेकांबरील प्रेमांत रोवटपयत अंतर पडले नाही, असे पुढील अनुभवावरून दिसते.
बरीलप्रमाणे भारतवर्षांय समाजाची कमीअधिक प्रमाणाने महत्त्वाची कामं
सुरू असतां, त्राह्मतमाजांत एक अत्यंत ब!दग्रस्त प्रश्न उपस्थित झाला, ब्राह्म-
समाजात दुफळी होण्याच्या पूर्वीयासूनच भिन्न जातींतील (बेवादास सुरुवात
झाली होती. त्यानंतर कटर सुधारकांचा जेव्हां नवीन ब्राह्मसमाज अलग
पडला, तेव्हा तर त्यांनीं टम्कायीतील सर्व आवश्यक हिदुसस्कारास व विधीस
फांटा दिला. परतु ह्या आपल्या स्वेराचाराचा पारिणाम, आपली भावी प्रजा
बेकायदेशीर ठरण्यात होणार आहे, ह्या गोष्टींचा विचार त्या उत्स'हभरांत
कोणीं केला नाही. परतु पुढे स4 कायदे-पंडिताच्या विचोर हे ब्राह्माचे लझ-
विघि बाष्कळपणाचे ब गेरकायदेशीर ठरून, अश्या बिबाहाची संतति कायदे-
शीर बारस ठरत नाहीं, असे निश्चित झाले. तेव्हां ब्राहममंडळीत मोठीच
गडबड उडाली, तेव्हां धर्मसंस्कारविहीन इतकेच काय, पण धम शिविरुद्ध
भिन्न जातींतील ब्राह्मांचे लागलेले प्रीतिविवाह, कायदेशीर ठरवून घेण्याकरिता
३१७६ ब्राह्मांच्या लय्नमाचा कायदा [भाग २ रा
नबोन कायदा घडविण्याच्या खटपटीस केशवचंद्र सेनांस लागावे लागल,
त्यांचे हिदुस्थानसरकारापाशीं बरच वजन होत. यामुळे सरकारची जरी त्यांस
मदत होतो, तरी ह्या कामी प्रथम सनातनधमायांकडून व मागन आंद-
ब्राह्मममाजाकडून त्यांस तीत्न विरोध झाला. सरसहा सव हिंदु समाजांत
असे अशास्त्रीय विवाह कायदेशीर ठरल्यास त्या योगाने व्णसकर होऊन
समाजाचा व्यवस्थितपणा ब्रिघडून जाईल, हा सनातनधमींयाचा आक्षेप
होता. तो सव स्थानक सरकारानी हिंदुस्थानसरकाराकडे कळ(वला.
आणि त्यांस तो योग्य दिसून अ.ल्यावरून, नवीन कायदा ब्राह्म मॅरेज अक्ट?
या नांवान फक्त ब्राह्ष-लोकासच लागू व्हावा, अशी योजना करण्यांत आली.
परंतु आम्ही ब्राह्म असूनही आमचे बिबाह अद्यास्त्रोय नाहीत, अस
आम्हास वाटते. आणि रजिस्टारपुढे जाऊन ल्य़ांची नोद करणे, ही
पद्धत आम्हास अप्रदास्त वाटते. आम्हास ह्या कायद्याची जरूर नसल्याने
कायय़ाची अतिर्व्याति होऊन आमची लयन, हिंदुधमश्ास्त्राप्रमाण कायदेशीर
असूनही, ह्या ब्राह्म कायद्याप्रमाणे गरकायदशीर टरताल, अशी आप्त
येऊ नये, अस आदि ब्राह्मसमाजाचे म्हणणे पडल. आदित्राह्मसमाजाची
मंडळी आपल्याकडील लम्नविधीत सप्तपदी आदिकरून हिदुधमशास्त्रातील
बिधि मुख्याशान पाळीत असत. आणणि ब्राह्म असूनही, आपण हिंदु
आहोत, ह्या गोष्टीचा अभिमान सोडण्यास ते तयार नव्हते. त्राह्म-मरेज-
बिलांतील लम्नविधीत इश्वराच नावशी नव्हत. रजिस्ट्रार नावाच्या माणसाच्या
साक्षीने लझन लावण्यावेक्षा इंश्ररस,क्ष लग्न लावण हेच खर पवित्र आहे
अस आदि-ब्राह्षाचे मत होत. तव्हा ब्राह्म मरेज अक्टान त्याच्या बिवाहांस
बाघ येऊ नये, ही त्यांस काळजी होती. लक्षात घेप्यासारखी गोष्ट ही की,
ब्राह्म मॅर्जाबेल आणणारे कायदेपंडत फिटस् जम्स् स्टीफन्स्साहेब ह्यांसह्दी
शिदुविवाहपद्धर्तातील सप्तपदीगमन हा बिधि इतका मार्मक वाटला को,
तो खिस्ती लोकांनींही पाळावा, असे त्यांनी सुचविले, उलटपक्षी सप्तपदी,
कन्यादान वगैरे हिंदूचे सारे शास्त्रीय बाधि जून हिंदुसुधारक मुंबई, मद्रास,
लखनो वगेरे ठिकाणीं आपले विवाह करीत होते !
असो. शाबटी पुष्कळ वादविवाद व फेरबदल झाल्यानंतर सन १८७२ चा
तिसरा नेटिव्ह मॅरेज अक्ट पसार झाला. त्याने दुसऱ्या कायद्याप्रमाणे वृ
भ्रकरण २९ रं.) मारताश्रम ३७७
रूढीप्रमाणे होणारे विवाह गेरकायदा न ठरवितां त्या कायद्याप्रमाणे होणारे
विवाह मात्र कायदेशीर ठरविले, चवदा वषापयंत मुलीची% ब अठरा वषो-
पर्यत मुलाची विवाहमयांदा वाढविली. बहुमार्याविवाह गेरकायदा ठरविले.
घटस्फोट कायदेशीर केला, विधवाविवाह व भिन्न जातीतील बिवाह मजूर
केले, व अप्रत्यक्ष रीतीने हिदुविवाहसस्कारांतील धार्मिक विधीस कांटा दिला,
यामुळ ब्राह्म सुधारकास आपण माठ।!च बिजय सपादन केल्याप्रमाण वाटले.
परंतु त्या कायद्याच्या अमलाखाली जाणाऱ्या इसमाने 'भा कोणताच धर्म
मानीत नाही', अशी प्रतिज्ञा करावी लागे. त्यामुळ ते लोक सनातन हिंदु-
धमाला कायमच मुकले, हे पाहून हिदुधमाभमान्यास ब कित्येक त्राह्यासही
दुःख झाल ! उभयतामधील दुफळी ह्यापुढे कायद्यान कायमची केली ! इली
पुन्हा ह्या कायद्याच्या दुरुस्तीची वाटाघाट सुरू आहे त्यासबंधा उल्लेख पुढे येइल.
बरील रीतीने हिदुघधम-बहिप्कृत झालेल्या ह्या मंडळीनी लवकरच भारताश्रम
ह्या नावाची] एक नवीन सस्था आस्तत्वात आणली. ब्राह्मसमाजाच्या अनक
सभासदानी सहकुटुंब सहपरिवार एकत्र राहून सबांच मिळून एक माठे
एकत्र कुटुब करावे; सवानी जेवणखाण, बसणउठण, एके ठिकाणी कराव,
स्र्का शिस्तीत सवानी राहावे, आश्रमातील विद्वान पुरूपानी आश्रमातील
लहानमोठ्या स्त्रियास सुशिक्षित कराव, व पुरुषांनी श्रमविभाग करून आपल्या
कुटुंबाच्या खचाच्या मानान हिस्सेरशीन ५से पुरवावे, अशी ह्या आश्रमाची कल्पना
होती, स्वेच्छन सर्व धमसस्थास सोडन बाहेर पडलेल्या अल्पसख्याक ब समान-
शील कुटुबरात, सघटनेब्रद्द ल अशी उत्सुकता वाटण, साहजिक होत, ह्याप्रमाणे
केशवचद्र सनाच्या छताखाली सुमार पंचबीस ब्रह्मकुटुबे एकत्र नादू लागलीं.
परतु ही व्यवस्था फार दिवस टिकली नाही. लवकरच आतल्या आत धुसपूस
व भांडणे सुरू झाली, आणि असच काही नद्य ब अनिष्ट प्रकार घडून
आल्यामुळे, किंवा निदान तसे आरोप उघड उघड होत गेल्यामुळे, भाडणाची
क॑ ह्या कामी भारतसुधारकमडळाने निरनिराळ्या डाक््टरांचे अभिप्राय
मागविले. मुंबई प्राथनासमाजाचे अध्यक्ष डो० .आत्माराम पाडुरग यानीं
मुलींचे बय ल्झाच्या बेळी कमीत कमी बीस दषाचे असावं, असे कळविले.
प्रोढपणाची इतकी मर्यादा दुसरी कोणीच बाढविली नाही.
३१७८ नवीननवीन संस्था [माग रे रा'
मजल कोटंद्रबारापर्यंत गेली. यामुळें हा नृतनआश्रम सुमारें पांच वर्षांच्या
अनुभवानंतर नामरोष झाला,
केशवचंद्र सेन ह्यांना नवीन नवीन संस्था काढण्याचे वेडच होतें म्हणा;
अथवा साप्रदायिकांचा उत्साह कायम ठेवून, चोहोकडे आपल्या समाजाचा
बोलबाला वाढता ठेवण्याकरितां जरूर वाटले म्हणून म्हणा, एकामाणून एक
सस्थेच्या उतरंडी रचण्याचा त्यांचा क्रम अव्याहत सुरूच होता. आतां काय
ब्राह्म-शाळेचा पुनरुद्धार करून त्यांत “ प'जाळ्ला'8 पाडा, ००७1१8
7111050019 ०1 1१60112101, १1७८(/09)1)/3 1॥पा ३0६, (/०प811]18 116-
(07४ ०1 1211108019, 31]20/58 81891]10209 घात. ॥]16 ७ 1'6808-
1101.” अशा सववेथेव बिदेशीय ग्रंथांतून परीक्षा सुरू केल्या. आतां काय
संगतसभा पुन्हा जिवंत करून तिचे 'धर्मसाधन' नांवाचे नियतकालिक
सुरू केले, त्यानंतर इ. सन १८७२ सालीं आपल्या अध्यक्षतंखाली प्रचारका-
च्या परिपदेची संघटना केली. पुन्हा एकेश्ररी मित्रसमाज अस्तित्वांत आणला,
तसेच भारत आश्रमाप्रमाणे ब्राह्म विद्याथ्योकारतां ब्राह्मनिकेतन संस्था काढली.
ह्याशिवाय दैनिकापासून तों वार्षिकापर्यंत कित्येक नियतकालिकपत्रे व लहान
पत्रक, कलेडर्स, डायरी, वगेरे काढलीं ती वेगळीच. अशा रीतीने आपल्या
अनुयायांच्या उत्साहात बरचेवर भर टाकीत असताही, तरुण मडळीत केरव-
चंद्र सेनांसंबंधी आदर हळहळू कमीच होत चालला.
ब्राह्म-मंदिरांत प्रार्थनेच्या वेळी स्त्रियांना बसण्याकरितां पडय़ाची वेगळीच
जागा केलेली असे. परंतु तरुण होशी मंडळींस हे आवडेना, स्त्रियाच्या
समान हक्कास ह्याने ब्राध येतो, सबब आम्ही आपल्या घरच्या स्त्रियांस
पडद्यांतून काढून पुरुषमंडळीतच घेऊन बसणार, असा कित्येकांनी आग्रह
घरला, आणि ब्राह्मसमाजांतील वरिष्ठाच्या म्जींची परवा न करतां, त्यांनी
आपल्या म्हणण्याप्रमाणे अम्मलबजावणीही केली. तात्पये, अबलोन्नतीच्या
कामी केरावचंद्र ह्यांस त्यांचे तरुण अनुयायांच्या चालीने चालतां न आल्यामुळे,
पुढारी ह्या नात्याने त्यांच्यासंबंधी आदर कर्मा होत चालला. स्त्री शिक्षणा-
च्य़ा पुरस्कत्यीत बोस, दास आणि गांगुली हे पुढारी होते, स्त्रीशिक्षणा-
संबंधी केशवचद्रांचे विचार इतर मंडळीहून मिन्न होते. गणित, तत्त्वज्ञान, आघि-
भोतिक शास्त्रे, इत्यादे उच्च प्रतीचें शिक्षण स्त्रियांना देऊं नये, असे त्यांचें मत
प्रकरण २ रॅ.] फूट सुरू झाली २७९
होते, अबलोन्नाति करण्याच्या भरांत अबलांच्या सबल पुरुषी बायका बनवूं नये,
असे त्यांचे म्हणणे असे. स्त्री-स्वातंत्र्यासंबंधीही त्यांची कल्पना फार मर्यादित
होती. झनानापद्धतीत होणारा स्त्रियांचा कोडमारा जरी त्यांस नको होता,
तरी आर्यत्त्रियांची मर्यादा त्यांस स्पृहणीय वाटे. स्त्रियांनी अगदींच पुरुषां-
बरोबर वावरणे त्यांस पसंत नव्हते. त्यास प्रोढाबिवाह पाहिजे होते. तरी
बिवाहसंकल्प साखरपुडा करून बालपणीच कायम करावा,असे त्यांचे मत असे.
प्रोढ प्रीतिविवाहांतील बल़भोपासना आणि प्रियाराधना,हे पाश्चात्य समाजांतील
प्रकार त्यांस अत्यंत गहणीय वाटत. विवाहग्रॉांथ म्हणजे काही सामाजिक
बंधनाचा कगर नव्हे. एका हयार्त|त एकदांच ही ग्रंथी जुळावयाची असते.
ह्यास्तव पुरुषार्नी किंवा स्त्रियानीं कोणीच पुनर्विवाह करू नये, अस त्याचें
स्पष्ट मत होते. तसेच भिन्न जातीतील विवाह ते कधीच स्तुत्य मानीत नसत,
ब्राह्मांनी मुद्दाम वर्णसंकर करावा, अशा मताचे ते नव्हते. उलट होता
होइतो, आपआपल्या जातीतच बिवाह करावा, असा त्यांचा अभिप्राय होता.
परंतु ह्या गोष्टी कटर सुधारकांस व स्त्री-स्वातंत्र्याच्या चाहत्यास मुळींच
पटल्या नाहीत, तो सुधारणेचा मनु होता, हें मागे दर्दोविळेच आहे. ह्या-
मुळे मतभेद उत्पन्न झाले. फूट सुरू होण्यास आणख कारणे होतीच.
ब्राह्मसमाजांतील केशवचंद्र सेन ह्यांच्या निमित्ताने विभूतिपूजेचे प्रस्थ वाहूं
लागलेले कित्येकांस मुळींच पसत नव्हते. तसेच त्या नवीन समाजसंस्थेत
संघटनेच्या दृष्टीनं कांहीच व्यवस्था नव्हती. ह्या कारणास्तव सन १८७४
सालीं ह्या समाजशाखेतून “ समदर्शी मंडळ ” ह्या नांबाची एक उपशाखा
निर्माण झाली. त्यांनीं आपले 'समद्शी' नामक स्वतत्र बर्तमानपत्र पंडित
शिबनाथशास्त्री याच्या सपादकत्वाखाली सुरू केले; आणि त्यांतून केशवचंद्र
सेनांच्या कित्येक आवडत्या सिद्धान्तांवर वादविवाद सुरू झाले. केशवचंद्र
सेनांनीही आपल्या 'सडे मिरर! पत्रात रोळक्या शब्दानीं त्यांचा समाचार
घेण्यास कमी केलें नार्ही.
समाजांतील केरबचद्र सेनांच्या माहात्म्यास अश्या रीतीने विरोध उत्पन्न
होऊं लागला, तस केशवचंद्र सेनांनीं आपले वागण्याचे धोरण बदलले. जिकडे
तिकडे दणदणाट करून सोडणाऱ्या त्यांच्या सामाजिक चळवळी मंदावल्या.
भारताश्रमांतील अब्रुनुकसारनींच्या खटल्याने त्यांच डोळे चांगलेच उघडले. आपले
३८० साधनकाननांतील प्रकार [भाग ३ रा
अनुयायी आचरणांत किती ढिले आहत, त्यांची मने किती विकारवदा आहेत,
प्रपचासक्तीने कसे सवास घेरले आहे, इत्याद गोष्टींचे कटु अनुभव आल्यामुळे,
मनोनिग्रह, वेराग्य ब आचारशयुद्धि यांच पुरे महत्त्व त्यांस कळूं लागलें.
एखाद्या विरक्ताप्रमाण ते एकान्तात काळ घाल्वू लागले. त्यांच्या प्राथनांतून
वेराग्य ब दुःख ह्यांची छाया पसरली. धातूचे पात्रास स्प्दी करावयाचा
नाही, हातांत कमंडलु घ्यावयाचा, स्वतांच अन्न स्वतां रिजवावयाच, आणि
दोबटल्या माळ्यावर एकान्तात एकतारीवर भजन करीत बसावयाच, असा
त्यांचा क्रम सुरू झाला त्याच्या पद्रशिष्यांनी ह्यांतही त्याचे अनुकरण
करण्यास कमी केल नाहीं. तेव्हा ध्यानधारणेसाठी एकान्तवबास मिळावा,
म्हणून त्यांनी मोरपुकुर ह्या सेडेगावांतील एक बाग विकत
घेतली, आणि त्या बागेस “' साधनकानन ” अस नांव ठेवून, तेथ
ते आपल्या अनुयायांसह ध्यानधारणादि साधनमार्ग आक्रमू लागले, त्या-
नतर कलकच्याच्या ब्राह्म-प्राथनामादरात उपासना करणारे ते ब्राह्म सुधारक,
कोणी तीन दगडावर आपला स्वयपाक करीत आहेत, कोणी पाणी काढीत
आहेत, कोणी पणकुटका बाधीत आहेत कोणी आपला आश्रम सारबीत
आहेत, तर कोणी िदाल वृक्षांखाली व्याघ्रांबरावर बसून ध्यानयोगाचा अभ्यास
चार्लावला आहे, अशा सन्यस्तवृत्तीन साधनकाननात राहूं लागले, केराव-
चंद्रांनीं आपल्या अनुयायाच रागी, भक्त, ज्ञानी व सेवक उसे चार वर्ग
करून ते त्या त्या वगातील शिष्यास तद्वत अभ्यास दिकवृ लगले. आणि
अशा रोतीन एकेश्वरीपंथाच्या धुतलल्या सप्रदायपटावर जुन्या हिदु, मुसल्मान,
व खिस्तीधमातील घमवेड म्हणून गणलेल्या कित्येक लोकिक-आचाराची
छटा वरचेवर उमटू लागली. त्यानी आपल्या रिष्यांस हिंदु. खस्ती, महमदी
व बोद्ध यांचा अभ्यास करण्यास लावले, आण धममतप्रवतनात भापण येथच
न थांबतां पुढ अघाडी मारणार, अशी निश्चित प्रतिज्ञा केली,
केरावचद्र सेन हे स्वता तत्त्वज्ञानी नव्हते. त्यांनी पाश्चिमात्य अगर पोर्वात्ब
यांपेकी कोणत्याच तत्त्वज्ञानाचा आस्थापूबक अभ्यास केलेला नव्ह्ता. तथापि ते
फार बुद्धिमान् ब भावनाप्रधान असल्यामुळे, ते दर महिन्याला कांही तरी
नवीन टूम काढीत. त्यांच्या वृत्तीतील हा विक्षिपपणा आणि त्यांची निरंकुश
-महृत्त्वाकांक्षा यांचा मेळ घालणें कित्येक बेळां कडीण जाई. साधनकाननांत सुरू
प्रकरण २ र॑.] धमेवेड आणि प्रतिष्ठितपणा र्ट्श
केलेले क्षोर -मुंडण, घ्यान, योग, भजन, कीतन, इत्यादे-प्रकार वर्तमानपत्रांत
प्रसिद्ध होऊ लागले. तेव्हां ह्या सर्वे गोष्टींचा परिणाम राज्यकर्ते जे साहेब-
लोक याच्या मनांवर काय होईल, याची चिंता वाटून केशबचंद्रांस त्याची
सफाई करण्याचा पुष्कळच स्वटाटोप करावा लागला, आमच्या साधनकाननात
आम्ही लोकांचे आक्षेपास पात्र होइल, असे कोणतेही जुने विधि करीत नसतो,
वगैरे मजकूर प्रसिद्ध करून स्वताच्या आचारांचे धिटाईने समर्थन न करिता,
निषेधच करण्याचा कुटिल मार्ग त्यास स्वीकारावा लांगळा ! कारण इकडे
साधनकाननांत सन्यत्त वृत्ति घधरळी डसता आलळबटे हॉल इन्स्टिट्यूट
बांधण्याची त्याची जब्रर महत्त्वाकाश्षा कायमच होती. त्यासाठी त्याचे
दीघोंद्योग सुरू होते, आणि त्या कृत्यास सरकारी अमलदार व श्रीमान्
याच्प़ा सक्रिय सहानुभूतीची जरूरी असल्यामुळे, त्यानी आपल्याला
खुळ्यात काढूं नये, अशी केगवचऱरास काळजी वाटत असे. सदेवाने
त्यानी, आपल्या दोन्होही महृत्त्वाकाश्षा हळुहळू पुर्या केल्या. त्याचा
आळवर्ट हॉल लवकरच तयार झाला, आणि योग व भक्ते ह्या दोन
ग्वांबावरची त्याच्या धमाची इमारतही हळुहळू उभारू लागली. केवळ भक्ति
अथवा नुसता योग ह्यानी मी मागच्युत झाल! असतो, परंतु उभयताचे
संयोगाने इंब्वरीप्रेमाचया बागास बहार आला आहे, असे ते म्हणतात.
प्राथना हा त्याचा अत्यंत आवडीचा विषय होव. त्याच्या प्राथना त्या काळी
आत्रालवृद्धांत विदोष लोकप्रिय झाल्या होत्या. प्रार्थनेत ब संकीतंनात ते
फार रूज जात. त्याच्या प्रार्थनेचा जाव त्यास इंश्रराकडून हमेदा मिळत
असे, आणि त्याप्रमाणे ते आपले वर्तन ठेवीत, असे ते म्हणतात. खिस्ताचे
खालोखाल श्रीचेैतन्य हे त्याच इष्टदेव होते. ते नाममंत्राचा जप करीत.
त्यांनी त्यासाठीं स्वतंत्र नामावळी तयार केल्या होत्या. पूजादि विधि-
विधानांची त्यांस हळुहळू गरज भासूं लागली. व ते त्या बिधीतही रगू लागले.
साधी व वेराग्यशील रहाणी त्यांस आवडे ही गोष्ट अगदीं खरी असली, तरी
त्यांचे बाह्य देखाव्यांत देन्य व दिमाख यांचे विलक्षण मिश्रण असे,
पुढे केशवबचंद्रांचे साधनकानन लवकरच सुटल, ब त्यांनीं “ लिली
काटेज”' नामक एक प्रशस्त इमारत विस्तृत आवारासह विकत घेतली. हं
लिली कॉटेज म्हणजे एक गोपीचंदाचा राजवाडाच होता. त्य.च्यन्च शेजारी
३१८२ केशवांचे अनुयायी [भाग शे रा
'केरावचंद्रांचे उजबे हात प्रतापचंद्र यांनी आपले 'पीस काटेज' बांधले, आणि
इळुहळू ते सर्ब आवार केदावचंद्रांच्या अनुयायांची मंगळवाडी झाली,
तात्पर्य, अंगांत कफनी घाळून दारोदार भीक माणून आपला स्वयंपाक
आपण उकडून खाणारे केशवचंद्र, एका मोठ्या प्रचड वाड्यात राहुं लागले.
आणि त्यांच्या दाराशी घोडागाडी आणि पट्टेवाळ खडे झाले, जळके भाडे घासून
मशिरलेले हात बड्या लाटसाहेबाकडे करण्याचा त्याना वरचेवर प्रसंग असे.
आणि अक्शा कित्येक प्रसगी साध्या कफनीचे, साहेबी पोशाखात त्यांस रूपातर
करावे लागे. तेव्हा कालचे फकीर ते हेच काय, ह्याचा लोकांस विस्मय पडे!
ह्या सव उद्योगात प्रथम काही वर्षे त्याच्या सहधमचारिणीकडे त्याचे असावे
तितके लक्ष नव्हत, परतु पुढ ती व्रात्त पालटून त्यानीं आपल्या ग्रह्िणीसही आण्ली
पट्टशिष्यीण केळी त्याच्या इतर राष्यवगात प्रायः पचाविशीच्या आतीलच
उत्साही मंडळी असे. करावचद्रास लोक काहीं म्हणोत, ते जे जे काही स.गतील,
ब नवीन नवीन बिघि अमलात आणतील, त्यास निष्ठापूवक अनुसरण्यास
ते सदा तत्पर असत, अशा मडळीत बिरपकरून उमानाथ गुत, अमृतलाल
बोस, बिजयकृष्ण गोस्वामी, महंद्रनाथ बोस, कान्तिचंद्र मित्र, अघोरनाथ
गुस, त्रेलोक्यनाथ सन्याळ, गिरीराचद्र सेन, गोरगोविद राय. प्रसन्नकमार सेन,
केदारनाथ डे, दौनानाथ मुजुमदार, प्यारीमोहन चक्रवती, कालीशकर
कविराज, रामचंद्र [संग, बंगचद्र राय आणि प्रतापचंद्र मुजुमदार, ह्याचा उल्लेख
होतो. याच्यासबधी पुढ एका प्रकरणात पुन्हा उल्लेख यावयाचा असल्यामळे,
येथ अधिक विस्तार करीत नाही.
अस. अशा रीताने ही साधनकाननातील विरक्त मंडळी साधनसंपादन
करण्यांत गुंतली असता, ब बाहेरची भारतबर्षीय ब्राह्मसमाजातील मंडळी
नर्वांन सघटना करण्याच्या प्रयत्नात असतां, एक विलक्षण प्रकार घडून आला.
त्यामुळे त्याच्यामध्ये होऊं घातलेली फूट लबकरच घडून आली. केशवचंद्र सेनानी
आपली वडील मुलगी कुचब्रिहारचे बालमहाराजास दिली. यामुळे सर्व
ब्राह्न-समाजांत अतिशय खळबळ उड्टून गेली. कारण लम्नाच्या वेळी मुर्लांच बय
वबदा वषाहून कमी असून वराचे बय अवघे पंधरा बषांच होत. अर्थात्
ब्राह्ममंथास अत्यत असमत असा तो बालाबबाह झाला. रिवाय ब्राह्मसमाजा-
च्या पुढाऱ्याने-किंबहुना धमंगुरूने-आपली मुलगी ब्राह्मसांप्रदायाच्या
प्रकरण २ र॑.] कुचबिहारचं लय़ टश
बाहेरच्या सनातन हिदुधमीयांस दण, ही गोष्ट ब्राझसममाजी मंडळीस लांच्छना-
स्पद वाटला, आणि त्याहीपेक्षा त्याच्या दृष्टीन अत्यंत आक्षेषाह गोष्ट म्हटली
म्हणजे, बधुवरांचे लयन ब्राह्मविधीने न होता हिंदुघमशास्त्राप्रमाणे झाले. इतकेच
नव्हे तर त्या समारभांत खुद्द मुलीच्या ब्रापास तो धमबाह्य असल्यामुळे,
बहिष्कृत केळ होते व कन्यादान केशवचद्राच्या बघूनी केले! ह्या गोष्टी केशवचंद्र
सेनांच्या संमतीनेच झाल्यामुळ, त्याच्यावर टीकाचा भडिमार झाला. त्याच्या
सहकारी मित्रानाही या वेळी त्यांच्यावर टीकास्त्र उचलण्यास कमी केलं
नाही, केशवचद्र सेनाकडून हा जो सप्रदायद्रोहाचा अक्षम्य गुन्हा झाला, तो
त्यांनी राजघराण्यात आपली मुलगी जाण्याचा योग आला, ह्या मोहास बळी
पडून केला, असे जरी कोणी फारसे उघड दूषण दिले नाहीं, तरी करावचद्र,
राजलक्ष्मीच्या मोहाला बळी पड, असा विचार टीकाकाराच्या डोक्यांत
आल्यावाचून राहला नाही. त्या योगान केशवचंद्र सेनाचे चारित्रयास आलेला
कमीपणा दूर होण शक्य नाही, असे म्हणणे भाग पडते. हे लझ़ जमल्याची
बातमी बाहेर फुटताच ब्राह्मसमाजातीळ कित्येक पुढाऱ्यानी केशवचद्र सनां-
जवळ त्याबद्दल खुलासा विचारला, त्याला त्यानी प्रथम उडवबाउडबीचीच
उत्तर दिली. परतु पुढे केशवचंद्राच्या बघूच्या हातून कन्यादान होऊन बहुतेक
सर्व विधि (मूर्तपूजा टाळून ) कुच बहार दरबारने आपल्या उप।ध्यायांकडून
हिंदू घमशास्त्राप्रमाणे व रूढीप्रमाण घडवून आणला, असे कळले, तेव्हां
केशवचंद्र सेनावर ब्राह्ममथी लोकानी मोठाच गिल्ला केळा, केशवचद्र सेनाचा
खुलासा मुख्यतः इतकाच प्रासद्ध झाला कीं, हृ लग्न जमवून आणण्याचा
आपण मुळीच प्रयत्न केला नाही. सरकारकडून सब जम जमून आला; तेव्हा
तो इंरसकेत आहे, असे मानून त्यास अनुकूल राहणे, केशवचंद्रांस भाग
झाले, तसेच हा विधि साखरपुड्याप्रमाणेच मानण्यांत येईल, असे सरकार-
कडून अभिवचन मिळाल होते, असही दशविण्यात आले, शिवाय असेही
सांगण्यात आले की, लय़नाच्ण वेळो जे विधि पाळावेव जे गाळावे अस ठरले
होते,त्याप्रमाणे कुचाबहार दरत्रारकडून वतंन घडल नाही, यामुळे फसगत झाली.
ह्या खुलाशाने फारस कोणाचे समाधान झाळे नाही. नवरानवरीच्या
बालबयाकडे दुलेक्ष्य करून इग्रजी पड्डरताप्रमाणे लझापूती त्याच्या अनेकदां
भेटी घडाविल्या होत्या. ब त्यांनीं एकमेकांस पसंतही कलें होते. कुचबिहार-
३१८४ छझाबद्दल वाटाघाट [माग शरा
ची भावी महाराणी म्हणून केशवचंद्रांचे मुलीवर त्यांच्या कलकत्त्याच्या
अनेक देशीविदेशी बड्याछोट्या स्नेह्यांनी आशीबादांची फुले टाकली
होती, जांबई विलायतेतून जाऊन आल्यावर त्याच्या राज्यांत आपल्या चळ-
वबळीस मोठाच पाठिंबा मिळेल, हा मोह कांही लहानसहान नव्हता. तेव्हां
आतां मागे फिरण बरे नाहीं, इंश्वरर करतो आहे ते सर्व बऱ्यासाठींच करतो
आहे, असे मानून केशवचंद्रांनीं आक्षेपकांच्या आश्तेपांकडे पूर्ण दुलेक्ष्य केले.
त्यांनी ज केले, त्यांत ब्रिशेष गेर असे काही नव्हते. पुष्कळ गोष्टींत त्यांचा
निरुमायच झाला, आणि शिवाय इंश्रराच्या नियतीने हा जो योग घडून आला,
त्यांत देशाचे अतिशय कल्याण होणार असल्यामुळे, विरोधकांनी कशावचंद्रां-
सारख्या पुढाऱ्यांच्या कृत्याकडे वेगळ्या दृष्टीने पहाबयास पाहिजे होते,अस केरव-
चंद्राच्या पभ्षपातीयांचे म्हणण होते. त्राह्मविधीप्रमाणे लग्न झाठ नसल, तरीं ते
हिंदू विधीप्रमाणेही आम्ही होऊ दि नाही, ह्याचा त्यांस मोठा अभिमान
वाटत होता. विवाहहोमाचे वेळीं आम्ही आमच्या मुलीस तेथ बसूंच दिले नाही.
आणि अद्य तऱ्हेने कुचब्िहावारवाल्यांचा हिंदुपद्धतीने लग्न पुरे करण्याचा
कावा आपण हाणून पाडला, दात. प्रतापचंट्रांना मोठा संतोप वाटला.
आणि अशा रीतीने कोणत्याच घमविधी-माण पुर न झालेले हे लम पुढे
अत्यंत सफलदायी झाल, असं ते म्हणतात. ते कसे ते आम्हांस सांगता
येत नाही. केशवचंद्रांच्या मागे त्यांच्या ह्या मलीन त्यांच्या अनुयायांत
झालेल्या चोफळीत बराच भाग घेतेला होता. तिने बंगाली स्त्रियांना
सुशिक्षित करण्याकारितां कलकच्य,स एक कालेज काढले त्यांची एक मुलगी
मुंबईच्या एका बड्या अंमलदारास दिली आहे, अस समजते. केशवचंद्रांच्या
जांवई महाराजांनी एक *“' इंडियन छुब ” नामक सस्था काढली. याहून
अधिक लिहिण्याइतकी माहिती आम्हास मिळाली नाहीं, तात्पर्य, प्रतापचंद्र
म्हणतात त्याप्रमाणे ह्या लम्नान देशाचे कोणतही महत्काय साघलेलें
असो बा नसो; भारतवर्षीय ब्राह्मममाजांत फूट पाडून अनेकांच्या विश्वासास
पात्र झालेल्या केशववद्रांस पदच्युत करण्याचे अत्यंत अनिष्ट काय त्यानें
घडतून आणल, यांत राका नाही. केशवचद्र पुढारीपणास अपात्र आहेत, असें
त्यांचे अनुयायी ब सहकारी मित्र उघड उघड म्हणूं लागले, विजयकृष्ण
गरस्यामी व पांडित रिबनाथशास्त्रा अशा केशवचंद्रांच्या पूर्वीच्या चहात्यांनींच
प्रकरण २ र॑.] साघारण त्राह्मपमाज ३८५
विरोधाचे रिंग प्रथम पुकारले, व ब्राह्म-समाज-संस्था आपल्या ताब्यांत घेऊन
तिची योग्य संघटना करण्याचा केशावचंद्रांच्या विरोधी मंडळींनी निश्चय केला,
पण त्या कामींही योग्य व पद्धतशीर मार्गाने बादग्रस्त प्रश्न निकालांत लावण्या-
च्या कामी केदावचंद्र सेनाच्या पक्षाने बऱ्याच अडचणी घातल्या. परंतु तेवढ्या-
नेच विरोधी-पक्ष दबण्यासारख्ा नव्हता, आणि ज्या अनियंत्रितपणाच्या कारणा-
स्तव केशवचट्र आपल्या अनुयायांसह आदि ब्राह्मसमाजांतून बाहेर पडले,
त्याच कारणास्तव पंडित शिवनाथरदास्त्री-प्रशभ्ात ब्राह्मममंडळी केरावच द्रांशीं
भांडून दूर होण्याची वेळ आली. त्यांनीं ठिकठिकाणच्या ब्राह्म-समाजांचे
अमिप्रायही जमेस घेऊन चालू बत्राह्मसमाजांतील अव्यवस्था व बेजबाबदारी
मोडून ब्राह्मसमाजाची संस्था सुव्यव.स्थत व संघटित करण्याच्या हेतूने ता. १५
मे सन १८७८ रोजी 'साधारण ब्राह्मसमाज” ह्या नांबाचा नवीन समाज
स्थापन केला. ह्या महत्त्वाच्या सभेस आदि-ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष राजनारायण
बोस हे हजर होते. व महिषींनीही आपला लेखी संदेश पाठविला होता.
“साधारण ब्राह्मांच्या ह्या शाखेबद्दल पुढे बिस्तत विवेचन यावयाचे असल्या -
मुळे त्यासबंधाने येथे आधक लिहीत नाही.
(३)...३
प्रकरण तिसरं
नवविधानाचें स्थल स्वरूप
६: हे परमेश्वरा, तुझ्या उपदेशकाला विरोष मान देणारे असे
दहाबीस लोकही आतां ह्या देशांत राहिले नाहीत !
केशवचंद्र सेनांच्या 'संडे मिरर' नामक पत्राच्या सन १८७९ तोल डिसेबराचे
एका अंकांत असे दुःखोद्रार प्रसिद्ध झाले ! कुचबिहारविवाहसंबंध एखाद्या
ब्रहझ्मसमंधाप्रमाणे केशवचंद्रसेनांच्या कांही दिवस मानगुटीसच बसला, बाळपणा-
पासून संगोपन केलेल्या कन्येस तारुण्य प्राप्त होण्याच्यापूवींच कुचाबिहारच्या
अधिपतीच्या स्वाधीन करण्यात केशवचंद्र सेनास जर कांही आनंद झाला असेल,
तर त्यांनींच बाढवलेली त्यांची दुसरी एक ऐन तारुण्याच्या भरात आलेली
( समाजरूपी ) कन्या परपुरुषांचा हात घरून जात असलेली पाहून त्यांस
फार दुःख झाले, हे सहज आहे. एकीकडे वधूवरांचे मस्तकावर मगलाक्षता
पडत असतां, दुसरीकडे केरावचंद्र सेनांचे डोक्यावर टीकास्त्राचा सारखा भडि-
मार सुरू होता. लझोत्सबाचा आनद ओसरला. कन्याविरहजन्य ओऔदासीन्या-
ची प्रतिक्रिया सुरू झाली, आणि अद्या समयीं त्यांच्या अत्यत जिव्हाळ्याच्या
ब्राह्मसमाज-संस्थत अत्यंत बखेडा माजून राहिला, अखेर विरोधीपक्षाने आपल्या
“साधारण ब्राह्मममाजा'ची स्वतंत्र स्थापना केली. आणि बहुजन समाजाला
आपल्याकडे ओढून घेऊन केरवचंद्रांवर मात केली. हें राल्य केशवचंद्र सेनां-
सारख्या मानी पुरुषास सहन होण्यासारखे नव्हते. आपली सहकारी मित्र-
मंडळी आपणास सेडून गेली, ह्याबद्दल बेफिकिरी व तुच्छता दाखविण्याचा
त्यांनी आपल्याकडून पुष्कळ आविर्भाव आणला; परंतु वास्तविक तो त्यांस
एक हृद्रोगच लागून राहेला. लबकरच ते अत्यवस्थ आजारी पडले, तेव्हां
जिवाबरच्या दुखण्याच्या बरळण्यांतदेसतरील त्यांचे अंतरीचे दुःख कळून आलें.
ह्याच सुमारास--इ. सन १८७५ सालीं बंगाल प्रांतांतील एका महा-
शुरुषाचे सत्सगतीचा लाभ केशवचंद्र सेनांस झाला होता. आणि त्याचा
परिणामह्टी त्यांच्या मनावर थोडथोडा घडूं लागला होता. हे महापुरुष म्हणजे
भगबान् रामकृष्ण परमइस हे होत, ब्राझ-इतिह्वासकारांनीं ह्या थोर पुरुषाच्या
आ. १ प्र. १२.] मूर्तिपूजच तत्त्वज्ञान ३८७
अवतारचारित्राला द्यावें तितक महत्त्व दिलेले दिसत नाही. आम्हीही त्यांचीच
दृष्टि अंगीकारून ह्या विलक्षण योगायोगाचा नुसता उल्लेख करण्यापलीकडे तूत
जास्त कांहींच लिहीत नाहीं, इतके मात्र खरे की, केरावचंद्र सेन दुरण्यांतून
बाहेर पडल्यावर त्यांनीं आपल्या समाजपीठड]वरून जे पाहिलेच प्रवचन केले,
त्यावरून त्यांनीं आपला दृष्टिकोण बराच बदलल्याचे दिसून आले. मग हा
श्रीरामकृष्णांच्या सहबासाचा परिणाम, की आपले वेरिष्ट्य कायम ठेवण्याची
केशवचंद्रांची नूतन समाजाशी चाललेली अहमहमिका हे निश्चित ठरविणे
कठीण आहे.
ते बंगाल्यातील दुर्गापूजेच्या महोत्सवाचे दिवस होते, आणि अद्याच
एका उत्सवाचे दिवशी, खुद्द ब्राह्मसमाजाच्या पीठावरून केशवचंद्र सेनांनी
दिलेले व्याख्यान त्यांच्या संप्रदाय ।प्रमाणे-मूतिपूजेचा-सगुणोपासनेचा-उच्छेद
करणारे नसून उलट बरेच सहानुभूतिपूणे झाले, मृ्तिपूजेच रहस्य काय
असावे, ह्याचा त्यांनीं आपल्या व्याख्यानांत बिचार केला. आण शेवटी,
भाविक हिंदूंच्या मुखीं बसलेल्या कालीमाता, जगद्धात्री, लब््मी इत्याद
मंगल नामांनीं त्यानीं भगबंतास मातुमावान आळविल, विरईंघेकरून खिस्ती.
वाड्याच्या अनुकरणाने जे इंश्वरास पितृुभावाने 'हे बरापा' असे संबोधीत
असत, ते पू्वांश्रमींचे परम बेष्णव आज आपल्या आवडत्या देवास पुराणोक्त
नांबाने संबोधू लागले.
ह्यानंतरच्या 'सडे मिरर'च्या एका अंकांत केशवचंद्र सनांनीं 'मू्तपूजचे
तत्त्वज्ञान' ह्या मथळ्याखाली एक लेख लिहिला. त्याच्या सारांश असाः--
“ हिंदूच्या मूर्तिपूजेचा सर्वस्वी अव्हेर करतां कामा नये. > > > एकेका
देबी गुणास मूर्त स्वरूप देऊन त्या गुणमबी मूतीस भजणे म्हणजेच शिंदूची
मूर्तिपूजा होय. मूर्त]चा बाह्याकार सोडून दिछा, तर त्यात इंश्वरी अनुशासनाचे
एखादे सुंदर रूपक अगर चित्र काय तं शिलक रहाते. > > > आमच्या
पुराणांतील कंटाळबाण्या बाटणाऱ्या भागांचे संशोधन करीत असतां, ठसर्व-
संग्राहक विचारपद्धतीनें परमार्थशान कसे साठवलेलं असतें इं आम्हांला
फार उत्कृष्ट कळून आलें. ह्याप्रमाणे पौराणिक बाह्य़याच्या प्रांतांतून जात
असतां, जीं जीं बिचाररत्ने आढळतील, तीं गोळा कराबीं, व तींच सत्य प्रमेय
आझमदिरांतील व्याख्यानदवारा पुढे मांडावी, हच आम्ही इल्टरी करीत असता.
२८८ भावनांचे प्रकार [माग श रा
ईश्वराचा एकेक गुण घ्यानीं न आणतां, एकच एक व सर्बांगपरिपूर्ण
अशा परमात्म्याची भावना करावयाची, म्हणजे ती एक अबव्यक्तोपासनाच
होईल, आणि तिचे पर्यवसान केवळ बोद्धिक वादांत अगर नास्तिकपणातही
होण्याचा सभव आहे. तसेच इंश्ररास भजणे, तेही त्याचे एकच एक प्रकारचे
स्वरूप ध्यानी आणून भजण, निरुत्सहजनक होईल. ह्यासाठी त्यास भजा-
वयाचे, तर त्याच्या निरनिराळ्या गुणमय अशा व्यक्तस्वरूपात त्यास भजावे
हेच योग्य होय. त्याच्या एका गुणप्रतीकास आपण सरस्वती म्हणू, दुसऱ्यास
लमी, तिसऱ्पास महादेव, तर आणखी एखाद्यास जगद्वाच्री, अशा निर-
निराळ्या गुणमू्तीत आम्ही इंश्वरास प्रत्यही भजत जाऊं. ह्यानंतर आपल्या ब्राह्म-
साप्रदायिकांस बरोधर घेऊन केशवचंद्र सेन एका रात्रीं श्रीरामकृष्ण परमहंसा*
कडे दक्षिणेश्वरी गळे होते. तेथून परत येताना, पूणचंद्राच्या रम्य प्रकारात
त्यांची बोट गगेच्या प्रवाहातून चालली असता, केशवचंद्राची मनोवृत्ति
सहजीच उल्हसित झाली. त्यानीं बोटीबरच त्यांची सांप्रदायिक प्रार्थना
केली, नबलाची गोष्ट इतकीच की, ती त्याची प्रार्थना निगुण निराकार अशा
परमात्म्यास उद्देशून नसून, पंडित जगन्नाथरायाचे श्रीगंगामाईस उद्देशून,
होती. अंकावर खेळणाऱ्या लहान तान्हुल्याशीं न बोलतांच बोलणाऱ्या प्रेम-
मय अम्बेप्रमाणे, हे गंगामाई ! तू आम्हास साक्षात् आईप्रमाणेच आहेस
इत्यादि गंगालहरीसददा विचारलहरी केशवचंद्राचे तोडून बाहेर पडटं लागल्या
भावनाप्रधान माणसाची हीच मज आहे!
मातप्रेमाचे हे नवीन वार संचारल्यामुळेच कीं काय, केशवचंद्र सेनांनीं
आपल्या शिष्याच्या साधकधमात सेवाधमाची आणखी जोड करून दिली.
ज्ञानी, योगी, भक्त ब सेबक असे त्यांच्या शिष्यांचे चार वग पडले. आणि
त्यांच्या अभ्यासाकरितां केशबचद्रांनी त्राह्मगीतोष'नषद् नामक एक ग्रंथ प्रसिद्ध
केला. अशा रीतीने शिष्यमंडळांत जम बसविल्यानंतर एकदर बहुजन समाज!-
वर ळाप बसविण्याच्या उद्योगास केशवचंद्र सेन लागले, त्यानंतरच्या समाजाच्या;
बा ्ष्रिकोत्सवाच्या वेळी केशवचद्र सेनांचे एक महत्त्वाचे व्याख्यान झाले,
“५ 1 81 1181700 ?70७)७ ?” हा व्याख्यानाचा विषय होता.
या व्याख्यानांत त्यांनीं असें दर्गाविले की, “मी ज़ जे कांही करीत
असतों तें इंरप्रेरणेप्रमाणेंच करीत असतो. ह्यास्तव माझ्यक बर्तनावर टीका;
"प्रकरण ३ रॅ.] ईश्वराचा ओदेश ३८९
-करणें, म्हणजे इंशानुद्यासनाचाच उपमर्द करण्यासारखे आहे. माझ्या
देशाच्या कल्याणासाठीं माझ्या हातून अत्यंत निंद्य प्रकार घडले असतील,
“तर त्याबद्दल मला दोष न देतां, मला तशी बुद्धि देणाऱ्या परमेश्वरास
त्याचा जाब विचारा. त्याची तशींच आज्ञा होईल, तर यापुढेही मी
अशा हजारो गोष्टी करीनच करीन. मग तुम्ही त्या सर्बेश्वराच्या हुकुमास
घाब्यावर बसवणार काय १” ह्या उद्वारांचा रोख कुर्चाबहारप्रकरणाकडे
होता, हे सुज्ञ वाचकास सांगाबयास नकोच, वरील भाषणातील आत्मवेश्वास
कित्येकांस अभिनंदनीय बाटला असेल, परतु ही दर्पाक्ते बहुजनसमाजास
त्या वेळीं *चण्यासारखी नव्हती खचित; तर्थांप लोकापवादास भीक
घालणारे केशवचंद्र सेन नव्हते. वाग्देवता त्यास पूर्ण प्रसन्न होती. त्यानी
एकामाधून एक मोठ्या चित्ताकषक व महत्त्वाच्या विषयावर व्याख्यानाची
-झोंड उडवून दिली. आणि आपल्या काबूतील श्रोतुसमाज निमांण करण्या-
करिताच कीं काय 'त्राह्मविद्यालय' ही सुसावस्थत गेलेली संस्था त्यानी पुन्हा
जाग्रत केली. त्याचप्रमाणे 11181 ॥्खख)या 8500181101 भारत सुधारक-
मडळ ह्मा संस्थेचही पुनरुजीवन करण्याचा त्यांनी खठाटोप केला.
वरील संस्थांच्या पुनर्जावना'चे प्रयत्न म्हणजे समाजाची अडलेली गाडी
पुन्ह्यम गतीत आणण्याकरितां दिलेले धक्के होत. गाडीच्या खऱ्या वेंगाची
कल्पना पुढेच व्हावयाची आहे. कुचविहारप्रकरणी आमली चूक सरळपण
कबूल न करिता, तस वागण्यासंबंधां ईश्वराचा मळा आदेदा होता, असे
आपले म्हणणे केरावचंद्र सेनांनी प्रासद्ध केले, त लोकांस ढोंगीपणाचे व
असमर्थनीय वाटले. इंश्वराचा आदेश ही एक धार्मिक कल्पना धमपुस्तकांतून
नुसती बाचाबयाची असते. निदान सामान्य माणसांच्या मुलीच्या ल्य़मासारख्या
किरकोळ प्रापंचिक गोष्टीत, इश्वर कोणास आदेश देण्याचा संभव नाही.
अशीच त्या काळच्या सुशिक्षित गणलेल्या समाजाची ठाम समजूत असल्यामुळे,
इश्वरी आदेश म्हणजे केशवचंद्रांन' मळतच मार्जाबलेले एक स्तोम आहे, असें
'छोक म्हणूं लागले. त्याप्रमाणे लोकांत अनादर ब अश्रद्धा उत्पन्न होण्याजागी
अनिष्ट परिस्थिति प्रास झाली असतां, ह्या बिकट परेस्थितीचें खडकास
आपले पोटांत घेऊन झांकीलळ, अशी एक विचासरत्रांतीची प्रचंड लाउ उत्पन्न
च्करणे केरावचंद्र सेनांस भाग पडले, विरोधी मतांस वाळबंटाबरील रेघोट्यां-
३९०७ नवविधानधमे [माग रा
प्रमाणें पुसून टाकणारी एक पुनजींबनाची प्रचंड लाट केशवचंद्र सेनांचे
डोक्यांत तयार होत होती ती “'नबविधान, नवबविधान ” अशी गंभीर
गर्जना करीत लबकरच बाहेर पडली. आणि केशवचंद्र सेनांचे आकांक्षेप्रमाण
तिन लोकांचे लक्ष आकर्षित केले,
हिंदुस्थानच्या बिकट परिस्थितीत ह्या देशास तारक होईल, अशा एका
नवयुगधर्माची प्रेरणा इंश्ररानें आपणांस केळी आहे, आणि त्या धमाची
संस्थापना ब प्रसार हें आपले एक जीवितकार्य आहे, अशी केशवबचंद्रांनी
आपली भावना करून घेतली होती; ब त्या भावनेचा पुकारा करण्याची हीच
योग्य वेळ आहे, असं समजून त्यांनीं आपला कार्यक्रम आंखला. तो कार्य-
क्रम सांगण्याच्यापूर्वी ह्या नवयुगधर्माची स्पष्ट कल्पना दिलेली बरी.
भरतरभूरमि म्हणजे अनेक धमाचे धर्मक्षेत्र होय, आणि येथे खुद्द सनातन
हिदुधमास अत्यंत अबनत दशा प्राप्त झालेली. अशी स्थिति पाहून धर्म-
सुधारणा करण्याचे जेव्हां राजा राममोहनांनी मनांत आणले, तेव्हां येथील
नानाविध धर्मीयांचा ज्यात समावेश होईल, असा एक सर्वसग्राहक धर्म
प्रचलित करावा, असा विचार त्यांच्या मनांत आला. त्या बेळच्या सर्व मुख्य
धमाच त्यानीं आस्थापूवक अभ्यास केला. सर्वे घमांचा तितका आरस्था-
पूर्वक अस्यास आजपयत दुसऱ्या एखाद्या ब्राह्माने क्षचितच केला असेल..
परंतु एका सारबंत्रिक एकेश्ररी धर्मांचे नवीन ध्येय तयार करण्यापलीकडे
त्यांना कांहीच करतां आले नाहीं. त्यानंतर देवेंद्रनाथांना सनातन धर्मातील
औपनिषदिक ज्ञान इतके उदात्त व पूर्ण आढळले काँ, त्यांस इतर घमातून
कांही संग्रह करण्याची आवदयकताच भासली नाही, उलट केशवचंद्र सेनांचे.
पहावे, तर त्यांच्या सावेत्रिक धर्माचे स्वरूप बहुताशीं खिस्ती धर्मीनेच व्यापून
टाकले. देवेद्रनाथांचा तात्त्विक धर्म दुर्बोधत्वादि कारणांमुळे राष्ट्रीयधरम
होणार नाहीं, असं त्यांनीं ठरविळे, आणि शिवाय आचार व बिचार ह्री जीं
घर्माची दोन मुख्य अंगें, त्या दोन्ही अंगांनी धर्म सर्वसंग्राहक व्हावयास
पाहिजे, केवळ एका विचाराच्या अंगानेच पूणे असलेला घम राष्ट्रीयधर्म
म्हणून होऊं राकण!र नाही, हें उघड होत. म्हणून जो राष्ट्रीयधर्म होईल, जो
खरससंम्राहक होईल, आणि ज्याची सत्यप्रतीतत साक्षात् ईश्वराकडून घेता
येशल, असा हा दिव्य नवबिधान धर्म इश्वर आमच्या करबीं भूतलावर
प्रकरण ३ २.] संतसमागम १९१
संस्थापित आहे; असा पुकारा केदावचंद्र सेनांनीं केला. तेव्हां साहजिकच पुष्कळ
लोकांचे लक्ष त्यांच्या विचारांकडे व कार्यक्रमाकडे वेघलें.
ह. सन १८८१ सालीं ह्या नबयुगधर्माच्या एका ध्वजारोपण प्रसंगी
केरावचद्र सेनानी भाषण केले, त्याचा सारांश असा कीः-'' ही पहा नबबिधान-
धर्माची ध्वजा फडकत आहे, धमासाठी धर्मबीगंनी सांडलेल्या रक्ताने हें
निशाण लालभडक झाले आहे! इहपरलोकीचे राजाधिराजांची ही ब्वजा
आहे. ते पहा, स्वगीच्या संतमहात्म्यांचे आत्मे वर एकत्र जमा झाले आहेत.
ह्या त्यांच्या पवित्र संघांतच श्रद्धा, आद्या आणि आनंद ह्यांचे सम्मीलन झालें
आहे. ह्या निशाणाच्या बुडाशी हिंद, खिस्ती, इस्लामी ब बुद्ध धर्माचे धर्म-
ग्रंथ ठेवळे आहेत. आणि ह्याच: निशाणाखालीं चारी खडांतील मानवजातीचा
आंतरराष्ट्रीय बघुभाव एकत्रित झाला आहे. अशा ह्या नव-विधानाचा जय-
जयकार असो! ”
नाविन्य हा ह्या धर्मातील एक विदोष होता. आणि इंश्वरासंत्रंधी' मातु-
भाब हा त्यांतील दुसरा विदिष्ट गुण होता. नव-बिघान धमातील कार्यक्रमाचा
पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे संतसमागम (1011211॥192९8 (० 881018)
हा होय, आजपयंत जे अनेक धघर्म-प्रवतेक ब तत्त्ववेत्ते होऊन गेले, त्यांच्या
एकेकाच्या चरित्राचे एकेक दिवस चिंतन करून, त्याशी कांही काळ तादात्म्य
पावावे, असे ह्या प्रकारातील रहस्य होते. ह्यांसबंधी केशबचद्रांचे म्हणणे असे
हात का, नव-विधानधमे हा स्ववत्परधान-धम आहे. बाह्य विषयांचे अगर गुणां-
च सूूतःच्या जाणिवेत रूपातर करण्याकडे त्या धमाचा बिदोष कटाक्ष आहे
इंश्वर ही एक व्यक्ति आहे, या भावनेने त्यास मजणे, हे जरी योग्यच आहे,
तरी त्याचे अनंत कल्याणगुण आत्मसात् करणे, हे धर्माचे खरे रहस्य आहे.
बाहेरच्या देवास स्वाधिष्ठानभूत करणे, ह्यांत श्रद्धेचा खरा परिपाक आहे.
आणि मोक्षाची अखेरची पायरी ती हीच, आणि खऱ्या संतसमागमाची रीत
तरी हीच. नाहीतर ते थोर महात्मे कोठ ब आपण कोठे, त्याच्या व आपल्या-
मध्ये हा मोठाच दुस्तर भवसमुद्र पसरलेला आहे. अशा ह्या अविद्यमान
महात्म्यांचे स्मरण करणे, त्यांचे गाडवे गाणे, किंबा ते आजही तसेच शरीरधारी
कोठें तरी अहद्य सुष्टींत अगर हिमालयाचे पहाडांत अस्तित्वांत आहेत, असें
मानणें, अगर सर्व स्थिरचर व्यापून ते राहिले आहेत, अशी श्रद्धा बाळगणे
श्रे लय्नाच्न'सूष पांखडलें .[भागश्रा
हा फेशवचंद्रांच्या म्हणण्याप्रमाणे खरा संतसमागम नव्ह, तर आपण आपल्या
मनाने अगा एखाद्या महापुरुषाच्या सन्निध जाऊन उभयतांमधील देरा-
कालादे अंतर नाहीस करण, आणि पुढ आपल्या चिंतनाचा विषय झालेल्या
त्या दिव्य गुणमूर्तांला भावनादाढ्यान अंतरात सांठडून, आपण स्वतांचच
तद्रप होण, ह संतसमागमांतील त्यांचे रहस्य होते. आणि आपल्या कित्येक
पट्टशिष्यासह अश्या प्रकारच्या सतदरानाची त्याची वारी दरसाल निघत
असे, ह्याप्रमाण पहिल्याच वर्षी त्यानी मोझेस, साक्रेटीस, शाक््यरमुनि, भारतीय
क्षि, खाइस्ट, महंमद, चैतन्य आणि शास्त्रज्ञ पुरुष, अता कित्येकाचा
समागम केला. त्यांत महमद पगबराच्या समागमात त्यांच्या अंतरातील
विचार विलक्षण रीतीन प्रगट झाले. त्या प्रसंगी केलेल्या प्राथनेत केरावचंद्र
सेनाचे असे उद्गार निघाले का, “ हे माते, तुझा जो सखा आहे, तो
तुझ्या दुरमनांचा दातच असणार. & ज्यांनी ह्या नवयुगधमाचा आश्रय
केला आहे, त्यांना तुझ्या शात्रंची गय करतां येणार नाहीं. 'लाबच लांब
प्राथंना फुकट आहेत, योग आणि भाक्त हा खुळे आहेत, आणि युगघमात
कांहींच महत्त्व नाही', अस ज म्हणतात, ते तुझे रात्र होत. त्यास आम्ही
कधीच क्षमा करणार नाहीं. ह्या मानवदेहघधारी असुरानी घमाच्या नांवाखाली
तरुण स्त्री पुरुषाची अतःकरणे अत्यत भ्रष्ट आणि नास्तिक करून त्याचा घात
चालविला आहे. ह्यास्तव हे प्रिय महमदी माते, तुझ्या ह्या निष्ठावत पुत्राने
ह्या काफिराची आजपयत कधीच गय केली नाहीं. इ०.
साधारण ब्राह्मसमम,जातील (विरोधी लोकांसंबंधीं केशवचंद्र सेनाचे असे हे
उद्वेगजनक बिचार वारबार बाहेर पडत. पुढे पुढ तर ते आपल्या पत्रांत असे
लिहू लागल की, “' कुचांबिहारप्रकरणान ब्राह्मममाजाचे अपरिमित हित केले
आहे, ब्राह्मसमाजांत सवे प्रकारचे लोक एकत्र झाले होते. त्यांतून अश्रद्धा-
चान, विषयी आणि पापी माणस ह्या निमित्तान आपोआपच बाहेर निघून
गेली, कुचब्रिहारच्या लग्नाचे सूप पाखडल, आणि त्यांनीं ब्राझ्समाज आयता'च
चोख पांखडून |नघाला,” कोणतीही गोष्ट झाली ती बरीच झाली, असे
मानण्याची विचारी माणसाची सहजच प्रवत असते. तथापि वरील
उद्गारांतील द्वेष, सूड ब अहंकार ह्यांचा दष विरोधी पक्षास सहन डोण्या-
'सारखा- नव्हता, हेही उघड आहे.
चकरण शे रं.] विविधकायेक्रम २९३
नवविधानाच्या ह्या पहिल्याच वर्षांच्या कार्यक्रमांत (1) (101931 1८-
1071) 5800191101) भारतीय सुधारणासंघ, (2) (01:]त1था 8 ॥'९01]-
6001100 8600181101) बालटसयम मडळ, (3) (51५७ ११1 38019)) आये
मनारीसमाज, (4) (॥'॥८०१०४(०७] 11681(0(€) अध्यात्मपीठ, (6) (016
४318111109, 1'1'90/ 80016(7)ब्राह्मघरम प्रासाद्विमडळ.(6) (1311131191 1)119181)
विधानभारत, वगेरे कित्येक गोष्टी केश चद्र सेनानी घडवून आणल्या.
शिवाय त्यांची व्याख्यानमाला सुरूच होती. आपल्या साप्रदायिक मंडळीस
स्वतांबरोबर घेऊन धमप्रसाराथ बगालप्रांती संचार करण्याचा नर्वीन प्रधात
केरावचंद्र सेनानीं सुरू केळा, व कित्येक ठिकाणी त्यांनी आपले ब्राह्मप्रचारक
पाठविले. त्या वेळी इंश्वराचा आदेश मिळण हाच मुख्य वादाचा महा!
असल्यामुळे, केशवचंद्रांच्या भाषणात हिंदूची योगपर्द्धात हाच विपय वरचचे-
वर येत असे. ऱिबाय 'सवकाचे निवेदन' नामक योगपद्धतीवर नबीन कल्पना-
प्रचुर असा ग्रंथ त्यांनी त्याच वेळी लिहून प्रसिद्ध केला ब हिदु योगी व
योगिनी यांचे आदेश म्हणून त्यानीं आपल्या बायकोसह विरक्त य.ग्याच्या
वेशांत आपली छायाचत्र काढाविळी. त्याचप्रमाण ''वधानभारत'नामक
नवीन पुराणात अव्यक्त परमात्मा आजपयंत जगांत कसकशा रूपाने व्यक्त
होत आला, ब त्या व्यक्त स्वरूपांची अखेर ह्या नवयुगधमात पारेणाते कर
झाली, ह्याच मोठ्या गभीर भाषत त्यानी उद्घाटन वेले. ह्याप्रमाणे कुचब्रिहार
ग्रकरणामुळ, चोहावडे उत्पन्न झालेल्या असतोषाचा परिहार करा'याकोरतां
त्यानी जोराचा खटाटोप सुरू केला, आणि त्यांतच त्यांनी एक विलक्षण
विधि उरकून घेतला. आपल्या मुलीची बयोमर्यादा टमाच्या वेळा अपुरी
होती, ती मयादा आतां पूर्ण झाली, अस पाहून पुन्हा आपल्या ब्राह्ममदिरांत
बधूबरांस एकत्र करून त्यांनी सांप्रदायिक प्राथना केली ब त्या बेळी बयांत
आलेल्या त्या बघूबरांच्या लझबिधीची पूतता करून घेतली.
आपली चळवळ चित्ताकर्षक करण्याची कला केशवचंद्र सेनांस फारच
उत्तम साधली होती. नबविधान धर्माच्या दुसऱ्या वार्षेक उत्सवांत एका
रविवारी कट्टा मू्तपूजकांच्या उत्सबासही माग सारील, ऊसा थाटाचा समारंभ
केशबचद्रांनी घडवून आणला. सायकाळी सात बाजतां सर्व त्राह्ममादिर,
प्रेक्षक ब सांप्रदायिक ह्यांनी खचून भरले असतां, आचाय केशवचंद्र सेन
३९४ नवविघानाचा ध्वज [माग ३ रा
ह्यांची स्वारी मोठ्या रुबाबानें हातांत एक चांदीचा पत्रा चढबलेली भव्य
निशाणकाठी घेऊन पुढे आली. त्यांच्या दोन्ही बाजूंस त्यांची सांप्रदायिक
मंडळी हातांत जळत्या मेणबाती घेऊन दुतर्फा रांगेने उभी राहिली. बेदीपुढे
जळत असलेल्या दिव्य पचारतीकडे मूर्तिपूजकांच्या त्या ब्राझवंशजांचे डोळे
लाणून राहिले, आणि वेदीसमोर जळत असलेल्या धूपाच्या गघाने त्यांचीं मने गुंग
होऊन गेलो. अशा वेळीं एकदम विदेशी बण्ड, बरिगुले व ढोलकी बाजू लागलीं.
त्याबरोबर देशी नगारे, करणे, झांजा, शिंगे ब शंख ह्यांच्या ध्वनीने आकादा
दुमदुमून गेले. अशा रीतीने सर्वाच्या चित्तव्रात्ते अत्यत उल्हसित झाल्या
असतां. केशवचंद्रप्रभति सव ब्राह्मानी आरती म्हणण्यास सुरुवात केली.
त्या वेळीं बाहेरच्या तिऱ्हाईतास हे ब्राह्ममंदिर आहे, कीं विष्णुर्मादर आहे,
ह्याचा उलगडा निदान कांही वेळ तरी होण्यासारखा नव्हता. आरती ब
स्तोत्रपाठ झाल्यानंतर केशबचंद्र सेनांनी आपल्या नवाऱ्धानधर्माची ध्वजा खुली
केळी. आणि नतर आपल्या धर्मप्रचारकास त्यानी उपदेश केला. त्याचा.
मतलत्र असाः---“' नबविधानधमांचे प्रचारकांनो, जगाला तारक अशा ह्या
सत्यघरमाचा प्रसार करण्यासाठी स्वर्गाधिपतीने तुमची योजना केली आहे. हा
नवाविथानधर्माचा ध्वज पहा. ह्याचे छायेखाली सवे गोष्टीचा समन्वय होत आहे.
चारी धम आणि चारी दिशा, येथे एकीकरण पावतात. वृद्ध-तरुण, स्त्री आणि
पुरुष सवाचा समावेश येथे होतो. ज्ञान, भक्तियोग, आण कर्म ह्या सवाचा
समुच्चय येथें आहे. ह्यासाठी, हे नवाबधानाचे प्रेषितांनो ! जा, ह निशाण
ज्या सार्वत्रिक धमाचे चिन्ह आहे, त्या धमाचा चोहोकडे प्रसार करा. श्या
निशाणाचे तुम्ही एकनिष्ठ सेबक व्हा. आ॥ि तुमच्या एकनिष्ठचे दर्शक
म्हणून ह्या निशाणास प्रत्येकजण प्रणामपूर्बक स्पर्श करा. म्हणजे इंश्वर तुमचा
साह्यकारी होईल.” अशा अर्थाचे स्फार्तदायक भाषण झाल्यानंतर सुमारें
पाऊणशो ब्राह्म सेनिकानी निशाणास मुजरा करून आपली धर्मनिष्ठा व्यक्त केली.
त्याचप्रमाणे दुसरे दिवशी सोमवारी ब्राह्म-स्त्रियांचा समारंभ झाला, स्त्रिया
अशिशक्षिरांच्या अगर सुशिक्षिताच्या असोत, निदान भारतीय आर्य स्त्रिया तरी
भाक्किपणांत पुरुषांच्या बर कडी करतात हा अनुभब सार्बत्रिक आहे. जुन्या
पद्धतीप्रमाणे न्हाऊन मास्वून हातांत पंचारत्या घेऊन ब्राह्मस्त्रिया ब्राह्ममंदिरांत
दाखल झाल्य. जाहमीदरांतील बेरदांसमोर त्राह्म-स्त्रयांनींच मुद्दाम तयार
प्रकरण १ २.] नवीन धर्मातील विशेष ३९५
केलेली ती रेशमी पताका फडकत होती. त्या सभोबार त्या सुशिक्षितांच्या
टापटिपीच्या तरुण ब्राह्म-स्त्रिया पाठीवर दीघ केदाकलाप मोकळे
सोडून ब हातांत आरत्या घेऊन, जेव्हां कमठ वेष्णव स्त्रियांप्रमाणे, तोडाने
मधुर गीतांचे गोड आलाप काढीत प्रदक्षणा घाळू लागल्या. तेव्हां तो
मोहक देखावा पाहून, स्वगींच्या निरुणोपासक राममोहनांनीही तोडांत
बोटच घातल असेल ! राजा राममोहनांनीं ह हव्य पाहणे अशक्य वाटल्या-
वरूनच की काय, त्याच उत्सवांत राजा राममोहनांच्या तसाबर्राचा अनावरण
समारंभ ब्राह्ममदिरांत मोठ्या थाटाने साजरा करण्यांत आला.
ह्या द्वितीय बार्षिकोत्सबातील कायंक्रमांत केशावचंद्रांनी आपल्या
सांप्रदायिकांसमवेत एक सबध रात्र मंत्रजागराप्रमाण ब्राह्म-प्राथना-जागर
केला. सालाबादप्रमाणे त्याच्या नूतन धर्मस्वरूपाबद्दळ एक सुश्राव्य
व्याख्यान झालच. आपल्या नवीन धमातील (वशेष सांगतांना ते अस म्हणाले
की:---“' जगांतील सर्व घडामोडीत जर कांही शास्त्र असत, तर इश्रवराचे अनु-
शासन हे तरी अशास्त्रीय कसे असेल. निरनिराळ्या धमास साधणारा दुवा
आजपर्यंत सांपडला नव्हता. तो ह्या नवविधानरूपाने आज उपलब्ध
होत आहे, ही केवढी धन्यतेची गोष्ट आहे! सर्व धमात अन स्यूत असलेला
असा मणिगुणाप्रमाणे नवविधान धर्म आहे, हा धम स्वत्वप्रधभान आहे. हा
धम रुरुशास्त्रादिकांच्या मध्यस्थीवा'चून प्रत्यक्ष प्रतीत होणारा आहे. आणि
हा धर्म सावेत्रिक लाणू पडणारा आहे. ह्यास्तव सवे राष्ट्रानो, ह्या नव-
विधानाच्या निशाणास बदन करा. आणि परमात्मा सर्व विश्वाचा पिता
आहे, व अखिल मानवसमाज हा एक बघधुवर्ग आहे. ह्या दिव्य सदेशाचा
सर्वत्र पुकारा करा. जगांतील सर्ब सतांशी व धमंप्रवतकाशी आपण एकरूप
होऊ या. अस आपण म्हणू या, की प्रभु येशु!खस्त हा आपल्या बुद्धिस्थानीं
आहे. साक्रेटीस हा आपल्या मस्तकी आहे, प्रभु चतन्य आपल्या हृदयस्थ
आहे, हे मंत्रद्रष्टे हिंदु क्रप्रि केवळ आत्मरूप असून, तो परोपकारी होवडे
आपला उजवा हात आहे. अशा ह्या नवविधानास तुमही प्रत्येकजण साक्षी
रहा '' असे परोपरीने केंदावचंद्र सेन आपल्या नबधमांचे माहात्म्य लोकांस
समजावून सांगत असतांना, आपल्या भाषणांत ब्राह्मधर्म हे पूर्वसांप्रदायिक
नांवच त्यांनीं टाकून दिलं होतं. पुढें लवकरच नर्षावधान व ब्राह्मंधर्म हे भिन्च
३९१९ शाखांतील मतभेद [मागर रा
पकेब्रहुना विरोधी धर्म आहेत, असे स्पष्टच लोकांस सांगण्यांत येऊं लागलें.
समशा रीतीने ब्राह्समाजांतील ह्या दोन शाखांतील मतभेद जरी स्पष्ट होत
गेला, तरी त्याबरोबर त्यांचा परस्परांतील विरोध वाढू नये,म्हणून साधारण ब्राह्म-
समाजांतील लोकांसाठी ब्राह्ममदिरांत प्राथना करण्याकरितां नवविधानसमाज
मुद्दाम एक दिवस पाळीत असे. एकदा तर केशवचद्राच्या सांप्रदायी मंडळीची
मिरबणूक रस्यांनी चाळळी असता साधारण ब्राह्मसमाजाचे मदिराशी जेव्हां
मिरवणूक आलो, तेव्हा आचार्य केशावचद्र सेनानी त्या मदिरासमोर भर-
रस्त्यावर गुडघे टेकून ब मस्तक नमवून काहीं वेळ प्राथना केली, व त्यांच्या
बरोबरीच्या मडळीनी त्याचे सभावार घेर धरून गीत म्हटली. इतक झाल्या-
वर केशवचंद्र सेन आपल्या अनुयायासह सथपण पुढे मागस्थ झाले, ह्यानंतर
केशवांच्या काही अनुयायांनी तर आपल्या शात्रुसमाजातील ग्रहस्थाकडे जाऊन
त्यास आपली कृतज्ञतादराक काही वस्तु नजर करून द्वेर्षानर्मूलनाचा प्रग्त्न
चालविला; तथापि अत्या बाह्योपचारार्न अंतःशुद्धि होणे त्या बेळी दुरापास्तच
हांत. कारण एकीकडे असे हे देखावे होत असतां, सेनानी करावचद्र हे
आपल्या 'धमंवीर प्रचारकाचे दरबार भरवून त्यांस असा स्पष्ट इशारा देत
होते को: --“' आपला हा नवा पंथ जुन्या ब्राह्ममंथापासून अगदीं अलग ठेवण
फार जरूर आहे, कारण आपले रात्र आपला माग रोग्वीत असून त्यांचे
हेतु फार घातक आणि भयकर आहेत. व्यभिचारासारख्या अनाचारांस
"त्यांच्यांत सबतासुभाच सापडला आहे! अद्या वेळीं पावित्र्याचे संरक्षक
म्हणून जर आपण उभे राहिला नाही, तर सर्वे देश अशा प्रकारच्या अना-
चारांत बुडून जाईल, असा फार मोठा धोका आहे!”
हे सब आरोप वृथा वब द्वेषमूलक होते, असे सवसाधारण समाजाच्या
वतीने म्हणणे होत. शिवाय स्त्रीस्वातत्य़ाच्या अगदीं नव्या ब अपूव
अमदानींत लोकरृष्टीला विषपरीतस वाटणारे प्रकारही थोडेफार घडण त्या
वेळो अपरिहार्य होते.
नबबिधान ह्या नूतन “पंथाचा जन्मकर्मविचार स्थूळ दृष्टीने येथवर केला
आहे. ह्या पंथाचा तत्त्वविचार नीट समजण्यासाठी कोणत्या परिस्थितींत हा पंथ
निमाण झाला, इ सूक्ष्म दृष्टीने पाहणे जरूर आहे. हा पंथ निर्माण होण्याच्या
बेळीं केशबचद्रांचे मनावर विविध प्रकारचे संस्कार जोराबले असावे, व असे
प्रकरण ३ र॑:]. खिस्तावांचून सुटका नाही ३१९,५७
दिसतं, ब्राह्समाजांतील तीत्न बिजोड, श्रीरामकृष्ण परमहसांची नवीन जोड
आणि येशूखिस्ताकडे त्यांच्या मनाची प्रचंड ओढ, ह्या त्रिविध कारणांतून
नवविधान पंथ निर्माण झाला. ह्या वेळच्या केरावचंद्राच्या उद्गाशंत त्यास
सोडून गेलेल्या साप्रदायिकांबद्दळ संताप व दुःख्व आणि येशखस्ताबद्दल
असामान्य प्रीति; हा कारणे जितकी उघड दिसतात, तितकी श्रीराम-
कृष्णाचे अनुकरण करण्याची बुद्धि उघड दिसत नाहीं. तथापि श्रॅ.रामकृष्ण
परमहस व ब्राह्मममाज याचा परस्पराश्री सबध किती सान्नकट होता, ह्याचा
विचार पुढे एका स्वतंत्र प्रकरणातच करण्याचे आम्हा योज” आहे.
जेव्हा एखाद्या प्रासंगिक कारणाने समाजाग्रणीची जनात अत्यंत अप-
कीत होते, तेव्हा ते कतुत्ववान् पुढारी चिकाटीने सत्कायीचा व्याप इतका
वाढवतात काँ, त्याच्या दणदणाटात नेदकाचा तोड सहजच बद पडतात;
आणि लोकप्रीतीच डळमळणारे आसन पुन्हा स्थिरावत, वेशवचंद्राना याच
युक्तीचा अवलंब केला, आणि नबविधानाच्या जयजयकारात सव लोकाचे ल्क
पुन्हा आपल्याकडे वेधून घेतले, केशवचद्रांच्या दृष्टीपुढे दोन भिन्न समज
होते. हिंदुलोकाचा बहुजनसमाज आणि रांजकत्यांचा अल्पसख्याक परतु
सुधारलेला ब सत्ताधारी समाज, नवीन नवान विघिविधाने व उत्सव सुरू
करून, ब भजनी मडळीचे दोरे काहून भोळ्या हिदीजनतेचे मन आकर्षित
करून, व खिस्त महात्म्याने सपक्त अत्ली विद्वत्ताप्रचुर व्याख्याने देऊन, देशा-
विदेशी साहेबलोकांचा सतोष राखाबा, असा ह्याचा दुहेरी प्रयत्न रुरू होता.
व्हाइसरायपासून तो अगदी हलक्या दजाच्या खिस्ती इसमापर्यंत सर्वाशी
स्थेह्संत्रंध ठेवण्याचा कशवचंद्राचा सदत प्रयत्न असे.
तात्पर्य, आदि ब्राह्मसमाजात जो हिंदुधमांचा अभिमान दिसून येतो, तो
ब्राह्समाजाच्या ह्या शाखत सुटून, खिस्तासंबंधी अभिनिवेश विरोष स्पष्ट
रीतीने दिसून येतो. 'बसुधेत्र कुटुबकम? ही कल्पना खिस्ताच्या छत्राखाठींच
शक्य आहे. हिंदुलोकानीं धमांतर करून खिश्चन व्हावयास नका, पण खिस्ता-
वांचून त्याची सुटका नाही अशी नवबावेधानकाराची पुरी समजूत दिसते.
ह्याची कारणे उघडच आहेत. आपले स्वताचे घर शोधून पाहण्याबद्दल पूर्ण
अनास्था, येशूखिस्ताबद्दल प्रथमदर्गनीच प्रात, चारी खडांत खिस्ती-
घर्माचा, खिस्ती लोकांच्या राजसत्तेचा होत असलेला फलाब, आणि
३९८ आमची निष्ठा 'मा.शप्र.३्रे.
आधुनिक काळांतील धर्मसंस्थापनेस व त्याच्या प्रसारास उपकारक अक्ष
आधिभोतिक शास्त्रांची खिस्ती लोकांकडून होत असलेली प्रगति. ह्याचे ब
अशाच कारणांमुळे ह्या नवविधान नामक सावंत्रिक धर्मांच्या कल्पनेतील बहुतेक
सर्व भाग खिस्तानेच व्यापला असल्यास नवल नाहीं. तथापि नवविधान
धर्मास राष्ट्रीय स्वरूप देण्याचाही केशवचंद्रांचा कटाक्ष होता. झ्यास्तव ह्या
नवीन धर्माची उभारणी करतांना नवसंहिता, जीवनवेद, ब्राह्ममीतोपनिषद् ,
योगशास्त्र, विधानभारत वगैरे बाढ्यय त्यांनीं तयार केळे. खिस्ती मिशनरी
संस्थेस अनुसरून धर्मप्रचारकांचा एक सघ निर्माण केला. हिंदूंच्या तात्त्विक
दृष्टीने खिस्तीधर्मांचे दशन प्रसिद्ध केले, आणि प्रार्थनेअतीं प्रेरणा, हे एक
विशिष्ट मत त्यांनी प्रस्थापित केळ. केरवचद्र सेन आपल्या नवसंहितेत अस
म्हणतात कीं, “ज्यात प्राचीन ज्ञान व अर्वाचीन शास्न यांचा संग्रह केला
आहे, अशा सारबंत्रिक धमानुशासनावर आमची निष्ठा आहे. हे अनुशासन
सारे धर्मात्मे ब सत्पुरुष यांत एकोपा मानते, सव धर्मशास्त्रांत ऐक्य पहाते,
साऱ्या प्रेषितघमात संगति लावते; ती अशी कीं, ज्यामुळें भेदाचे निमूलन
होते, ऐक्य आणि शांति याचे महत्त्व बाढते, आणि त्यायोगान तक आणि
श्रद्धा, योग आणि भक्ति, विरक्ति आणि उदात्त सामाजिक कर्तव्ये, यांची
जोड होऊन, योग्य काल प्राप्त झाला असतां सवे राष्ट्र आणि पंथ यांचे एक
राज्य किंबहुना एक कुटुंब बनते.”
प्रकरण चवथ
नवविधाननिष्ठा
हिजशआबबब ब
केशवचंद्राच्या नवीन पंथाचे नामकरण ता. २४ माहे जानेवारी सन १८८१ रोजी
उघड समारंभाने जाहीर झाले, परंतु तत्पूवी कित्येक दिवस धर्मसंस्थापनेची
ऊर्मी त्यांच्या चित्तात वरचेवर येत होती. इ, सन १८७५ च्या जानेवारी
महिन्यांत “ 36001१ ॥॥० 11200 01 168761 11 ते.” ( शिंदुस्थानांत
उदित झालेला हा स्वर्गीय प्रकारा पहा ) ह्या विषयावर त्यांच व्याख्यान
झालें. त्याचा सारांह असाः---“' हिंद्स्थानास आज अत्यत बिकट काल प्रास
झाला असतां, इंश्वराची दयाद्रटाष्ट आमचेकडे बळली आहे, ही मोठीच
आनंदाची गोष्ट आहे. इश्रराचे देशोद्धाराचे मार्ग मानवी प्रयत्नांहून मिन्न
असतात. खरी सुधारणा आंतूनच होत असते. ती बाहेरून आणतां येत
नाहीं. आज जो इंश्वराचा संदेशा आम्हांस मिळाला आहे, तो पूर्वींच्या इंश-
प्रेरितधमाशीं विसगत नसून पूरक आहे. तो सुवर्णवखांप्रमाणे विस्तृत नसून
रत्नाप्रमाण चित्वन आहे. आमच्या उद्घाराकरिता पाठविलेला ह दिव्य संदेशा
म्हणजे (1 911) 'मी आहे' हे साधे सत्य होय. ह्या एका सत्यांत सवे
तत्त्वज्ञान ब सर्व पंथज्ञान झाले. इंरप्रणीत म्हणून गणलेली शास्त्रें सबस्वी
इाप्रणीत नसतात. इंरासंदेश म्हणजे एखादा लेख अगर शास्त्र नव्हे. इंशा-
प्रेरणा प्रत्यक्ष सांगितली व ऐकली जाते. “मी आहे” ह्या सत्य-सिद्धान्ताला
आणखी 'प्रेम' ह्या वृत्तीची जोड दिली, म्हणजे त्यात आखल मानवधम
आला. जीबार्जीबातील भेदभाव नाहींसा होऊन ज्याने एकात्मकता सिद्ध होते,
तेच प्रेम होय. इच्छेच्या तादात्म्यांत प्रेमाची परीक्षा होते. इंशसंकल्पाहून
आपला भिन्न संकल्प न उरणे, हच खरे इशप्रेम होय, ह्याच भावनेचा अतिरेक
हिंदूच्या सर्वदेबमयत्बबादांत झाला आहे. इंश्वराशी ऐक्य पावून आपण भिन्न-
'पणानें न उरणे ही कल्पना उदात्त खरी; पण त्यांगून सब देवत्रयत्बभावा सारखा
भयंकर परिणाम झाला. ह्या पंथाचे लोक आपण इरारूपच आहो-इश्वरच
आहोंत-असली आत्मघातकी भावना धरून चालतात. हा मोठा दोष टाळून
४०० इशप्रणीतधरम [भाग ३ रा
आपण आपल्या अहंकाखुद्धीच्या त्यागाने व प्रेमाच्या अवलंबनानें इंश्वराशीं
ऐक्य संपादन केले पाहिजे ह्या रीतीनें एका इंश्वराशी सर्वोरचेंच
ऐक्य असल्यामुळे, मनुष्यामनुष्यांचे नाते जवळचे होऊन, परस्परांत प्रेम व
ऐक्य हे ओघानेच प्रात होते, प्रेम आणि औदार्य अशा वृत्ति अखंड यात्रेकरूं-
प्रमाणे ज्या एकदां घर सोडून बाहेर पडतात, त्या कधीच परतत नाहींत.
दुसऱ्याने आपल्याशी जसं वागावे अस आपणास वाटत, तसे आपण दुसऱ्यार्शी
वागावें. ही नीतीची मर्यादा मानतात. पण ती खरी मर्यादा नव्हे. प्रेमवृ त्तीस
कोणतीच मर्यादा खपत नाही प्रेम करणारा स्वताच भिन्नत्वाने उरत नसल्या-
मुळे, त्यास त्याचीच मर्यादा तरी कशी उरेल ? ज्यांत आज हिंदुस्थानाचा खरा
बचाव होइल, असा हा इंदासदेश मी सवास सागत आहे. आणि तो संदेदा
सागोवागी नसून मला प्रत्य इंश्रराने जो सागितळा, त्याचाच मी पुकारा
करीत आहे.”
इश्वराच्या ताडचे 'मी आहे' असे राब्द ऐकल्यानंतर इंश्वरासंतंवी
आणखी तो पुराबा काय पाहिजे ? अंतश्चक्ष व अंतःश्रोत्र यांच्याहून दुसरे
साक्षीदार ते कोणते £ इंश्वरावरील श्रद्धा ही काही भावना नव्हे, ही प्रत्यक्ष
जाणीव आहे. अशा रीतीने इंश्रर हा जाणीवेत आल्यावर प्राचीन काला-
पासून आम्ही जे उत्कंठेन वांच्छीत आहोत, त आम्हास मिळाल्याप्रमाणे
आहे. 'मी आहे' ह्या स्वयंप्रभ जाणीवेत इंश्रर पाहिल्यावर मग त्याच्या
पाषाणमय मूर्ति कशाला ? आणि मग सबंदेय हा बाद तर्स कशाला! ह्या
साध्या सत्य सिद्धान्तात प्राचीन हिंदुस्थान ब अरवांचीन युरोप यांची एक-
वाक्यता आहे. ब त्या एक सत्याची जाणीव हिदुस्थानच काय; पण आखिल
मानेबजातींचा उद्घार करण्यास समर्थ आहे. श्रद्वावंतास निःदांक करणारा
हा साधा सदेदा इश्वर स्वतःच न सागतां, बुद्धिभ्रंशा करणाऱ्या शास्त्र व गुरु
यांच्यावर कसा म्हणून विसबेल !
ह्यानंतरचे केशवचंद्र यांचे महत्त्वाच व्याख्यान 'आमची निष्ठाव
अनुभव' हे आहे. ह्याचा सारांश; --“ येशुखिस्त इहलोक सोडून जाऊ
लागले, तेव्हां त्यांनी ( आपल्या धर्मप्रसाराचें काम ) आपले धर्मानुशासन
वरमात्म्याचे ( प्रन? ७) स्वाधीन केले. अशी माझी दृद श्रद्धा
आहे. त्या परमात्म्याचे. वर्णन आमच्या प्रचीन ग्रंथांत जसें आहे, तसें इतर
प्रकरण ४ थे... धमांनुक्वासन व घमोनुकरण ४०१
देशांतील शास्त्रांत कषचितच असेल. सर्वदेबमयत्बमाव, अनेकदेवपूजा,
मूर्तिपूजा, त्रतवेकल्ये, अनेक विघिविधाने, अशा अनेक निद्य प्रकारानी
आपच्या धमाची आज अवनति झालेली असो; परंतु वेदकालीन
करुषीनी निराकार ब्रह्माचे सत्यस्वरूप आम्हांस शिकाविल्याबद्दळ आम्ही
जसे त्यांच आभारी आहोत, त्याचप्रमाणे आमच्या पुराणांनी आमच्या
ठिकाणी ज्या उत्कृष्ट धर्मभावना जागत केल्या, त्याबद्दलही आपण कृतज्ञ
असले पाहिजे. खोट्या देवाचा मीही धिक्कार करीन; पण त्यांच्या उपासनेत
ज्या प्रेमादि भावनांचा उत्कृष्ट परिपोष झाला, त्यांचा अव्हेर करणे अरक्य
आहे. यास्तव प्राचीन कषीची तत्त्वदृष्टि व अर्वांचीनांची कोमल वृत्त व्या
दोहोंचाही आम्हीं स्वीकार केला आहे. आम्हां आधुनिकांचे अंतःकरणांत
ब्रह्म सगुणरूपान अवतरले आदे. आमच्या पंथाची मुख्य मते तीनच आहेत.
इश्वरवाद, अम्गतत्ववाद, आघधिदेवतवाद ( तेल्या ल ल्याडला€006 अ
ही तिन्ही मते एकांत एक गुतलेली आहेत. इंश्वरासंत्रंधी आस्तिक्यबुद्धीतच
अमृतत्ब सिद्ध होते. इंश्रर आहे, तेथे स्वर्ग आलाच. किबहुना इश्रर आणि
स्वर्ग हे पयाय शब्द होत. कारण इश्वर नित्य ब सवंत्र आहे व तोच स्वर्ग होय,
तो मरणोत्तर आहे, तसा पूर्वीही नित्य सिद्ध आहे. ह्यास्तव विभु अश्या
परमात्म्याची उपासना करा, अमृतत्वावर श्रद्धा असूं ग्या, आणि नीतिमर्यादेने
वागा. हें आमचे धम!नुशासन होय.
““परंतु आमचे अनुभव पाहतां आमचा ब्राह्म-समाज हे मरतभूमीचे ध्येय असावे,
असे म्हणवत नाही. आमच्या ब्राह्मसमाजास इंश्वराचा पवित्र पंथ महणता येत
नाही. प्रामाणिकपणानच बोलावयाचे तर ब्राह्म-पथाने आजवर आरुच्यांताल
मू्तपूजादे धर्मबेडे घालवून कितीही चांगळी कामगिरी केली असली, वब
ब्रा समाजांचा विस्तार कितीही झाला असला, तरी ज धर्म नुश.सन ब्राह्म
आपले म्हणवितो, त्यापासून ब्राह्मसममाजी मंडळी अद्याप फार दूर आहेत.
त्यांनी आपल्या निंद्य भाचरणाने आपल्या थोर घर्मपंथास कमीपणा आणला
आहे, ब्राह्मममाजाचा गेल्या चाळीस वषाचा इतिहास म्हणजे भाचार ब
विचार यांच्या विरोधाची एक उद्देगजनक ब निराशाजनक कथा आहे. ज्यांनी
इश्वराच्या झाज्ञा धाब्यावर बसबिल्या आहेत, सदसदिवेकबुद्धीचा घात केला
आहे, आणि आपल्या धर्मपंथाच्या मतांकडे दुलंक्ष करण्याचा जणुं काय कटच
(३) ...४
४०२९ ब्राह्मदशन [ भाग ३ रॉ
केला आहे, असा जर एखादा समाज कोणास पहाबयाचा असंल, तर ब्राह्म-
समाज ह्या बड्या नांवाखाली मोठ्या दिमाखान मिरवणारा आमचा समाज
पहा, आम्ही अत्यत क्षुद्र बुद्धीचे पंथाभमानी, तुसडे अस आहोत. थोडक्यात
म्हणावयाचे तर जो धर्म आम्ही मिरवतो, त्यास आम्ही सवथेब अपात्र
आहोत. निरादा झालेली मरतभूम शतकानुरातके अश्या दांमिकपंथाच्या
अनुभवाने वैताणून जाऊन आम्हां झुट्र ब्राह्माचा धिक्कार कररत नसेल काय
£: ह्या टोकापासून त्या टोकापयत सर्वे ब्राह्मसमाजात एकाही व्यक्तीचा
आजपर्यंत उद्धार झाला नसेल ! वर, धरमप्रसागाचाच विचार करावा, तर हिंदु-
स्थानचा बहुजनसमाज आमच्या चळवळीपासून अद्याप दूरच आहे. तथा(प
समाधानाची इतकीच गोष्ट आहे कौ, आमच्या पथाने आमच्या स्त्री वगीवर
बराच परिणाम केला आहे. त्याचप्रमाण आमच्या सु 'शाश्षित वगापेकी खिस्ती
झालेले अथवा नास्तिक असलेले असे वगळले, तर बरकीच सब उघड रीतीने
आपणांस ब्राह्म म्हणवीत नसले, तरी ते आमच्या पंथाचेच अनुसारी आहेत.
आतां चाळीस वर्षांच्या अनुभवाने आमच्या धममतास (न.श्वत व अंबा (घत
असे स्वरूप आलं आहे काय, अस कोणी विचारल्यास त्यास 'नाही' असेच
उत्तर द्याचे लागेळ.पण घममताच्या अभेच तटांत कोंडून गदणे,म्हणजे कांहीं स्वर्ग
गव्हे. आम्हांस सत्य सापडल नाही अस नाही. परतु आम्हास ते आणखी
कळावय,स पाहिजे आहे. स्वगीय आनंदाचे ब शार्ताच दंवाबिदु आम्ही
-चाखले आहेत, परंतु त्रह्मानेदाचा अगाध सागर आमच्यापुढे अज्ञात असाच
पसरलेला आहे. आमचे धघमशास्त्र संपूण झालेल नाही. प्रतिवर्षी त्यात नवीन
नवीन सर्ग सामील व्हाबयाचे आहेत. आमचा धर्म जर मनुप्यकृत असेल,
तर त्याचा नाश झाल्याबांचून राइणार नाही, आण तो इर प्रेरित असेल,
तर आमचा कोणीं कितीही विरोध केटा, तरी तो अभगच राहील,”
केरावचंद्र:च्या विराष्ट मताचे ज्यांत थोडेफार दिग्दरशान झाले आहे, अश्या
कांहीं व्याख्यानांचा स,रांदा आम्ही आतापयंत ठिकठिकाणी दिला आहे.
त्यांच्या प्रत्येक व्याख्यानांत कांही तरी नवीन विचारसरणी आढळते. परंतु
सर्वच व्याख्यानांचा सारांश येथ देणें अशक्य आहे. तथापि ह्या प्रकरणांत आणखी
कांहीं घ्याख्यानांचा सारांश देऊन हे प्रकरण पुरे वरू. हीं व्याख्याने इ. सन
१८७८ सालची फूट पडल्यानंतरचीं आहेत, ह्या व्याख्यानांत जीझस खाइस्ट
*प्रकरण ४ थं.] खाइस्ट हा कोण ! ४०३
डी व्यक्ति अगर कल्पना केशवबचंद्रांचे विचारांत कशी केंद्रीभूत झाली होती,
ह दिसून येईल. इ. सन १८७९ चे इंस्टरच्या सणांत केशवचंद्रानी दिलेल्या
व्याख्यानांत खाइस्ट हा कोण ! असा भरतभूमीकडून सवाल उपस्थित करून
त्यास जबाब दिला आहे, त्याचा सारांश असाः---
“ ज्याने भरतभूच्या हृदयाचाच ठाव घेतला आहे, आणि ज्याच्या सत्तेने
देशांत विलक्षण क्रान्तीच्या लाटा उसळल्या असून, हिंदुस्थानच्या चारी
कोपऱ्यांपर्यंत ज्याच्या नांवावर नवीन नवीन आचार व सुधारणा पसरत चालल्या
आहेत, तो खाइस्टच आज 'हिदुस्थानचे राज्ययंत्र चालवीत आहे. येथ
ब्रिटिश सरकारची राजकीय सत्ता ती काय! इंग्लडच्या (खस्त्रूप प्रचड नेतिक
सत्तेनेच ह्या विस्तृत देशावरील साम्राज्य जिंकले अहे, भारतवपीचा हा दिव्य
कोहिनूर धारण करण्याची योग्यता येय्रू'खस्ताबाचून दुसऱ्या कोणास नाहीं
हे त्रिवार सत्य आहे. आणि हे सुवणभूमीच अभो/लक रत्न त्याच्या हस्तगत
होईलच होइल हृही खरे आहे. हिंदुस्थान देश. जिकल्याचा मान ब्रिटीश
सोजिरांस देतां येत नाही. तर तो मान स्वा्थत्यागी व परोपकारी अशा (खस्ती.
मिशनऱ्य़ास कृतजञबु्ीने दिला पाहिजे, आपण ह्दु असला तरी खिस्ताने
येथ आणलेल्या अत्यत श्रेष्ठ ब उदात्त नी'तेतत्वांबद्दल प्याचींच ब त्यच्या
भ्रचारकांची स्तु.ते करण आपणास भाग आहे. ज्याच्या पायाशी प्राचीन
तत्त्वज्ञान नम्न झाले, त्या जीझसची महती तुम्हास नाकबूल करतां येणार नाही.
“: खिस्त हा केवळ नीतीचाच आदश आहे अस नव्ह, तर तो ल॑.कोत्तर देवी
शक्तीचाही पुतळा आहे. मी आणि माझा पिता एकस्प आहोत. (1 8173
घ)$ [0१] ४7७ 05९) ह्या एका बाक्यात मनुष्यातील देवी सपत्तीची
किल्ली त्यांनीं खुली केटी, याच एका बाक्यात ।नरहूकाराचे दुसर एक मोठे
तत्त्व सांठावेले आहे. जी अहंबुद्धि आपणास मोष्ठात आ.ग दु:खात पाडू शकते,
ता बाद. खिस्ताचे ठिकाणी नव्हती. बास्तांवक ।॥रूस्त ही एक दिव्य कल्पना,
खिस्तजन्माच्या पूर्वीही परमात्मस्वरूपात अव्यक्तरूप,ने होतीच, त्या अव्यक्त
कल्पनेंत एक खिस्तच काय, पण त्याचा सर्व (शिष्यसंभार व त्याच्या संब
लीला रेखाटलेल्या होत्याच, त्या शबल ब्रह्माने त्या अव्यक्त कल्पनेस
आपला पुत्र म्हणून हाडामांसाचा बनविला. अशा रतीने परमात्म्याची
दिव्य शक्ति ब प्रेरणा घेऊन तो देवपुत्र जगतीतलावर अव्ताण झाला.
४०४ शिस्तारचे स्वागत [भाग ३ रु
इशावताराचे हंच खरं तत्त्व आहे. अशा ह्या अवतारी पुरुषावर जे दिष्य-
भावाने एकनिष्ठा ठेवितात, ते तदूप होतात. अध्यात्म दृष्टीने जीव आणि
इश्वर हे एक कसे, ते येशु-खिस्ताने अनेक रीतीने सांगितलें आहे. आपल्या
पूर्वजांनी जे एकच एक तस्व अव्बलपासून अखेरपयत प्रस्थापित केले, तें
इश्वरमयत्ब बाद ( ?510801) ) हें होय. तें तत्व अगदींच टाकाऊ ब
व्ुकीचे आहे. त्यांत अनेक मूखेपणाच्या ब घातुक वल्पना समाविष्ट झाल्या
आहेत. परंतु सत्य, प्रेम आणि आनंद यांत जीवेश्वराचे बुद्धिपुरःसर होणारे
ऐक्य हे येशु खिस्ताचे तत्त्व आपल्या 'घमापेक्षां फारच उदात्त व पूर्ण आहे !
हिंदूंच्या कहषींचे ध्येय, समाधियोगाने जीवभाव ब्राह्मस्वरूपांत टीन करणे
हें आहे. परंतु हे साधीत असतां, ते आपली ज:णीवबही ठेवीत नाहींत. सारें
अजाणतपणेंच घडवून आणतात ! आणि शिवाय ब्रह्माशीं तादात्म्य पावण्या-
पूवी जीवाने आपले दोष ब बेगुण्ये उराशी तशीच बाळगलेली त्यांस
चालतात, इंदासंकल्माशी आत्मसंकल्प बुद्धिपुर:ःसर एकरूप करण्याची
आमच्या धर्माची कल्पना नाही. ती येशु खिस्ताची कल्पना आहे. खिस्त-
प्रणीत योग सक्रिय आणि पवित्र स्वरूपाचा आहे. त्यांत भक्ति ब पावित्र्य
यांचा सुदर मिलाफ आहे. कोठे खिस्ताची नम्र शहारणागति, आणि कोठे
५: अहंब्रह्मास्मि ? ही हिंदु तत्त्ज्ञान्यांची मलतीच बढाई.><>< हे खिस्त भक्तांनो,
तुम्ही जर्मनीत जनन खिस्ताचे व अमेरिकेत अमेरिकन खिस्ताचे गोडवे खुशाल
गा. परंतु हिईंपुढे खाइस्ट आणाल, तर तो युरोपांतला सुधारटला एक साहेब
नसून आरियातील एक बिरागी साधु असा आणा. हिंदूंच्या बैराग्याला
भलतीच आत्मघातकीपणाची दिव्या लागली आहे. वेराग्याचे खरे
खरे कल्याणप्रद स्वरूप खिस्तानं दिग्दाशत केळे आहे. असा तो माझा
खाइस्ट, माझा गोड येद्यू, माझ्या अंतरीचा तो दिव्य हिरा, माझ्या गळ्यांतील
तो कंठरमाग, आज वीस वर्षे मी ह्या दीन हृदयाशी जोबाळला आहे. रुख्यांनो !
तो नवरदेव आपल्या दाराशी आला आहे. मूख कुमाररकांप्रमाणें श्या वेळी
झोपी जाऊ नका; तर उठा, आपल्या दिव्यांच्या बाती सरसावा, आपल्या
आंगावर उत्तम शरेंगार चढवा, आणि उत्सवप्रिय पोर्बात्यांस शोभेल, अशा,
रीतीने ह्या नपरदेवांचें स्वागत करण्यास उत्साहपूर्वक सामोऱ्या व्हा.”
ह्याप्रमाणें एका व्याख्यानांत खिस्ताचा महिमा सांगितल्यानंतर त्रिमूर्ति-
प्रकरण ४. थे.] देवत्रयीवाद ४०५
कत्व आणि त्यांतील खिस्ताचे व्यक्तित्व यांवर त्यांचे दुसर व्याख्यान
झझाळे, या व्याख्यानाचा सारांश सांगण्यापू्बी वाचकांस हे सागितले पाहिजे
की, ह्या देवत्रयीवरच राजा राममोहन व टिनीर्टोरिअन मिशनरी ह्याचा वाद
होऊन देवत्रयीकत्वाचा राममोहन ह्यानी निपेथ केला होता त्याच तयाचा
केशवचंद्रांनी फारच मोठ्या उत्साहाने पुरस्कार केला आहे. केशवचंद्र
म्हणतातः *“' हा देवत्रयीबाद म्हणजे अखिल विश्वाच्या पवित्र शास्त्राचा
निधि आहे. हे तत्त्वज्ञान पूर्वी पृवंक्ट्टून पश्चिमेकडे गेले, तेच आज अधिक
उज्ज्वल स्वरूपांत पश्चिमेवड्टून पूर्वेस परत उदय पावत आहे. धथ्वीच्या
सूर्यामोबती होणाऱ्या परिभ्रमणात तिने कधी सूयाच्या अधिक जवळ जावे,
ह्यांचे ज्योति(वदांस नवल वाटत नाही. तसेच आध्यात्मिक देजाचा प्रकाश
ह्या भरतभूमीतच अधिक पडावा, ह्याचेही कोणास आश्चर्य
बाटावयास नको. बा युरपा ! आरियाताल मऊ. एक नम्र मनुष्य
देवत्रयीकत्व वादाचे रहस्य सांगतो आहे, ते जरा स्वस्थपणे ऐक. फार
प्राचीन काळच्या कषींनी त्या अज्ञात परब्रह्म वस्तूचे ( नासदीय रूक्तांत? )
जसे स्फुरले तसे वर्णन केले. आणि खरोखर त्याहून अधिक तरी कोण काय
सांगूं हकेळ ? असे ते अनिवचनीय ब्रह्म अंधकारमय शुपतावस्थेत असतां
एकाएक शब्द उत्पन्न झाला. प्रकार होवो, असे म्हणताच प्रकाश झाला, ब
पुढे अनुक्रमाने सवे सृष्टि निमाण झाळी. हिंदूंच्या अवतारकथांतही हीच
उत्क्रानतीची कल्पना आहे ही उत्तान्त होता होता, इरापुत्र ,खस्त नमाण
होण्यांत एका अथी उत्क्रान्तीची सोमा झाली, ब्रह्माचे अखेरचे व्यक्त स्वरूप
म्हणजे देवमनुष्य होय. परतु एक येशुखिस्त नमाण होऊन तेथेच जर जगाची
उत्क्रान्ति थांबळी असती, तर सुष्टांच ह कोडे उलगडणे, उरशक्य झाले असते.
च इंरपुत्राचा जन्मही निष्फळ ठरला असता, आखिल मानवजातीस पावन
"करून सवासही इंरापुत्रत्वब देणे, ही उक्रान्तीची पुढील पायरी आहे. ह्या
उक्रान्तीच्या लाटेचा जो प्रेरक त्यासच पवित्र आत्मा ( प्र०!)/ ७990०७!) असें
म्हणतात. ह्याप्रमाणे पिता, पुत्र व पवित्र आत्मा ही तीन सत्ये सिद्ध झाली.
ह्या त्रिकोणाचा शिरकोण तोच जिवोहा; तेच ब्रह्म; त ब्रह्म मानवकोटींत व्यक्त
होणे; तोच इंशपुत्र खाइस्ट; आणि त्या देबीसत्तेने पुन्हा सव मानबाचे स्वर्गा-
ऱरोहृण करणे, तोच पावेत्र आत्मा, जनक, अनुशास्ता ब उद्धारक; स्थिर ब्रझम,
५१०२ माझा खाइस्ट [भाग ३ रा.
चलित ब्रह्म व निवृत्त ब्रह्म (511) जल्वे, ॥९७ ]०्पा'0॥०॥५४ 9०्ते, ७७,
7७८ ७०१); शक्ति अथबा स्फूर्ति ( एळ००), शहाणपण, आणि
पावित्र्य; सत्य, शोभन आणि सौंदर्य; किंवा सत्, चित् आणि आनंद; अशी ही
देवत्रयी आहे. योगभूमिकेवरून ह्या तजयीचे घ्यान करावयाचें तर (पिता)
वर, (पुत्र) खालीं व (पवित्र आत्मा) आंत असाच मी अगुलिनिदरा करीन.
“६ ह्या त्रयीवादांत पिता व पवित्र आत्मा हे एकच आहेत, ही गोष्ट
निर्बिवाद आहे, इंशपुत्र हाच काय तो बादाचा विषय आहे. ह्या बादांत
देवमाणूस व मानबदेव ह्या दोन कल्पनांतील भिन्नभाव स्पष्ट लक्षांत घेतला
पाहिजे. पाहिली कल्पना सत्य असून दुसरी भ्रामक आहे. देवमाणूस म्हणजे
एक मानवच. पण त्यांत देवत्व आविभूत झालेले असते. पण मनुष्य तो
मनुष्यच, तो कधी देव होऊ शकणार नाहीं. खाइस्ट हा मनुष्यच होता.
व तो अद्यापिही त्याच रूपांत कायम आहे. ब्रह्मीभूत झाला नाहीं. इरापुत्र
कितीही पूर्ण असला तरी तो इरा होणार नाहीं. आपली खाइस्टची भक्ति म्हणजे
बंधुप्रेम होय, पिटुभक्ति नव्हे. खाइस्ट हा पितृत्वाचा अवतार नसून बंधुत्वाचा.
अवतार आहे. तो आपला ब्राधव आहे. त्याच्या ठिकाणी पित्याचा जसा अंश
आहे, त्याचप्रमाण जगजननी मेरी हिचाही अंद आहे. अथात् बांधव या
शब्दांत भगिनींचाही अंतभाव होतो. पित्याच्या पोरुषाप्रमाणे मातेचे प्रेम,
क्षमा, दया इत्यादि कोमल भावही खिस्ताचे ठिकाणीं दिसून येतात. सर्व
गुणांचा पारपाक अखेर प्रेमांतच होत असल्यामुळे, स्त्री हे पुरुषाचे उत्क्तान्त
स्वरूप आहे अस मी म्हणतो. स्त्रियांच्या अंतःकरणांतील प्रेमाची जोड
पुरुषाच्या कोणत्याही मोख्या सटूणाने होणार नाही.
“ एवंगुणविरिष्ट ज्या खाइस्टचें मी वर्णन करतो, तो खिस्ती पुराणांतील
सामान्य देहधारी' खाइस्ट नव्हे, माझा खाइस्ट हा अधिक श्रेष्ठ, पूर्ण, सनातन
वब विभु आहे. आणि तो तुम्हांला श्रद्धेच्या दृष्टीने आजही सर्वत्र दिसेल.
त्याला चित् म्हणा, शुद्धयाद्धि म्हणा, अथवा मूळारंभींचा शब्द (1,०80 ) म्हणा,
हा खाइस्ट प्रत्येक खऱ्या ब्राह्मणाच्या अथबा वैदिकाच्या अंतःकरणांत आहे.
तो गंगेच्या पवित्र तीरावर आहे. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. हिंदु जर
खिस्ताचा विरोध करीत असेल, तर तो फक्त खिस्त या नांवापुरताच विरोधक
भ्रकरण ४ थे.] खिस्त हा साधनाचा दशक ७७१७
आहे. वेळ येईल त्या वेळी हिंदूंस हा खिस्त प्रत्यक्ष होईल, अथवा खिस्तच
भरतभूमींत आविर्भूत होइल.
“ काशीभेत्री मिळणाऱ्या लांकडी डब्याच्या संच्याप्रमाणे हे आपले शरीर
आहे. त्याच्या पशुवृत्तीच्या बाहेरचे झांकण काढा, म्हणजे आंत खऱ्या माणुसकी-
चा डबा निघेल. तोही उघडाल तर त्यांत तुम्हांला खाइस्टरूप डबा दिसेल,
तोही उघडून पहाल, तर पवित्र आत्म्याचे सपुट तुम्ही पहाल, आणि त्याच्याही
आंत निराकार ब्रह्मतत््वाचा वास आहे, असे तुम्हास आढळून येइईल.ह्या दृष्टान्ता-
वरून एक गोष्ट उघड होत, ती ही की, आपण पामर जीव व त परब्रह्म,
यांस जोडणारा खिस्त मध्यतरींचा दुवा आहे. पामर जीवाच्या डब्यांतील
खाइस्टची संदुक उघडून पाहिल्याबाचून परमपुरुषाचा लाभ होणे शक्य
नाहीं. ह जरी खर आहे, तरी खिस्त हा काहीं देव नव्हे. अथात् मृ.तंपृजेस
विटलेल्या या भरतभूमीत आणखी खिस्त मृतींचे देव्हारे कोगी माजवील, तर
त्याचा मी योद्धथाप्रमाणे कसून बिरोध करीन. खिस्त हा केवळ साधनाचा
दर्शक आहे. खरा प्रेरक पवित्र आत्माच आहे. येशु खिस्ताच जन्म पतितास
पावन करीत नाही. तो उद्धारक एक पवित्र आत्माच आहे. परंतु मोज
अशी की, ब्रह्म अथवा 'जीहोबा' ह्याचे माहात्म्य जुना करार सांगून
गेला, इंरपुत्राच्या लीला नव्या कराराने वणिल्या, परंतु खरा पांततपावन असा
जो पवित्र आत्मा ( प्रन ७108६ ) त्याचे माहात्म्य आजपयंत अवणितच
राहिले. त लोकांस शिकविण्याकरिता नवविधानाचा ( 011१ 1)1801891101 )
हा ठतीय अवतार आहे. ह्या (तन्ही कराराचा समन्वय करा, म्हणजे ताच
अखिल जगाचा देवत्रय पंथ सिद्ध होईल. सच्चिदानंद हेच त्याचे रूप. ह्याप्रमाणें
जुन्या मतांचा नाश न करितां मागे मागे जाणाऱ्या जगास पुढे घेऊन त्यास
जगदुद्धाराचा खरा मार्ग नवविधान दाखवीत आहे."
एकोणिसाव्या शतकातील 'इईश्वरी सक्षात्कार' ह्या केशवचंद्राच्या दुसर्या
एका प्रसिद्ध व्पाख्यानाचा सारांश, “आम्ही काय कुणाच खातो रे, तो रास
आम्हाला देतो रे' ह्या सुप्रासिद्ध पद्यांत आला आहे, असे म्हटले तरी
चालेल, ह्या ठप्राख्यानात आधिभोतिकशास्त्रेही अध्यात्मविचारांस पोपक ब
साहाय्यक आहेत, असे त्यांनीं शिवाय प्रातेपादलळ आहे, जीव आणि इश्वर
यांच्या दरम्यान असलेल्या सोपानाच्या अनेक पायऱ्या आधिभोतिकरास्त्राने
४१०८ धार्मिक अर्थवादू [ भाग शरा
कमी करून, जीवास अधिक इंदासन्निध केले आहे, असे त्यांचें म्हणणे आहे
केरवचंद्रांचे इशदर्शानांत देवाचे उजवे बाजुस येशु खिस्त तर डावे बाजस
ऱचेतन्य; पुढे मोझेस तर बाजूला शाक््यमानिे अशी प्रमावळ आहे, केशावचंद्राचे
म्हणण असं को, वरील सत्पुरुषास जसा इश्वर प्रत्यक्ष झाला, तसा जरी
आपल्याला न झाला, तरी वरील पद्यांतील विचारसरणीने पाहतां इंश्रर आपणां
सर्वास कळूं लागेल, त्याचे मान आपल्याला हरघडी होईल.
देव आणि भक्त हे दोन्ही रब्द सापेक्ष आहेत. देवाचे येथवर वर्णन
झाल्यानतर भक्ताच्या संबधीही वेशावचंद्रांचे विचार समजावून घेतल्यावा'चून हा
वेषय पुरा होणार नाही, “आम्ही नवावधानाचे इराप्रांषत' ह्या विपयावर कराब-
चंद्र यानी एक व्याख्यान दिळ, त्याच्या आरभीच ते आपत्या नर्वेघधानास
उद्देशून म्रणतात काः-"' पूवकडील सूर्य पुन्हा एकदा उदयास देऊन त्याने
निट्रावरा झालेल्या जगास आनंदित केल आहे, आणि अज्ञानाधकारांत आज-
वर जग गुग्फटले होत, त्या घनघोर अंधकाराचा त्याने नादा केला आहे.
इतक्या थाटांन| व्याख्यानाचा उपक्रम केल्यानंतर त्यानी आपल्या सहकारी
घमंप्रेषितांच्या देन्य व स्वा्थत्यागादि गुणाचे ग्सभारत वणंन करून 'आपण
आपल्याला हिंदूचा येशुखिस्त म्हणव्र पाहता' ह्या टीक काराच्या आक्षेपाचा
त्यानीं निपेध केला आहे. पुढे केरावचद्र म्हणतातः--*“' येशु खिस्त व असेच
दुसर महात्मे यांचा मी एक सेवक होण्याची मात्र इच्छा करतो, मला माझ्या>
संबंधी व्यथ दंभ माजविण्यात मुळीच अ'नद बाटत नाही, याबद्दल स्वोनी
खात्री असू द्यावी. माझ भाषण अलंकारिक ब थोड जारत लाक्षाणकही
असू दाकेळ, कर्वि-कल्पनाचा अथवा धार्मिक अर्थबादांचा आधिक आश्रय
केल्याबद्दल कोणी मला दोष देवोत. तो आशियांतील लोकाचा स्वाभाविकच
दोष आहे. पूर्व ही काव्यभूमि आहे, आणि आपले वाड्मय हे सर्ब कल्पनात्मक
च भाषा रूपकात्मक आहे. येशु खिस्तानह्ही अश्याच भाषेचा उपयोग केला
आहे. त्याप्रमाणे मो लाक्षाणक भाषा बापरली असतां कोणी त्याचा
हाब्दशा; अर्थ घेतां कामा नये. मी ज्या हेतूने दाब्द वापरतो त्याच
अर्थाने ते घेतले पाहिजेत; परंतु वस्तुस्थिति मात्र अशी नाहीं. जेव्हां
मी देव. पाहिला अथवा “आजि म्यां ब्रह्म पाहेल' असे म्हणतो,
तेव्हां माझे श्रोते लगेच असें अनुमान काढतात की, मला ह्या चमंचक्षूनी
भ्रेकरण ४ थं.] सहानुभूतीची प्रक्रिया ४०९
अंतरिक्षांत कांहीं तरी दिव्य प्रकाश दिसला. आणि म्हणून माझ्या
इंश्वरी साक्षात्कार केवळ कल्पनामात्र आहे, असे मानतात. तसेच जेव्हां मी
म्हणता कीं, येशु व मोझेस याच्याजवळ मी होता, तेव्हां ऐकणाराच्या कल्पने-
ची धाव येथपयंत जाते को, मी कोणी दोन मानवदेहधारी व्यक्ति अगर
त्यांची भूते पाहिली असतील. माझ्या साध्या काव्यमय वाक्याचा लोक रब्दरा:
अर्थ करतात, आणि मग तशी गोष्ट कशी घडावी, म्हणून त्याचा उलट
उपहास करतात! पोवांत्यांच्या लाक्षृणक बोलण्याच्या आवडीमुळे सारा गेर-
समजुतीचा घोटाळा माजला आहे. यास्तव भावनाशून्य टीकाकारानो, माझ्या
भाषणाचा अक्षरराः अर्थ न करितां तो केवळ लक्षणेने ध्यानी घेत चला. 7.
तात्पर्य, मी कोणी चमत्कार दाखविणारा अतिमानप शक्तीचा पुरुष आहे,
असं माझे म्हणणे नाही, आणि तसे कोणी समजू नये. आमच्या नवविधान
पंथांत जरी मी कद्रीभूत दिसलो; तरी वस्तुतः मी माझ असे काटीच
सांगत नसून, मी व माझे सहकारी ह्याच सवाचे नर्वाबघानात सम्मीलटन झाल
आहे. आमचे विचार हे नवविधानाचे विचार आहेत, कोणाही व्यक्तीचे
नाहीत, शिवाय मध्यस्थाबा'चून प्रत्यक्ष देवभट होते, हा तर नववेधानाचा
मुख्य सिद्धान्त आहे.
“ समन्वय हे नवविधानाचे दुसरे ब्रीद आहे. आमच्या अगात आमच्या
पूर्वज आयांची धर्मश्रद्धा खेळत आहे, हे जर खरे आहे, तर आमच्यावर
खिस्ताचे संस्कारही हृढतर झाले आहेत हेही खर आहे. इंश्वर ही जशी
एक व्यक्ति आहे, तसंच तो एक सद्रणाच अधिष्ठानही आहे. आम्ही त्या
परमपुरुषाच्या व्यक्तीची पूजा करतो, ब त्यांचे सट्णलक्षण आत्मसात करतो.
अविद्यमान सत्पुरुपाच्या संगर्ताचा लाभ अश्या रीतीन घेता येतो. चित्ताने
चैत्यास ( चिंतनाचे विषयास ) आत्मसात करणे ह्या प्रक्रियेप्रमाणेच
सहानुभत देखील एक क्रिया आहे. आपण आपल्या आत्म्यास तात्पुरते
आपणांतून काहून दुःखिताच्या अत:करणात घालणे वत्यांचे दुःख अनुभविणे,
च त्यांच्या दुःखनिवारणार्थ त्याची सेवा करणे, अशी ती क्रिया आहे. अशी
४ बरील उतारा बिस्तुत देण्याचें कारण त्याने केशवचंद्रांच्या कित्येक
आश्चर्यजनक ब धूढ वाटणाऱ्या उक्तींवर नेराळाच प्रकाश पडेल,
४१० खिस्त आणि ख्रिस्तीध्म [भा.३ प्र. ४थे
ही एकजीब होण्याची कल्पना केवळ खिस्तीच आहे, आपल्यामधील योग-
विद्या म्हणजेही तसलाच एक प्रकार आहे, ह्याच पद्धतीनें आजकाल युरोपने
हिंदुस्थान आत्मसात् करणे, ब हिंदुस्थानाने युरोपशीं एकजीव होणें जरूर
आहे. आम्हीं खिस्ताला मान दिलाच पाहिजे. इतकेच काय, पण आम्ही
स्वतांच तादा'म्य भावनेने खिस्त झाले पाहिजे. पण लोकिकी धर्माप्रमाणे खिस्ती)
होतां कामा नये. कारण खिस्त आणि खिस्तीघम ह्यांत महदंतर आहे.''
प्रकरण पांचवं
प्राथना व प्रेरणा
शिख. क्लाबयय
प्रार्थना ब प्रेरणा ही मनुष्याच्या अध्यात्मजीवनचक्राच्या आंसाचीं दोन टोके
आहेत. किंबहुना एकाच अनुभवाच्या त्या दोन बाजवा आहेत अस केशव-
चंद्र म्हणतात. प्रार्थना ब प्रेरणा ह्या दोन राब्दांत केशवचंद्राच्या आयुष्याचे
सारे रहस्य येते; परंतु ह्या दोन शब्दाचा किती सूक्ष्म अथ घ्याबयाचा हे
ठरविणे फार कठीण आहे.कीर्तनापासून आत्मनिवेदनापयंत सारेच भक्तीचे प्रकार
जीबाच्या शरणागतीचे अतएव प्रार्थनेचेच आहेत; तसेच साध्या विषयानुर्वार्त
इंद्रियप्रेरणेपासून थेट अपरोक्षानुभूतीपयंत सारेच चढते चढते प्रेरणेचे
अनुभव आहेत, असेही कोणी म्हणेल. विशेषेकरून ब्राह्म-वाड्ययांत ह्या राब्दाचा
उपयोग अनुभवाच्या विशेष सूक््मदृष्टांने केलेला नसावा, असे दिसते.
त्यामुळे नवनिघानपथाची प्रार्थना व प्रेरणा ही दोन टोके आहेत, असे जेव्हां
सांगण्यांत येते, तेव्हां प्रेरणा ह्या शब्दातील केशावचंद्रांचा टक्ष्याथ कोणता,
ह्याचा खुलासा पुढे सविस्तर केला आहे.
पहिली ईश्वरनिष्ठा ब दुसरी प्रार्थना अशा ह्या मुमुक्षुमाग!च्या पहिल्याच
दोन पायऱ्या आहेत असें केशवचंद्र म्हणतात. इद्रियनिग्रह्माद साधनांनी
चित्तघुद्ध करावे, ब मग त्या शुद्ध चित्ताने भगवंताची प्राथना करावा, हा
त्यांच्या धर्मशास्त्राचा पहिलाच घडा आहे. प्रार्थना हे उपासनेतील एक महत्त्वाचे
अंग आहे. आ्राह्षोपासनेत प्रथम भगवंताच्या षड् गुणेश्वयांची स्ताते, नंतर
त्याच्या दयालुत्वाबद्दल कृतशबुद्धीने आभारपदर्दान, आणि नंतर प्राथना,
असा अनुक्रम असतो. यांपैकीं स्तवन आणि कृतज्ञता ही जशी देवासंबंर्धी
आपलीं कर्तव्यें आहेत; त्याप्रमाणे प्रार्थना हे एक अपरिहार्य साधन आहे.
घाडेपूंपासून आपले रक्षण करण्यास जीव सर्बंथा असमथे आहे. इंधरीकृपे-
बांचून मानवी प्रयत्न व्यर्थ होत, असा जीबांचा आजपर्यंतचा अनुभव
असल्यामुळे त्या क्ृपेसाठीं देबाची करुणा भाकल्याबांचून गत्यंतर नाह -
नैराश्याच्या घनघोर. रात्री जीब बावरला असतां, त्यास आशेचा दिव्य.
४१२ प्राथना [भाग र रा
किरण दाखबिणारी एक प्रार्थनाच होय, असा केशवबचंद्रांनी
झआापला अनुभव सांगितला आहे. इंश्वराची अखंड प्राथना करा.
(0189 ७0110 0088102) हेच त्यांचे ब्रीदवाक्य आहे. प्रार्थना करावया-
ची म्हणजे एखादे विशिष्ट आसन घालून बसावयाचे, अथवा अमुक ठरीव
शब्द उच्चाराबयाचे असे नव्हे. प्रार्थनेचे महत्व आसनांवर अथवा शाब्दांवर
नाही, प्राथना निःशब्दही होऊ शकेल. तसच ती एकान्ताप्रमाण लोकांतही
होऊ शकेल, अनन्यगतिक झालेल्या मनाची तीत्न उत्कंठा हेच
खऱ्या प्रार्थनेचे रूप होय. “ तस्मात् कारुण्यम।वेन रक्ष रक्ष परमेश्वर,” अशा-
सारखा ठराविक पाठ म्हणणे ही खरी प्रार्थना न. आपल्या प्रार्थनेत
आपल्याला खरोखर काय पाहिजे आहे, या गोष्टीची जाणीव ब तत्सब्र्धी आतंता
असली पाहिजे. ठरीव प्रार्थनाचे केवळ दाब्दोब्यारण व्यथ होय. असे स्तात्रपाठ
तासन् तास करूनही, त्याची फलश्रांत काही न मिळाल्यामुळे, साधकाचे मन
रूक्ष ब निरारा होत यासाठी जुन्या ठरीव प्राथनांचा उपयोग न करितां, आपण
आपले मनोगत रोज सुचेल, ह्या शब्दात व्यक्त करावे. असे आहे, तरी कोणास
काहीं मार्गदशक असावे अस वाटत असेल तर त्यानीं "1116185, 019४७1
७००७६ हृ पुस्तक पहाव,” अस केरावचंद्रानी सागितले आहे. वरील विषयावर
केशवचंद्र याचे व्याख्यान, इ. सन १८६८ साली मुंबईच्या प्रा्थनासमाजांत
झाले, त्या वेळी त्यांनी अखेर असे निक्षून सागितले की, विद्वत्ता, लोकसग्राहक
बुद्धि, अथवा सामाजिक सुधारणा, इत्यादे कोणत्याही साधनांनी स्वदेशाचा
उद्धार होणार नसून, इराप्रा्थना हे एकच काय ते त्यास खर साधन आहे.
ह्यासाठी विलंब न करता, प्रत्येकान त्याच साधनांचा अबल्ब करावा.
येथपर्येत ह्या साधनाचे पूबांडूग सागितले. ह्याचे उत्तराड्गात्च ह्याची
फलश्राति आहे. ज्या प्राथनेचा जाब इंश्वराकडून मिळाला नाही, ती खरी व
पुरी प्राथनाच नव्हे. केशवचद्र सेन आपल्या एका प्रार्थनेत म्हणतातः---
६ देवा, ह्या जगातील अश्रद्धेय लोकांच्या प्राथनेचे ढोगधत्तुेरे मला आतां
चाहावत नाहींत, प्रार्थनेची कोण हा थट्टा ! सर्व धमाचे लोक आपआपल्या
ध्रारथनामंदिरात रोज जातात, आणि ते तुझ्याजवळ अनेक मागण्या करितात.
परतु तूं काय म्हणतोस, ते ऐकण्यासही ते भले ग्रइस्थ थांबत नाहीत ! आपल्या
रोजच्या संसारकार्यासाठी तांतडीने निघून जातात. त्यांच्या ठिकाणीं धीर
प्रकरण ५ ्वे.] प्रार्थना ४११
नाही, खरी आतुरता नाहीं, कळकळ नाहीं, किंवा नम्नभाव नाही. त्यांच्या
प्राथनेस जाब देण्यास तूं येतो आहेस, तो सारे लोक गेलेसुद्धा ! तुझी
आक्षीर्बांद देण्याची बेळ य्रेते, तो सारे मदिर रिकामे ! काय़ हे ढोंग !
कसली ही थट्टा! ह्या अधीर््या अहंमन्य लोकांस, देवा हे कळू दे, की
त्यांचा उद्धार त्यांच्या प्राथनेतील वक्तृत्व अथवा प्रश्नरचना यांवर अवलबून
नाहीं; ते काय म्हणतात, त्यावर अबलबून नाही; त्यावर तूं काय आशीर्वचन
देतोस, ते ऐकून घेण्यात सारी फलश्रृति आहे. इराप्रसाद घेतला नाहीं, मग
प्राथना ती काय
बरील विवेचनांत इंराप्रेरणेंचा जो अनुभव अभिप्रेत आहे, तो प्रत्यही
ज्याच्या वाट्यास येत असेळ, असे भाग्यवान् फारच थोडे, असे आम्हांस
तरी वारते, परंतु केशवचंद्र ह्यास तो अनुभव इतका दुर्घट वाटत नाहीं. ते
म्हणतात कीं, इंश्ररी आदेश प्र्यक्ष मिळवणे, हें जर आज कोणास कठीण
वाटत असेल, तर तो ह्या आधुनिक काळातील जडवादी सुधारणेचा परिणाम
आहे. आज इंश्वरी आदेश म्हणजे फक्त पुस्तकविक्याचे दुकानीं मिळणारी
एक चीज आहे, असे लोकांना वाटत. हा आमचा अधःपात आहे, वास्तविक
आमचे स!रे जीवनच जर इंशतत्त्वात आहे, तर त्याचा संदेश आम्हांला
वेळोंबेळी समजणे, ह्याहून स्वाभाविक दसर ते काय ? प्राथना आणि प्रेरणा
हे दोन प्रकार इतके सन्निकट आहेत की, ते वास्तविक एकाच गोष्टीच्या दोन
बाजूप्रमाणे आहेत. जीबात्म्याने गुडघे टेकून इंश्रराशी सन्मुख व्हावे, ब
श्रद्धेच्या व निष्ठेच्या दृष्टीने बर त्याचेकडे पहावे, हेच प्राथनेचे रूप, मग सूर्या-
सन्मुख होऊन पाहिले असतां, सूर्याचा दिव्य गोल दिसावा, हे जसे स्वभाव-
सिद्ध किंबहुना अपरिहार्य आहे; त्याचप्रमाणे अतुरतेने देवाकडे दृष्टि लागली
असता, त्याचा दिव्य प्रकाश अंत:करणात प्रविष्ट होणे, हे सहजप्राप्तच आहे.
आपण अनन्यग'तिक होऊन शरण जाण, एवढेच आपले काम आहे. मग
इशप्रेरणेचे अचूक फळ मिळाल्याबांचून राहणारच नाही.
कोणी म्हणतील कीं, इश्वर जर सर्वज्ञ आहे, तर त्याची आम्ही प्रार्थना
करण्याची काय गरज आहे. तसंच अबाधित अश्या सृष्टिनियमाने जर
सारे जगिक ठयवहार बांधलेले भझाहेत, तर एखाद्या व्यक्तीच्या प्रार्थनेमुळें
त्यात फेरफार होणे, असंभवनीय आहे. ह्या आक्षेपास केशवचंद्र अस उत्तर
४१४ सपै-देवपमयत्वभाव [भाग शरा
देतात की, ह्या शेकेत मागा म्हणजे मिळेल, ह्या इंश्वराच्या कायद्याचें अज्ञान
दिसून येते. देव कोणाकरिता कधींही आपले कायदे मोडीत नाहीं. आतां
कोणी असे म्हणतील की, आम्ही आजवर प्रार्थना करीतच आलों, पण
आम्हांस कधी इंराप्रेरणेचा अनुभव घडला नाहीं, तर ह त्यांच्या प्राथनेचे बेुण्य
होय, असे केशवचंद्र त्यास उत्तर देतात. जीबकला व इशकला ह्यांच्या
तारांची टोके एकत्र होतांच तेथे प्रकःरा!ची ठिणगी पडलीच पाहिजे. किंबहुना
असेच म्हटले पाहिज की, ह्या चित्कलेचा प्रकार म्हणजे विद्युत्परकाशा-
प्रमाणे प्रासगिक कारणाने मधून मघून चमकणारा प्रकाश नव्हे. देववाणी
कधीकाळी कोणास ऐकूं येत असली, तरी तिचा घोप संतत ब अव्याहत सुरूच
आहे. सूर्य आयले ठायी नित्यतळपतच असतो, जो आपलेघर उघडील त्यास
प्रकाशाचा लाभ सहज प्राप्त होईल त्याचप्रमाणे इंराप्रेरणा कधी कोठे नाहीं,
असे नाहीं, घेणारा मात्र आत पाहिजे. इंशप्रेरणेची दुसरी अशी मोज सांगतात कौ,
त्या प्रेरणेबरोबर ज्ञान व निष्ठा हीं दोन्ही एकदमच प्राप्त होतात, ह| प्रेरणा
इश्वराटी आढे, केवळ आपलाच मनोविकार नाही, यांबद्दल शंकाच रहात
नाही, त्या प्ररणेवर देवाचा शिक्का स्पष्ट असतो. दशिवाय्र इशप्रेरणेचा असा
एक विलक्षण परिणाम अनुभवास येतो की, तेणकरून जींबाचा अहकार
गित होऊन, त्याच्या ठायी देवी शक्तीचा संचार होतो. पशुवृत्तींचा नाश
होऊन आध्यात्मिक तेज चमकूं लागते. तो एक देवमाणूस होतो. इंशाचे
भाव धारण करण्याचे त्यास सामर्थ्य येते, त्याचा अर्थ “अहृत्रह्म' असा
जीवास अद्वैत प्रत्यय येतो, असे मात्र नव्हे. 'अहं ब्रह्मास्म' हा सिद्धान्त
तकांचा अतिरेक दर्रावितो. तो सिद्धान्त अत्यंत अनीतिमय ब घातुक
आहे. ह्या सिड्डान्वाचे ब सवदेवमयत्बभावाचे आपल्यांतून जितके लवकर
निमूळन होईल तितके बर. जीवशिबभेद हा नित्य आहे. सर्वदेवमयत्वभावांत
पापी जीव हाही शिवरूप मानतात. हे जीबशिबाचे ऐक्य अत्यंत अनर्थावह्द
आहि. इंशप्रेरणने जो देबमाव अगी येतो, तो प्रकार अगदी भिन्न आहे. प्रथम
पापाचें निमूलन करून मनोविकारांबर ताबा मिळविला पाहिजे, नंतर सच्छील
संपादन केले पाहजे, आणि इतकेही करून स्वेछेनं संपादिलेल्या त्या
सच्छीलांतच रंगून न जातां, अखेर ईश्वराच्या समोर निरइंकारवृत्ति व पूर्ण-
शरणाग ति प्राप्त झाली, म्हणजे मग जीवाची स्वतंत्र अशी बासनाच उरत
प्रकरण ५ वॅ.] आत्मनिरीक्षण ४१५
नाहीं, देवा, आतां “ मना येई तेसे करी ” असा भाव उपजतो. अहंकाराचा
-नाश होतो आणि जीवाच्या सर्व शारीरिक व मानसिक क्रियांस साक्षात्
इश्वराकडूनच प्रेरणा होते ! येशूखिस्त!च चरित्र ह वरील अनुभवाचे आदर्शी-
भूत आहे. असे जे इंशप्रेषित महापुरुष असतात, त्यांचे सभोबार प्राणबायू-
प्रमाण सार घमांचेच बातावरण पसरलेळ असते. त्याना 'घर्मतत्त्व भूढ अथवा
दुर्शय वाटत नाहींत. इंश्वरीप्रेरणेतच ते वावरत असतात. इंशकृपेच्या ह्या
मेघवृष्टीचा अनुभव घरीदारी, बाजारात ब देवळात कोठेही त्यांस येतच
असतो. त्यासाठी कर्मत्याग करून एकातवास करावयास नको. त्यास एकच
नस.धन आहे. त साधन म्हणजे निष्ठावत प्राथना हे होय. देवभावात जीवभाव
हारपणे, ही त्याची फलश्चात आहे. सापळ्यांत शिरलेला उदीर जसा परत
येऊं रदाकत नाही, तस देवाच्या पायाशी चिकटलेला जीव पुन्हा पशुवृत्तात
येत नाहीं. हइंशकृपेचे खाज खाऊन पुष्ट झालेल्या जीवाची ही गाष्ट होय.
क्षुद्र जीव सांपळ्यातूनही निसटून पळतात, खुद्द केशवचंद्र स्वताबद्दल
म्हणतात की, माझ्यामधील देवभाब केवळ प्रार्थनेपुरताच टिकतो. जेथे मुख्य
आचार्य ह्यांचा हा अनुभब, तेथ इतरांची कथा काय १
केशवचद्रांच्या अनेक प्रार्थना आत्म-निरीक्षणपर आहेत, त्यात त्यानीं
आपल्या स्वतांचे ब आपल्या समाजबंधूचे जे दोप्राबिष्करण केले आहे,
तसे ब्राह्मसम!जाच्या ₹त्रंनीही कचितच केले असेळ, आम्ही ढोगी आहोत,
स्वार्थी आहेत, अपवित्र आहोत, आमचे मनोविकार अद्याप प्रबळ आहेत,
आम्ही मनाने मूतपूजकच आहात, आम्ही जे लोकांस उपदेश करतो, त्या-
प्रमाणे आमचेच बतेन नसते, इत्यादि अनेक दोष त्यानी आपल्या पदरी
घेतले आहेत. नवविधानाचे ब्राह्मप्रचारकांबद्दल केळवचंद्र पुढ एक दिवस
तारीस्व २ सप्टेबर हू. सन १८८३ रोजी, इईश्वराजबळ अशी प्राथना
करतात का, “ हे सववज्ञ परमेश्वरा, धर्मापदेशकाच्या अडचणी काय असतात,
ब त्यांची सत्त्वपरीक्षा किती बिकट असते, हृ तू जाणतच आहेस, त्यानी
मोठमोठाले सत्यासेद्धांत उपदोरोलेच पाहिजेत, तस करणे त्यांस भागच
असते. ते जरी खिन्न ब निराश झालेले असल, तरी त्यांनीं श्रद्धेचे महत्त्व
सांगून आश्याबाद गायला पाहिजेत, ते स्वता आचरणाने अपवित्र असले,
तरी त्यांनीं दुसर्यापुढे पावित्र्याचा माहेमा वर्णिला पाहिजे, त्यांचे आपसांत
४१९ प्राथेनचे प्रेरणेंत रूपांत भागश्रा
किती मत्सर व बखेडे असले, तरी दुसऱ्यांपुढे त्यांनीं प्रेमाचे ब बंधुभावाचे
गोडबे गायले पाहिजेत, ह्याप्रमाणे हे प्रभो, ते वार्णीनं खोटे ब मनाने ढोंगी
होतात. आणि अशा रीतीने चंचल वृत्तीच्या दुर्वतंनी स्त्रियांप्रमाणे, ते
धार्मेक, अधार्मिक व धर्मीवरो्ध, अश्या सर्वास सारखेच खूष करण्यासाठी
झटतात. तरी हे सवे शक्तिमान् परमेश्वरा, हा मोह, ही भूल, नाहीशी कर
आणि तुझ्या सेवकांतील ह्या नीच वेश्यावृत्तीचे निमूलन कर.”
आत्मपरीक्षणाकडे कित्येक ब्राह्मांचा बिदोष़ कट.क्ष दिसतो. महाराष्ट्रीय
ब्राह्मांपेकी ड। ० भांडारकर यांची दृ्टही अशीच होती. प्राचीन संतांचीही
अशीच कांहींशी पद्धाते दिसते. पण श्रीसमर्थ रामदासाची करुणाष्टके, ब
श्रीतुकोबांचे कित्येक अभग यातून त्यानी आपल्या पदरीं जे दोष बांधले
आहेत, त्यांचा त्या महापुरुषांच्या ठिकाणीं संभवही वाटत नाही. सामान्य
प्रापचिकाची भूमिका घेऊन सतानीं ते कवित्व केले, असे मानण्याचा राष्टर-
संप्रदाय आहे. तीच दृष्टि जरी केशवबचंद्राच्या बरीलप्रमाणे प्राथना वाचतांना
आपल्याला ठेवतां न आली, तरी बऱ्याच सहानुभूतीच्या दृष्टीनंच आपण
त्यांच्या दोषाविष्करणकाडे पाहिले पाहिजे, हे उघड आहे. असो.
प्राथनेचे प्रेणत रूपातर होऊन त्या योग देवकळा प्राप्त होणे, ही गोष्ट सहज
सिद्ध आहे, असे म्हणणे जरी सर्याक्तक दिसल, तरी अनुभवाने टी गोष्ट
किती दुष्कर आहे, हे ब्राह्माच्या मुखानेच आपल्याला कळून येते. मूळ प्रार्थनेचे
प्रेणेशी तोड लागायलाच असाम,न्य निष्ठा पाहिज, ती निष्टा कांही प्रसगाने
क्मचित् प्राप्त होते. अथवा ते इंश्वरी वृषेचच फळ आहे, असे म्हटल्यास
चालेल. त्रिबिधतापान पोळलळेले अतःकरणच परमाथ,स अधिकारी होते.
केशवचंद्राच्या च'रेञ्रांतही ही गोष्ट प्रत्ययास येते. त्यांच्या :या प्राथना परिणाम-
कारक झ ल्या, तो त्यांच्या आयुष्यातील काळ अत्यंत उ"द्वझतचा होता.
केशवचंद्र प्रथम तारुण्याचे उंबरख्यावरच उभ असतां, त्यास प्रभु रामचंद्राप्रमाणं
तीव्र औदासीन्याने गांठलं. परीक्षेच्या मडपांतून पूर्वी (लिहिल्याप्रमाणे त्यांचा
झालेला बहि'कार हा त्यांस निमित्तकारण झाला. त्यांना सवे जग अंघकारमय
झाल, काठेही आनंदाचा किरण दिसेना. 3शा वेळीं, देवद्वारावरील, 'प्रार्थना?
हा दिव्य संदेश, त्यांना प्रतीत झाला. त्यांनीं त्या साधनाचा एकनिष्ठेने
अवलंब :केला, व ते शांत झाले, त्यानंतर केशवचंद्र म्हणतात कीं, मी जर
प्रकरण ५ वॅ.] मनाची अशां/ते ४२७
सुखी झालो असेन, तर ते एका प्राथनेचें फळ होय, ह्या उद्गारांतेल “सुखी
झालों असेन, “हे शब्द महत्वाचे आहेत. कारण केशवचंद्रांचे पुढील आयुष्य-
क्रमांतही त्यांस उद्दिम्तेने कायमचे सोडले नाहीं. कुचब्रिहारलमानंतर
जी समाजांत फूट झाली, त्यानंतरच्या त्यांच्या प्राथनांत अत्यंत दुःख. उद्देग
ब संताप हे मनोबिकार दिसून येतात. त्याचप्रमाण त्यांच्या आयुष्याच्या
अखेरीस त्यांच्या अनुयायांतील बखेडे पाहून ते फार निराश व दुःखी झाले
होते. “' आनंदरस हा प्याला, भवताप शांतचि झाला ! ” अशा प्रकारच्या
धन्योद्रारापेक्षां त्यांच्या प्रार्थनांतून देन्य, पश्चात्ताप, निराह्या व दुःख अशा
बृत्तींचीच छाया अधिक दिसते,
तारीख १९ जुळे १८८३ रोजीच्या प्राथनेत ते असे म्हणतात का!
“६ हे परमेश्वरा, माझे जीवन व जीवनकाय हीं व्यथ गेलीं असच मी समजा-
बयाचे काय ? बखेडे मिटावे आणि वातावरण दांत व्हावे, म्हणून तूं मला
दिलेल्या बुद्धीची ब शक्तीची मी शिकस्त केली; पण व्यथं! माझ्या अंतरांतील
तीत्र वेदना मी तुझ्यापासून छपविल्या नाहींत, माइया सभोवार माजल्ल्या
यादवीने माझे अंतःकरण दातराः बिदीण झाले आहे, आणि मी राय मज-
समोर पहात असलेल्या सूडाच्या वृत्तीने माझ्या दारीरास असह्य वेदना होत
आहेत. मी तुझ्याजवळ रात्रंदिवस करुणा भाकीत आहे. पण माझ्या जीवाला
विश्रांति नाहीं !'' दसऱ्या एका प्रसंगीं तर, “ही उदास किबहुना दुः'खत
अंत:करणाची थोरवीच मी तुझ्याजवळ मागत आहे,” मशी त्याना लाथंना
केली आहे.
अथीत् हे त्यांचे क्रेश त्यांच्या लोकसंग्राहक बुद्धीस धरून होते, व्याक्तिराः
त्यांस इतके दुःखी होण्याचे कारण नव्हते, हे क्लेश दूर व्हावे, म्हणून त्यांच्या
अहर्निश प्रार्थना सुरू होत्या. त्या फलदायी झाल्या नाहींत, म्हणून त्याच्या
प्रार्थनांचें महत्तव कमी होत नाही. अखिल विश्वाचे कल्याण व्हाबे, अशी
भ्रीज्ञानदेबांची प्राथना सुप्रासद्धच आहे. तथापि ती आज कित्येक शतके
पुरी झाली नाहीं; ब ती केव्हां तरी पुरी होईल अशीही फारशी आशा नाहीं.
ह्यासंबंधी केशवचंद्रांचें म्हणणें इतर्वेच आहे कीं, इंथ्ररास अंतःकरणपूवक हाक
मारली, तर त्याचा आदेदा हटकून मिळतोच मिळतो; पण तो आपल्याला
अनुकूलच असतो असें मात्र नाही,
(३)...
४१८ मनाची अशांति [मा. ३ प्र५ वें
येथपर्यंतच्या विवेचनावरून प्राथना ब प्रेरणा ह्यांसंबंधीं केशवचंद्रांचे विचार
ब अनुभव ह्यांची बरीचशी कल्पना बाचकांना होइलच. तर्थारषि त्याची
आधिक स्पष्ट कल्पना येण्यासाठी केशवचंद्र सेन ह्यांच्या कांही निवडक
प्रार्थना ब त्यांस देवाने दिलेले जबाब, हे त्याच्याच प्रार्थनांवरून “' देव-भक्त
संवाद ” ह्या सदराखाली पुढील प्रकरणांत देत आहोत. त्यावरून केशवचंद्र
यांच्या प्राथना ब त्यांस देवाकडून मिळणाऱ्या प्रेरणा, यांची बाचकांस स्पष्ट
कल्पना आल्यास पहावे.
प्रकरण सहावे
देव-भक्त-संवाद
न्तारीख २२ जुले सन १८८३ रोजी करवचद्र अश्शी प्राथना करतातः---
“: माझ्या मनाची अशी भावना आहे की, तुझा चेहरा ( ए॥॥५ 1966 ) जर
मला नित्य दिसला नाही, आणि तुझे शब्द जर मला सदोदित ऐक आले
नाहींत, तर मग तूं ईश्वर कसचा ! आम्ही ज्याप्रमाणे एकमेकांना पाहतो,
त्याप्रमाणे तूं आम्हांला दिसणार नाहींस काय ? आम्ही ज्याप्रमाणे एक-
मेकांचे बोलणे ऐकतो, त्याप्रमाणे घडोघडी मिळणारे तुझे संदेश, आणि
आमच्या रोजच्या प्राथनांस तुजकडून मिळणारे जाब, आम्हास ऐकु येणार
नाहीत काय £ हे शक्य नसेल, तर तूंच नाहीस, निदान आम्हाला तरी तूं
शून्यवत् आहेस.”
वरील अबतरणाचा वाच्याथे घेतला, तर अश्या अनुभवाचे भाग्यवंत
लाखांतही फार थोडे सांपडतील अस वाटत. भावनाप्रधान बगाली लेखकां-
च्या लेखात अ्थवाद व॒ अतिशयोक्ती ह्याचा भास ठिकठिकाणी होतो.
त्यामुळे वाचकांस सत्यानेश्वय करण्यास बरेच अवघड जाते. माझ्या
बोलण्याचा श्रोत्यानीं लक्ष्याथे घ्यावा, वाच्यार्थ घेऊं नये, असे खुद्द
केशवचंद्र ह्यांनीही आपल्या एका व्याख्यानांत स्पष्टच सांगितळ आहे.
परंतु ही लक्षणा त्याच्या सर्वच उद्गारांस लावावयाची की काय, त्यांचें
सारेच गद्य काव्यमय आहे, असे मानावयाचे कीं काय, हा प्रश्न
उरतोच. केशवचद्र एका प्रार्थनेत म्हणतात कौ, “देवा, चिकित्सक
बुद्धीचे टीकाकार माझे सभोवार असतां, मी जेव्हां तुझेजवळ तत्त्ववेत्ता
म्हणून बोलत असेन, तेव्हा मीं बाल्बत्तीन बोलाव, व निवडक 'मित्रांत
एकटाच बोलत असतां, मीं उत्साहभराने बोलाव, असे कर.” प्रार्थना
व प्रेरणा ह्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर अधिक प्रकाशा पाडणारे
जे उतारे आम्ही पुढे देत आहोत, ते केशवचंद्र ह्यांचा सार्वजनिक प्रार्थनां-
थेकां आहेत. त्यांचा अर्थ वरील उद्वगारांच्या दृष्टीने कसा लावावा, ते आम्ही
४२० इश्वर बोलतो कसा ! [भाग शरा
वाचकांवरच सोंपबितों. आपल्या एका प्रार्थनेत केशवचंद्र देवाजवळ बोलत
आहेत, आणि देवाकडून --त्यांच्याच मुखाने त्यांस प्रत्युत्तर मिळत आहे,
असे हे प्रश्नोत्तरूप प्रार्थनेचे प्रकार आहेत. केशवचंद्र सेन देवाजवळ
प्राथना करितातः--
[१]
“: हे प्रभो, तूं आमच्याशी बोलतोस काय ! मानवांच्या कानी तुझे शब्द
पडणे दक्य़ आहे काय? दोकडो लोक ही गोष्ट अशक्य आहे, असें म्हणतात..
तर दयाळा, माझे मन यासंबंधी निःशंक कर,”
“£ अरे अश्रद्धावान् ग्रहस्था, मी पूर्वी हिज्रू व हिंदु संतांजवळ वारंबार'
बोलल्याचे तुला माहीत नाही काय? आषणि मी जर पूर्वी बोलत होतों, तर
आताही मला बोलतां येणार नाहीं काय? का माझी वाचादाक्ति गेली १
किवा ह्या पिढीचे लोकांचा मीं निर्दयपणे अव्हेर केला, असे तर नव्हे १”
“हु परमात्मत्रू ,तूं निराकार,तुला तर जीभही नाहीं,मग तू बोलणार कसा १”
“: माणसाप्रमाणे मी बोलत नसतो.”
£: मग तूं आमच्याशी कसा बोलतोस १”
“ अच्चुक राहाणपण सुचणें, कोठून तरी उत्तेजन मिळणे, कशाची तरी
उत्कट स्फूर्ते होणे, मार्गदशक घडा घ्यावा, अशी अनेक गोष्टींची विलक्षण
जुळवाजुळव घडून येणे, एकाएकीं कर्तव्यबुद्धि खडबडून जागत होणे, सुष्टि-
क्रमांतील सूच्चेक अर्थ कळू लागणे, ही माझी निवेदनपद्धति होय,”
“ तुझी इच्छा तूं कोणत्या भाषेत आम्हांस कळवितोस १”
:£ माझी भाषा म्हणजे हित्रू अथबा सस्कृत, इंग्रजी अथवा ग्रीक अशी'
नाही. माझी भाष ही अंतःकरणाची स्वभाषा होय, निःशब्द उत्कंठा व,
मूक प्रश्न याच्या द्वारे जीव माझ्याशी बोलतात, आणि त्यांच्या अतःकरणांतील
श्रद्धा ब स्फूर्ति यांच्या द्वारे मी आपले सत्य त्यांस कथन करतो,”
६ पण देवा, तूं जे सुचबितोस, ते माणसांस नेहमींच समजते काय? ”
£ होय, निरपवाद समजतेच. देववाणी सुबोध. असते. बाल्क ती
जाणण्यास उत्सुक असतो, त्यास ती समजते, तत्त्ववेत्ता ती समजून घेण्याची,
काळजी घेत नाहीं, तो गोते खातो.”
प्रकरण १ वें.] इश्वर बोलतो कसा ४२१
“: तर मग तूं जो बोलतोस तो कांहीं शेलक्या मंडळींशी कीं सवाशी १
जुन्या मताचे माझे कांहीं शहोजारी म्हणतात, कीं तुझा आदेशा कांहीं बाटेबर पडला
नाहीं, तो मिळण्याचे भाग्य लाखांत एखाद्यालाच, कित्येक तर असे म्हणतात
कीं, आजच्या भरतभूमींतील साऱ्या आस्तिक व भक्तमंडळींत तुझा दिव्य
संदेश घेण्यास तूं फक्त एकच पुरुष पसंत केला आहेस ! माझ्या देवा, हें
खरेच काय! ?”
“: मुळींच नाही. कांहीं शेलक्या मडळींस मात्र देव वदा होतो, असा
मलताच आरोप मजवर कधीही कोणी करू नये, माझ्या येथ हा प्रतारणा
पब्रेलकूल नाहीं. बाल-वृद्ध, शहाणे खुळे, पापी व पुण्यवान, हिदु ब खिस्ती,
अशा सर्वांसच माझे म्हणणे समजन घेण्याच सामथ्य मी दिले आहे.”
£: मग देवा! ही सारी मंडळी त नाकबूल करून उलट माझाच उप-
ह्रास करतात हे कसं १ मी माझ्या इंग्रजी व हिदी बहुतेक सह्यास विचारल
ते सर्व एकमताने माझा इन्कार करतात.?
:: ते जर माझे म्हणणे ऐकत नसतील, तर तो माझा दोष नव्हे. माझे
अस्तित्व हे जसे सत्य आहे, तसेच मी बोलतो हेही खरे आहे.”
:: मग हे दीनवत्सला, तू बोलत असूनही तुझ्या अत्यंत दीन बालकांना
मते ऐकूं येत नाही ह कसे ? ते कृपा करून साग,”
“ बाबारे, क्चितू त्यांचीच पाप त्यांच्या आड येतात,कोठ त्यांची अश्रद्धा
त्यांस कांहीं समज देत नाही. आणि कित्येक तर माझी प्रेरणा घेऊनही
गर्वाने किवा अज्ञानाने स्व श्रेय आपल्याच अकलेस देत असतात.”
“:< देवराया, तूं माझ्याजबळ कधी बोलला आहेस काय? ”'
“ ताख्खो वेळां.”
: केव्हां बरे देवा १? आणि कोठे? ”
£ सांजसकाळ, रात्रंदिवस, व वर्षानुवषे तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी मी
सस्फुरद्रप झालो आहें.”
क; तो कसा १ ??
“: बत्सा, माझ्याजबळ ये, ह्याचा अधिक खुलासा करण्यापूर्वी तुझ्या मस्तका-
ब्वर बरदहरस्त ठेवून तुला आशीवाद देऊ दे."
हा मी एक गरीब पामर जीव तुझ्या पायांशी नप्न झालो आहे.”
४२२९ इशसंवाद अश्ठोकिक नाही [माग $३ रा
“ आतां तुझ्या अंतरात्म्याच्या ठिकाणीं विलक्षण आनंदार्चे भरतं आल्या-
सारखे तुला वाटतें काय?”
८ होय, दवा. श्रम
“ त्र मग मी आतां काय म्हणतो, ते नीट ऐक; व त्याचा जबाब दे..
रोज तुला भूक लागते ब दू जेवतोस, लोक असेच म्हणत नाहीत का काँ».
आम्हांला भूक लागते, तेव्हा आम्हास खावेसे वाटते म्हणून आम्ही जेवतो.
पण तू काय म्हणतोस बरे १ अगदी सत्याला स्मरून सद्भावनेने बोल पाहूं ?
“* बाळा जेव. असे तूं म्हणतोस म्हणून मी जेवतो; आणि मी दुख्णाईत
असतां तूच मला आतां जेवूं नको, असे सागतोस,''
:: अद्या वेळा मी तुझ्याजवळ कसा बोलतो १ ”
“ घुचा आणि ज्वर ह्यांच्याच दार."
“* आणि माझ बोलण तुला नीट आणि स्पष्ट समजतना? तसेच तूं
भलतीच चूक करीत असलास तर तुझे अतःकरण तुला खात नाही काय?
मग ती सूचना तुला कोणाकडून मिळते बरे?”
“निःसंशय तुझ्याचकडून, आमची विवेकबाणी ही खरोखर देववाणीच
आहे.”
“ आणि ह्याचप्रमाण तुझ्या आयुष्यातील उत्कप-अपकर्पाचे विशेष प्रसंग
हे तरी माझेच आदेश नाहीत का?”
“: खरच, त तसेच आहेत. ते आम्हास पुष्कळ गोष्टी शिकवितात.
“: तसेच हा सुंदर गुलाब पहा. तो तुला कांहीं सांगतो आहे काय १ ”
“ होय, होय, देवराया ! त्या फुललेल्या फुलाच्या रूपाने तुझ्या हंसतमुखांतून:
मी असे ऐकतो आहे को, “बाळ, माझे तुजवर प्रेम आहे आणि म्हणूनच
ही प्रेमाची खूण मी तुला देत आहे'.”
“* माझे बोलणे तुला ऐकू येते तर ? ”?
“येते खचित. हे परमपुरुपा, तुझे धन्यवाद असोत, तुझा जयजयकार असो.!”
[ २]
ठौ
प्रकरण ४ ्वे.] आधिभौतिक शास्त्रे ४२२
। अलौकिक, ही तुमची भावना असेल, देव सृष्टिनियमास सोडून अलोकेक
असें कांहींच करीत नाही.”
£: पण जगाच्या इतिहासांत तर देशोदेशीं असे अलोकिक क्रि
व भविष्यवादी पुरुष होऊन गेले, असे मानतात: आणि अशा महात्म्या
पुरुषांच्या पायाशी बसूनच इंराप्रणीत म्हणून गणलेली धघमशास्त्रे सर्व राष्ट
शिकत आलीं आहेत, असही ऐकता काँ, अद्या सामान्य पुरुषाची समाधी
लागत असे, त्यास दिव्य दशने होत असत, त्याना दिव्यज्योत दिसे आणि
तुझे दूत त्यांस भेटून तुझा संदेश त्यास पोचवीत, हे परमात्म , इशप्रेरणेचीं ही णूढ
रहस्ये मळा समजावून सांग आणि माझे दाश्चित्त शात व सुप्रकाडशित कर,”
बाबारे, जुन्या पुराणांतील अवाराष्टर राहिलेली ही सारी खुळ आहेत !
बास्तविक भूढ चमत्कार आणि दिव्यददीने ह्याचा मला अत्यन्त तिटकारा आहे.
जे कोणी अद्या प्रकारचे अलळोकिक सामथ्य मिरवीत असतील, त्या ढोगी
लोकांनीं श्रद्धाळू ब साध्याभोळ्या लोकाचे आजवर पुष्कळ नुकसान केले
आहे, अद्यावर इतःपर भरंबसा ठेवू नकोस, इंशप्रेरणा ही सूयप्रकाशाप्रमाणे
उघड आहे, आणि साध्या श्रसनक्रियेईतकी ती सलम आहे. त्यासाठीं
पहाड चढावयास नकोत व गिरिगव्हरी समाधीचा अभ्यास नको. रोजची
प्रापंचिक कर्मे करीत असतांही इंराप्रेरणा समजते.
“ म्हणजे मी खातषीत असता अथवा हिडतफिरत असताना, किवा
घंदारोजगारात गढलो असताना, तूं माझ्याशी बोलशील काय ? ”
१86 होय. १)
“ तर मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्राणायाम, ध्यानधारणा, समाधि इत्यादि
कशांचीच अवरयकता नाही ?”
“ नाही. कशाचीच गरज नाहीं. एक 'विवेकनिष्ठा ( श्व या
0018016108 ) असली म्हणजे पुर.”
[| ३ ]
6९ टुट्ाप्रेणेशी आधिभोतिक शास्त्रे विरोधी नाहींत काय ? जर तुझ्याच
प्रे णेने चालाबयाचे तर ती शास्त्र केवळ उपेक्षणीय ठरतात नव्हे !”
£: असे नव्हे. आधिभोतिक शास्त्राचा असा मुळींच विरोध नाही. त्यांची
४२४ वैराग्य आणि गुरूपास्ति [भाग * रा
उपेक्षा न करतां त्यांस विसाव्या शतकांतील बायबलाप्रमाणे मानून तीं आदराने
वाचावी, जे जं म्हणून सत्य आहे, तं माझेंच आहे ब तें पवित्र आहे,
“: परंतु उत्क्रान्तिवादासारखीं जीं धर्मविरोधी शास्त्र आहेत, त्यांचं
काय करावें? ”
“: जी जी शास्त्रसिद्ध म्हणून गोष्ट दिसेल, तिचा धीरानें स्वीकार करावा.
आधिभोतिक शास्त्रमंदिरांतही तुला अखेर माझीच प्रेरणा ऐकूं येईल.
इक्सले आगि डार्विन हे न कळत माझेच काय करीत आहेत. त्यांचे नास्तिक-
पणाचे तर्क असतील, ते तू सोडून दे. परखु त्यांच्या ज्या शास्त्रसिद्ध गोष्टी
दिसतील, त्यांस माइया शब्दाप्रमाणे मान दे. सब शास्त्राच्या प्रक्रियेत
'मी आहे' आणि 'मी अखिल चराचराच घारणपोपण करीत आहे, अशा
अनेक गभीर आणि सत्यसिद्धान्तांची मीच सर्वत्र प्रेणा करीत आहे, असेंच
तुझ्या प्रत्ययास येईल.”
[४ ]
“: बरें. देवा, मा वेराग्यशील असावे, असच तुला वाटतें काय? माझे लग्न
झाले असून मला मुलेबाळ आहेत, तर उद्याचा विचार न करून माझे कसे
चालेल ? यास्तव माझे मित्र मला म्हणतात की, घमाठील हे वैराग्याचे खूळ
तू मोडून टाक, तर मी काय कराव बरे १”
:: माझी तुला अक्यी आज्ञा आहे का, तू बराग्यशील्च असले पाहिजे.
प्रापंचिक वृत्तीचा मला तिट्कारा आहे.”
:- पण आपले ब आपल्या आश्रिताचे सगोपन कराव, असे तूच आम्हांस
सांगितलेस नाहीं काय!"
6 होय, पण त अक्या पाखड पद्धतीन नव्हे, देवाचा लाभ जोडण, हे तुझें
पाहिले कतेव्य आहे. अन्नाच्छादनासाठीं घडपडणे हे नव्हे, त्याची काळजी
मी घेईन. वेराग्य म्हणजे आलस्य नव्हे. श्रद्धायुक्त मनानें अइंकार सोडणे, व
निःशंक मनाने देवावर भार टाकणे याचेच नांव वैराग्य. ह्या अखिल विश्वाची
मीं अशी रचना केली आहे कीं, ज्यांचा माझ्यावर निर्धार आहे, त्यांच्या
हिताची गोष्ट त्यांस सहज प्रास व्हावी.”
£: परंतु हे महाराजा, आम्ही गरीब माणसे ! तुझी ओळख करून देण्यास
अम्हां मध्यस्थ कोणी नाहीं ! ”
प्रकरण ६ वें.] देवमुखाने उपदेश ४२५
५ तृंच उत्तम आहे. बाळांनो, मुलांनीं बापाकडे धाव घेण्यास मध्यस्थ
कशाला £(
“: घण आम्ही जरी तुझ्याजवळ असलो, तरर तूं आम्हांला स्पष्ट दिसत
नाहींस !”
:: होय. तसें प्रारंभी होणारच. परंतु ह्यापुढे मध्यस्थावर अबल्ंबून न
राहतां, तुम्ही स्वतःच प्रयत्न कराल, तर माझे दर्शन तुमच्या डोळ्यांस सद्ज
घडेल, तुम्हांला मागदशक म्हणून तुम्ही खोट्या देवाच्या फंदी पडूं नका.
मध्यस्थ गुरूंच्या नादीं लागूं नका किवा व्यथं जुन्या पोथ्याचे भारेही धुडाळूं
नका. तुम्हाला काणी कांही सांगो, तुमच्या हृदयीं बास करणारा जो मी,
त्या माझ्या समतीबांचून कोणतीच गोष्ट मानू नका. तुम्ही माझी रोज उपा-
सना करीत जा, आणि अशी तुमची पूजा सुरू असली, म्हणजे मी निराकार
आहे हे ठाऊक असूनही, तुम्ही माझे मुखमंडळ पहाल, मझे हितगुज ऐकाल,
आणि माझ्या पायांना स्प्हाही कराल, जसजसे तम्ही बस्चेबर मजकडे दाल,
व उत्कठेन माझ्याकडे दृष्टि लावाल (719 १०पाः कुणंट 1९०), तसतसा
माझा चेहरा तुम्हांला स्पष्ट दिसेल.” $
केरबचद्रानी आपल्या प्राथनांतून वरीलप्रमाणे सवादपद्धतींचा अवल्ब
बऱ्याच वेळां केला आहे, आणि आपल्या व्याख्यानांतील कित्येक वादस्रस्त
मुद्दे त्यांनीं अशा प्राथनाप्रसंगी दवमुखाने पुन्हा वदविले आहेत, तसेच
आपल्या प्रतिस्पव्यांची कानउघाडणीही अधिक स्प शब्दात केली आहे.
उदाहरणार्थः-देबमुखाने केशवबचद्र म्हणतात की, “' सुधारक व देदासेवक
वर्गातील सावंजनिक पुढाऱ्यांप्रमाणे अहर्निश घडपड करणे, व्याख्याने देणे,
अथबा मोठी विद्वत्ता सपादन करण, हीं ब्राह्मांची खरी कतंब्ये नव्हत, तसेच
शाळा काढण, स्थानिक-स्वराज्यांत सुधारणा घडविणे, शेतकऱ्यांस त्रणमुक्त
करणे, अबलोन्नति करणे, अथवा राज्ययंत्र सुयंत्रित करविणे, इत्यादे सर्व
सार्बजनिक हिताची ब परोपकाराची कृत्ये करणे, हेही ब्राहयांचें केवळ दुय्यम
प्रतीचे कतंव्य होइल. हे सर्ब करून जर तुम्ही माझी उपासना करणार नाहीं,
% देववाणीबद्दल अनुभव केशवचंद्र एके ठिकाणीं असा सांगतात की,
मेघगजनेप्रमाणें आकारवाणी झाली, आणि ती शिष्य मंडळींनी (१10191९6)
आनंदमम़ ( भ्र) 181 8611101 ) होऊन ऐकिली
४२१ एकाच वक्त्याच्या द्वरिविध वाणी [भाग ३ रा
तर तुमची किंमत पांखडलेल्या तुसाप्रमाणें कवडीमोल होईल. ब्राह्मपंथांत
राहण्यास तुम्ही अपात्र व्हाल. ब्राह्मसमाज हा भरतभूमीच्या उद्घाराकरितां
मी स्थापिलेला एक पथ आहे. त्यांतून असा कोडा आणि तूस बाहेर फेकला
जाइल, हे पहा, हजारो चोर आणि दरोडेखोर माझ्या ह्या पवित्र पंथांत
खुसळे आहेत. पण मी त्यांस तेथे टिकूं देणार नाही. मला माझा हा पथ
शुद्ध ब पवित्र राखयावयाचा आहे. आज तम्हा ब्राह्मांमध्ये कित्येक उपदेशक,
प्रचारक, साधु आणि उपाध्ये आहेत; ते प्रार्थनेच्या वेळी माझ्या ब्राह्म-
भक्ताप्रमाण डोळे मात्र मिटतात, पण त्यांना माझे दर्शन झालेले नसतें.
त्यांची मजवर निष्टा नसते; उलट ते खऱ्या साक्षात्कारी भक्तांचा मना
पासून उपहास करतात. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांची रोजची उपासना,
पण ती कशीबशी उरकृन एकदां केव्हां जाऊं, असे त्यांस झालेलें
असते. प्रार्थनेला मात्र मादेरांत येतात. पण ती पुरी होतांच दारूचे
गुत्ते, नाहींतर कुंटणख.ने, ह्यात झक मारण्यास निघून जातात ! & तुमच्यापैकी
ज्याची पश्ुवरन्नि इतक्या परमावधीच्या थरास गेली नाहीं, तेसुद्धा स्त्रियांनी
पुरुषसमाजात वागावे असे प्रयत्न करतात. तेव्हां स्त्रियांसंबंधीं त्यांचे मन
पापी ब बिपयासक्त असत. ह्याशिवाय असत्य, सोदेगिरी, हांबरटपणा, द्वेष,
कपट, चुगलस्वोरपणा असे कितीतरी दोष त्यांच्या निर्ढाबलेल्या अंतःकरणांत
कायमचे िऱ्हाड करून बसले” असतात ! ” असो. अशा रीतीनें त्राह्मांचे
दोप[विष्करण केल्यानतर, आचार्य केशवचंद्र यांचा व इतर ब्राह्मांचा संबंध
काय, त्यांच्यांत मतभेद झाल्यास आचायाच्या ठब्दासच त्यांनी कसे महत्त्व
दिल पाहिजे, आचार्य ब पारमार्थिक गुरु यांत भेद कोणता, वगैरे मुद्दे सांगून
त्राह्ममोदर हे जगजननीच मंदिर होय, व येथ मातुभावानेच माझी उपासना
घडत्रून आणण्याचा आपला संकल्प आहे, वगेरे गोष्टींचा देववाणींत उल्लेख
आहे. विस्तारभयास्तव हे उतारे येथें अधिक देतां येत नाहींत.
बरील प्रश्नोत्तरूप प्रार्थना केशवचंद्र कशा करीत असत, व त्यांचा
श्रोत्यावर काय परिणाम होत असे, ह्याची नक्की अटकळ आज करतां येणार
नाहीं. ह्या प्रार्थना त्यांच्या व्तमानपत्रांत बेळोवेळीं प्रसिद्ध होत असत.
१ कु 878 उ 100 1९00710107 ७'०४७', हाते "०४७ 0४७, ऐ७ 4:
&170 1 100 0101110) 81 16 06001 ४॥०७ 1०7 १७७७प०0०1ए.”
प्रकरण ६वे.] क्रषि-संतांचे व ब्राह्माचे अनुभव सारखेच! ४२७
शिवाजीमहाराजांच्या अंगांत देवीचा संचार होऊन, ती आपला आदेशा
त्यांच्या मुखाने वदवी, असे इतिहासकार सांगतात, तशांतला वरील प्रकार
नव्हे. तसेच मुतात्म्यांशीं संवाद करणारे, मध्यस्थाचे मुखाने कांहीं बदवितात,
तसलाही नमुना हा खास नव्हे. आपल्याकडील महीरषाति आदिकरून कित्येक
कर्वांनीं नामदेवादि संतांचा व पंढरीच्या विठोबाच्या मृतींचा संवाद वणिला
आहे; तसलाच हा एक अनुभव आहे, असेही म्हणणे कठीण वाटते. तात्पर्य,
देवभक्तांच्या दोन्ही भूमिका एकाच वक्त्याने घेतल्यावर भक्तवाणीपेक्षा देव-
वाणींत विश्वसनीयता अधिक कां ? हा एक प्रश्नच उरतो,
अभिंषेकपात्रांतून गळणारे साधे पाणी क्षणमात्राने गोमुखांतून तीर्थ
म्हणून बाहूं लागतें. कारण दरम्यान त्यास इंराप्रतीकरूप महत्पदा'चा सस्कार
घडला, असे मानण्यांत येते. त्याप्रमाणे ह्या प्रश्नोत्तररूप प्रवाहांत उत्तरवाणीला
पावन करणारं मध्यस्थ काय असते, हा एक चितनीय प्रश्न आहे. तसेच
केशवचंद्रांच्या निरनिराळ्या राब्दप्रयोगांवरून त्याचे दृष्टदेवत निर्गुण निराकार
ब्रह्म नव्हे, तशी सगुणसाकार मर्तिही नव्हे, ह उघड होत. आतां त्याची
भाषा सगुणसाकार अक्या स्वरूपासच जास्त साजेशी दिसते हे खर, तथापि
संतांच्या मुखाने म्हणावयाचे तर “' समचरण विटेवरि उभे राहिले” ते ब्रह्म
कर्से होते, हे “जावे त्याच्या वंशा तेव्हां कळे' असच म्हटले पाहिजे. केवळ
अनुभवाच्या गोष्टीबद्दल अननुभवी माणसांनी सादांक होणे योग्य नव्हे, सत
म्हणतातः-'कसे बोटाने दाखवू तुला | पहा अननुभव रुरुच्या मुला ।' तच
खरें, पण, “ गुरुच्या मुला” हे शब्द ब्राह्मांस रुचणार नाहींत.
आतां प्राचीन कषीचे ब सताचे ब्रह्मानुभब व हे आधुनिक ब्राह्मानुभब-
सारखेच काय', असा कोणी प्रश्न विचारल्यास, 'होय, सारखेच', असं त्राह्म तरी
खास उत्तर देतील. आम्ही अशा प्रकास्चा प्रश्न विचारला असता केशवचंद्र
सेनच काय; पण त्यांच्या अनुयायांत आजही ब्रह्मसाक्षात्कारी असे पुरुष
आहेतच आहेत; अश्या अर्थाची उत्तरे एकदोघां प्रमुख ब्राह्मांकडून आम्हांस
मिळाली आहेत. ह्या बाबतीत थोडा अधिक विचार होण्यासाठीं आधुनिक
काळांतील साक्षात्कारी म्हणून मानलेले सुप्रसिद्ध संत श्रीरामकृष्ण देव,
ह्यांच्याशी केशवचंद्र सेन यांचा ब त्याच्या अनुयायांचा संबध कोणत्या
प्रकारचा होता, ह्याचा थोड्या बारकाईने तुलनात्मक दृष्टीने विचार होणे जरूर
न्माहे, तरी ती गोष्ट पुढील प्रकरणावरच टाकलेली बरी.
प्रकरण सातर्वे
श्रीरामकृष्णपरमहंस
राजा राममोहन ह्यांचे अवतारकार्य ज्या सालीं संपले, त्याच साली ब्रेगाल
ग्रांतीं श्रीरामकृष्ण ह्या अलोकिक पुरुषाचा जन्म झाला. दोघांचा जीवनहेतु
बहुतांशी एकच असाबा असे दिसते. श्रीरामकृष्ण हे सनातनधर्मांचे कट्टे
अभिमानी होते, तरी पण त्यानी खिस्ती आणि इस्लामी धर्माचाही अभ्यास
केला होता. मात्र त्यांचा अभ्यास राजा राममोहनांप्रमाणे वाढ्य़यात्मक नसून
साधनात्मक होता. एकाने धर्मांचे बहिरंग पाहिले, तर दुसऱ्याने अतरंगासच
हात घातला, यामुळे एक पंडित ब दुसरे सिद्ध होते. राजा राममोहन
ह्यांस जगांतील प्रमुख सतरा भाषा उत्तम अवगत होत्या, तर
रामकृष्णांस आपल्या जन्मभाषतही लिहिण्यावाचण्याची पंचाईत होती.
त्या काळचे सुधारलेले जग राजा राममोहन यांचा रुबाब, त्यांची विशाल-
बुद्धि ब व्यापकदृष्टि ह्यांकडे कोतुकाने ब आदराने पहात होते, आणि
रामकृष्णास[रख्या कालीदेबवीच्या एका यःकश्चित् बेड्यापिशा पुजाऱ्या-
कडे जग प्रथम ढुंकूनही पाहण्यास तयार नव्हते. अशा ह्या दोघां बिलक्षण
व्यक्तीनी एकोणिसावे दतकांत बंगालच्याच काय पण सार्या हिंदुस्थानच्या
धर्मविचारांस जोराची चालना दिली, आज राजा राममोइन ह्यांचा ब्राह्म-
“समाज व रामकृष्णांचे मिशन, हवे दोन्ही संप्रदाय जरी परस्पर भिन्न
आहेत, इतकेच काय पण एकमेकांसंबंधी अगदीं उदासीन आहेत, तरी
श्रीरामकृष्णांच्या वेळीं तशी स्थिति नव्हती, श्रीरामकृष्णांच्या चारित्र्याचा
ब्राह्म-समाजाशीं अत्यंत निकट संबंध आहे, केवळ केराबचंद्र सेनच काय;
'पण नबबिघान व साधारण ब्राझ् समाज ह्या ब्राह्म-समाजाच्या पुढारलेल्या
ऱसंस्थांच्या चालकांवर श्रीरामकृष्णांच्या संगतीचा विदोष परिणाम झाला होता,
असें श्रीरामकृष्णांचे चरित्रकार म्हणतात. ब त्यांस प्रतापचंद्रांसारखे कट्टे ब्राह्म
ऱ्व फर्कुहारसारखे कट्टे खिस्ती लेखक ढुजोरा देतात.
22 श्रीरामकृष्ण आणि केशवचंद्र सेन.
* तपोवनांतील केशवचंद्र व त्यांचे सांप्रदाय बंधु.
मा. २ प्र. ७र्वे.] श्रीरामकृष्ण व त्राह्म-इतिहासकार ४२९.
श्रीरामकृष्णांचे कल्याण, श्रीमत् स्वामी विवेकानंद, तसेंच श्रीरामकृष्णांचा
दासबोध (९७०8 ९ ० 5881 नेरा1801119 ) लिहिणारे दुसरे प्रतिकल्याण
“ एम् म्हणजे बाबू महेद्रनाथ गुप्त, असे श्रीरामकृष्णांच कित्येक प्रमुख
अनुयायी पूवीचे ब्राह्म पंथी होते, तसेच वाग्बिहारी केरावचंद्र सेन, लेखणी-
बहादर प्रतापचंद्र मुझुमदार, भक्तश्रेष्ठ विजयकृष्ण गोस्वामी आणि शीघकवि
त्रेलोक्यनाथ संन्याळ, असली ब्राह्मसंप्रदायाची प्रमुख मंडळी श्रीरामकृष्णांच्या
पायांशीं बसून त्यांच्या बोधामृताचे वरचेवर सेवन करीत असत. ताः्पर्य,
गंगातटाकीं दक्षिणेश्ररच्या एका ओऱ्यांत बसलेल्या ह्या अप्रसिद्ध पुजाऱ्याच्या
हाती सुधारलेल्या जगाची नाडी लागण्यास ब्राह्मसप्रदायच साधनीभूत झाला,
आणि मूळच्या ब्राह्मसंप्रदायांचे नवाविघानांत होत चाललेल्या रूपांतरास श्री-
रामकृष्णांचा सहवास कारणीभूत झाला, अज्ली वस्तुस्थिति दिसते. परंतु
ह्या गोष्टीस ब्राह्इतिहासकारानीं द्यावे, तितके महत्त्व दिलेले दिसत नाही.
इतकेच नव्हे, तर विजयदृष्ण गोस्वामी ह्यांच्यासारखे ब्राह्मसंप्रदायाचे मुख्य
आधारस्तंभ, श्रीरामकृष्णाच्या आकर्षणाने ब्राह्मसंप्रदाय अजीच सोडून जेव्हां
बाहेर झुकले, तेव्हां अशा रीतीने त्राह्मसंप्रदायच नामशेष होतो कीं काय,
अश्शी दहात बाटून ब्राह्महतिहासकार पंडित शिवनाथश्ास्त्री ह्यांच्यासारख्या
विवेकशील पुढाऱ्याने, आपल्या साधारण ब्राह्मममाजाचा असल्या अन्थावह (!)
सहवासापासून मोठ्या दक्षतेने बचाब केला ! त्यामुळे ह्या आधुनिक पंडिताचे
साधारण ब्राह्मसंप्रदायी व त्या सिद्धपुरुषाचे अनुयायी हे पुढे परस्परांपासून
अगदीं अलग ब सुरक्षित असे राहुं लागले, ही गोष्ट चांगली झाली कीं
बाईट झाली, ह्याबद्दल सर्वोचेंच एकमत होईल असें नाहीं; तथापि त्या-
संबर्धी वाचकांस अधिक विचार करतां याबा, म्हणून श्रीरामकृष्ण ब
त्यांच्याशी सन्निकट असलेला नवविधानपंथ, ह्यांच्या परस्परसंबंधाचा थोडा
बारकाईनें विचार करूं.
श्रीरामकृष्ण परमहंस हे एक लोकोत्तर कोर्टाचे पुरुष होऊन गेले, ही
गोष्ट आज सर्वमान्य झाली आहे, एकोणिसावे शतकांतील देशकाल मानाने
त्यांचें जन्म-कथन अत्यंत विस्मयकारक बाटते. एकदां स्वगोच्याही पर्लाकडे
दिव्य लोकांत एक महान् क्षि निजानंदांत मम असतां एक दिव्य बालक
त्यांच्याजवळ गेले, ब लडिबाळपणानें त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्याने
४९६० श्रीरामकरृष्णांचें जन्मकथन [माग शरा
त्या महर्षींचे समार्धीतून उत्थान केलें, व म्हटले की, ““ मी भूतलावर अवतीण
झालो आहे, आतां तुम्हीही तिकडेच अवतार घ्यावा.” हे खुणेच शब्द ऐकून
त्या महापुरुषाने किंचित् स्मित करून आपली संमत दर्शविली, व
श्रीमत् विवेकानंद या रूपाने ते पुढ झबतीण झाले. अशी आख्यायिका खुद्द
रामकृष्णच सांगत असत. अर्थातू वरील आख्यायिकेतील ते दिव्य बालक ह
खुद्द त्यांचेच रूप होय, हे सांगावयास नकोच.
श्रीरामकृष्णांचे बडील खुदीराम हे परमभक्त होते. ते यात्रेच्या निमित्ताने
एकदां गयेस गेले असतां, त्यांस विलक्षण दृष्टान्त झाला. पिटुलोकीच्या एका
सभेत मुख्यस्थानाबर महाविष्णु-श्रीगदाघर अर्धिष्टित झालेले त्यांनी पाहिले,
आपले सारे दिवगत झालेले पूवज सिहासनाधिष्टित श्रीगदाधरास स,्टांग
प्रणिपात करीत आहेत, असे पाहून खुदीरामाचे अतःकरण भक्तीभावाने अत्यंत
विनम्न झाले. तेव्हा श्रीगदाधरानी त्यास जबळ बोलाविले, खुदीरामान पुढे
होऊन भगवंतास वंदन केले, ब सद्गदित अंतःकरणाने त्याचे स्तवन केले,
तेव्हां श्रीगदाधर विष्णु प्रसन झाळे व म्हणाले की, '' धर्मसंस्थापनेकरितां
पुनःपुन्हा अवतार घेण्याचे माझ ब्रीद आहे, त्याप्रमाणे ह्या वेळीं मी तुझा
पुत्र म्हणून अवतार धघईन.” ह्याच सुमारास रामकृष्णाची माता सती चद्रामणि
हिलाही दिव्य स्वम्न पडत होती. एकदां तर भर दिवसा ती शेजाग्च्या
शिबमदिरासमोर उंभी असता, शिवलिगातून एकाएर्की दिव्य तेज बाहेर पडले,
ब ते तिच्या शरीरांत अंतघांन पावल !
याप्रमाणे श्रीरामकृष्णास गरिवरूष म्हणाबे काँ बिष्णूचा अवतार समजावे,
अथवा सबल ब्रह्मच मृतरूपाने अवतरले, असे म्हणावे हे ठरविणे भारिकांस
कठीणच पडेल. पुढ रामकृष्ण अबतीणं झाल्यारूतरही, ते त्यांचे एक परमभक्त
मथुरत्राबू ह्यांस रिवरूपान दिसल, अघोरमाणदेवी नामक एक भाविक
बाई त्याच रूपांतर इयामसुदर गोपालकृष्णरूपांत झालेले पाही, श्रीमत्
विबेकानदांस तर त्यानीं एकदा राधिकेच्या रूपांतही दान दिले. राम आणि
कृष्ण म्हणतात तो मीच अस निश्चित आश्वासन खुद्द रामदृष्णार्यीच आपल्या
अंतसमयी विवेकानदांना दिले, ब त्यांचे किचित् सारक झालेले मन निश्चित
केल, हं प्रसिद्धच आहे. माझे गुरु श्रीराम ब श्रीकृष्ण यांच्याहूनही थोर हाते,
त्यांचा वास्तविक आधिकार किती होता, हे सांगणें मलाही शक्य नाहीं, असंही
प्रकरण ७वं.] विस्मयकारक '्ररित्र ४२९१
स्वामी म्हणत. लोकिक दृष्टीने श्रीरामकृष्णांनी देह ठेवल्यानंतरही ते त्यांच्या
भक्तमडळीस प्रत्यक्ष होत असत, त्याचा केबळ बाहिश्वर प्राण असे स्वामी
बिवेकानद अमेरिकेत असतां. राज रात्री त्याच्याशी सवाद करून आपली
दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानाची रूपरेषा आखीत असत, स्वामीजीसारख्या
श्रेष्ठ कार्टीतील अनुयायाची गोष्ट असो; पण एकदा एका अगदी सामान्य
दजाच्या भाविकान, पेटलेल्या घरातून एक लहान मृल बाहेर काढण्याकार्रतां
श्रीरामकृष्णाच नाव घेऊन आगीच्या डोबात उडी घातली, तव्हा श्रीराम-
कृष्णाच्या मूर्तीन त्यास झळून धरून मुळासकट सुरक्षितपण बाहेर आणून ठेवल,
असा त्या भाविकास अलीकडे एकदा प्रत्यय आल्याचेही प्रांसद्ध झाल आहे.
ह्या ठळक गोष्टीवरून श्रीरामकृष्ण ह्या महनीय बिभूतीबद्दल वाचकास
कांहींशी कल्पना होईल असे वाटत.
श्रीरामकृष्णाचे विभूतिमत्व जसे आश्चर्यजनक आहे, तसेच त्याचें
चरित्रही विस्मयकारक आहे. ते द्वेत्यात देती, अद्वेत्यात अद्वेती आणे (वाशष्टा-
द्वैद्यातही तसेच साजणारे होते. रामोपासनेच खरे हृद्रत कळावे म्हणून
त्यानीं कित्येक दिवस झाडावर राहून हनुमताशी आपल डाकय तो सब
तऱ्हेन तादात्म्य करून घेतल होत. कालीदेवीचा उपासक त्यांच्यासारखा
दुसरा क्वचितूच झाला असेल. कृष्णभक्तीत ते दुसरे गोरंगच होत. अथवा
राधेची उपमाही त्यास दिळी असता शोभेल, समाषबियोग त्यास सहज-
प्रास होता. एखादे सुदर हृदय अथवा गोड गीत त्याना भावसमाधि लावण्यास
पुरस होई. भेरवी ब्राह्मणीच्या सहवासात तत्रविद्नततील जी घोर साधने
त्यानी केली, ती ऐकली की मन थरारून जात! कालीदेवीच्या दर्शनासाठी त्यानी
जो अट्टहासपूवक धाबा केला तो ऐकून पाषाणह्ृदयी मूर्तींच्या अतः-
करणासही द्रव आला, ह्यात काहींच नवल नाही. कामिनी आणि काचन
ह्यांसब्नंधीचा मोह समूळ नष्ट करण्याकारता त्यानी असघधोरप्रमाणे तीत्र ब
अग्नीप्रमाणे जाज्वल्य साधन केली, ती पाहून आपली बुद्धि गागरून जाते.
स्त्रीविषयक मिन्नमाव अजीच नाहॅसा व्हावा, म्हणून ते स्त्रीवेषाने स्त्रियाच्या
समाजातच कित्येक दिवस राहिले, इतकच काय, पण विवस्त्र झालेल्या तरुण
स्त्रिया-नव्हे तरुण व सुंदर दंपत्यांची साक्षात् रातेक्रीडा-पाहूनह्दी आपली
(आ नितही
ब्रह्ममाबन| यात्कि चलित होत नाही ! उलट सोंदर्य ब आनंद ह्यांच्या
४४२ श्रीरामकृष्णांचीं साधने व लोकसंग्रह [माग शै रा
दर्शानांत समाधीच छागते, अशी त्यांनी आपली सत्त्वपरीक्षा पाहिली!
कांचनासंबंधीं तुच्छबुद्धि त्यांच्याठायीं इतकी बाणली होती कीं, कांचनाच्या
नुसत्या साज्निध्याने त्यांच्या अंगास आंकड्या येऊ लागत ! श्रीरामकृष्णां-
सारख्या स्वयसिद्ध अवतारी पुरुषांस इतक्या खडतर साधनांचा अबल्ब कां
करावा लागला; तसेच इतक्या साधनांनंतर ब्रह्मानुभवानें ज्यांची पूर्णपणें
निःसदेहवृत्ति बनली, जे स्थितप्रज्ञ झाले, त्यांनीं पुन्हा खिस्ती ब इस्लामी
धम!(तील अतरंगसाधनांचा अभ्यास करून, तोच अनुभव घ्रेण्यास त्यांस
असानाबच्छित्न बुद्धि कोठची उरली ! बगैरे प्रश्न सह्दज उत्पन्न होतात.
पूर्णज्ञानसंपन्न पुरुषांस पुन्हा योगाभ्यास चाळू ठेवण्याची आवश्यकता
काय ? असा प्रश्न श्रीरामकृष्णांनीं त्यांचे गुरु श्रीतोतापुरी यांस केळा होता.
तेव्हां आपल्या पितळी कमंडळूचा दृष्टान्त देऊन त्यांनीं उत्तर केले की, हा
कमंडलु एकदा घांसून आरशा[साग्खा स्वच्छ केला, तरी तो पुन्हा रेज घांसून
ठेवण्याची आवश्यकता नसते काय १ त्यावर रामकृष्णांनी मोठे मार्मिक
प्रत्युत्तर केळे की, कमडलु सुवर्णाचाच असला, मग हा खटाटोप कोठे रहातो १
साधने करून सिद्ध झालेले पुरुष व स्वयंसिद्ध अवतारी पुरुष यांच्या
अधिकारांतील फरक वरील प्रत्युत्तांत द्रात झाला आहे असे वाटतें.
तथापि अशा स्वयंसिद्धानीही सामान्य साधकांप्रमाणे साधने करीत बसावें
हे कसे! हा प्रश्न रहातोच. हाच प्रश्न श्रीरामकृष्णांचे अनुयायी बाबू गिरीशा-
चंद्र ह्यांनी त्यांस विचारला असतां श्रीरामकृष्ण म्हणाले की, “' बाबारे, हर
आ।ण गोरी ह्यांचा त्रिकालों कधीही वियोग नसतां, मला शिव पति मिळावा
म्हणून पार्वती जी तपश्चर्या करीत असते, ती कां बरे? मलाही इतकीं खडतर
साधन करावीं लागतात, हे पाहून तरी लोकांनीं ह्याचा सोळावा हिस्सा तरी
साधनें करावीं, हाच ह्यांतील हेतु आहे.”
श्रीरामकृष्णांचा लोकसंग्रह वरबर पाहणाराच्या लक्षांत येण्यासारखा नाहीं.
कारण लोकसंग्रहाच्या अलीकडील लोकिकसाधनांचा त्यांच्या ठिकाणीं पूर्ण
अभाब होता. धमंप्रचाराथे त्यांनी कोठे व्याख्यानांचा दौरा काढला नाही;
श्रीदयानदांसारख्या शास्त्राथाच्या समा भरविल्या नाहींत. किंवा धर्मविषयक
एखादा प्रबंधही लिहिला नाही, पण आधुनिक विकारांच्या खवळलेल्या
दयात संचार करणारे कित्येक देवमासे आपल्या वाग्जालांत कसे गुंतवावे,
प्रकरण ७ वें.] श्रीरामकृष्ण व देवेंद्रनाथ ४३४
ह्याबद्दल मात्र श्रीरामकृष्ण अत्यंत दक्ष होते असें दिसते. हौ त्यांच्या
वाग्जालाची फेक ब्राह्मसमाजी मंडळीवरच वारंबार झालेली आहे. ७०७९
ल झाल. फिळाणाताहाण& ह्या ग्रंथाचे दोन्ही भाग बा'चून पाहतां असे
दिसतें की, श्रीरामकृष्णांचे निदान त्या ग्रंथांतील महत्त्वाचे बहुतेक सव संवाद
ब्राहसममाजी मंडळींशींच झालेले आहेत. ही इंग्रजी वळणाची ब्राह्मसममाजाची
मंडळी आपण होऊन ह्या अप्रसिद्ध दरिद्री पुजाऱ्याकडे जाणे हक्य'च नव्हते;
परंतु उलट श्रीरामकृष्ण मात त्याच्या भेटीसाठी उत्सुक झालेले होते. ह्या
विषयासक्त जगात सद्गुरू आणि सच्छिप्य ह्या दोघाचीही सारखीच
अपूर्वाई आहे. ह्यामुळे सच्छिष्य सद्गुरूंच्या शोधात नसतां, उलट
सद्गुरूच सच्छिष्याच्या शोधात आहेत, असे कधी कघी आढळून
येते. निदान एकोणिसाव्या शतकांतील धरमंग्लानीच्या काळांत असाच
उलट प्रकार आढळून येणे स्वाभाविक होते. ब्राह्मममाजापेकींच नरेंद्रनाथ
दत्त ( स्वामी बिबेकानंद ), देवेद्रनाथ ठाकूर, इंश्रचंद्र विद्यासागर, बाबू
केशवचंद्र सेन, इत्यादि अधिकारी साधकांचा शोध घेत श्रीरामकृष्णच फिरत
होते. ही सारी मंडळी आपल्याच विद्वत्तेच्या आढ्यतेत असल्यामुळे श्रीराम-
कृष्णांची योग्यता कळण्यास त्यास बराच अबाधि लागला व कित्येकास ती
कधींच कळलीही नाही अस वाटते. साधारण आहझसमाजाचे संस्थापक
पोंडित शिवनाथशास्त्री याच्याबद्दल उल्लेख वर आलाच आहे. आददि-
ब्राहासमाजाचे प्रधान आचाय देवेंद्रनाथ ह्याचाही जवळ जवळ तसाच प्रकार
झाला. श्रीरामकृष्ण देवेंद्रनाथांच्य[ भेटीस देवेद्रनाथांचे सहाध्यायी मथुरबाबूक
ह्यांच्याबरोबर आपण होऊनच एकदा गेले होते. तेव्हां देवेद्रनाथानीं त्यांस
ब्राझसमाजाचे वार्थषक उत्सवास येण्याविपयी बोलावणे केले. परतु
अशा मोठ्या समारंभास यावयाचे ते बगाली बाबूप्रमाणे पायघोळ धोतर
नेसून ब चादर घेऊन आले पाहिजे, अशी त्यांची अट होती. पुढे ती अट
श्रीरामकृष्ण पाळतीलच असा भरंबसा न वाटल्यामुळे हा पटकूर नेसलेला
** ज्या दक्षिणेश्वर मंदिरांत श्रीरामकृष्ण रहात असत, त्या मंदिराची
मालकीण राणी रासमणीचे मथुरब्राबू हे जांबई होत. ते मंदिराचे व्यवस्थापक
असून श्रीरामकृष्णांचे परमभक्त होते.
(३)...६
४१४ श्रीरामकृष्ण व केशवचंद्र [भाग इरा
घर्मवेडा, सुशिक्षित सभ्यांच्या समाजांत न आलेला बरा, असे बाटून त्यांनी
आपले दिलेले आमंत्रण रहित केले !
ह्याप्रमाणे आदि-ब्राह्मममाज ब साधारण ब्राह्मसमाज ह्या ब्राह्मसमाजाच्या
दोन प्रमुख आद्यत शाखा आपल्याच संकोचान श्रीरामकृ्णापासून जरी दूर
राहिल्या, तरी नबावेधानपंथाचा प्रकार मात्र तसा झला नाही. वैष्णव
मिकाऱ्याच्या मेळ्यांत रंगून जाणाऱ्या केशबचंद्रांस ह्या अधेनझ साधूर्शी
सहबास करणे इतराप्रमाणे असभ्यपणाचे किवा धोक्याचं बाटले नाहीं.
यामुळे त्याची चित्तवृत्ति श्रीरामकृ'णांच्या ठायी जी एकदां जडली, ती
अखेरपर्यत कायमच राहिली, बगाळी तरुणांत श्रीरामकृष्णाची प्रासद्धी
करण्यास केशवचद्र सेन हेच कारण झाले. श्रीरामकृग्णाचे स्वामी बिवेकानदादि
पट्टशिष्य त्याच्याकडे येण्यापूवीच केदावचद्र सेन याच्यावर श्रीरामकृ"्णांची
छाप बसली होती. केशवचंद्र सेन हे त्या वेळीं तरुणबंगालचे जीब की प्राण
असल्यामुळे, स्वामी बिवेकानदाची जागा वास्तविक त्यांनींच पटकावयाची,
पण तसे घडल नाही. ह्याच कारण केदावचद्राची असामान्य खिस्तनिष्ठा,
किंबा त्यांची स्वतःबद्दलचीच अहमन्यता, किवा त्याची प्रपंचराते अथवा तो
केवळ एक योगायोगच, हे पुढील विवेचनावरून काहींस जाणतां थेईल
स्वामी विवेकानदाप्रमाणेच केशवचंद्रासब'धीं श्रीरामकृष्ण याच्या मनाचा
बिदशेष ओढा होता. आदित्राहासमाजाच्या मंदिरात ते तरुणपणी एकदा
व्यानस्थ बसले असता, श्रीरामकृप्णानी त्यांस दुरून पाहिले होत. त्याच वेळीं
तेथील सवे ब्राह्मतरुणात केशावचंद्रांचीच धारणा सिद्ध होण्याजोगी आहे,
असे त्यांनी जाणले होते. रामश्ूप्ण समाधीत असता, एकदा एक सुंदर मोर
आपला शोभिवत पिसारा पसरून डोलान नाचत असलेला त्यांनी पाहिला
हा मोर म्हणजेच केटशाबचेद्र ब त्याचा पिसारा तोच केशबचद्राचे अनुयायांचा
बिस्तार होय, असे हृ रूपक होते, केटावचंद्र हे एक साधुपुरुष आहेत, असे
ते म्हणत, केशवचद्रांचे नबविधानांत कांहा तरी तथ्य असले पाहिज, एरव्ही
इतके लोक पंडित शिवनाथशास्त्री यांच्या नादी न लागतां केदावचद्रांच्या
भजनीं लागतेना, असे ते नेहमीं सांगत, ह्यांत थोडा गोरबाचा भाग असला
सरी ह्यावरून केरावचंद्रांबद्दल श्रीरामकृष्णांना किती प्रेम वाटत होतें. तें
ल्लक्षांत येईल. ते केशवचद्रांच्या भेटीस प्रथम गेले, तेव्हां ते त्यांस असंच
अकरण ७ वें.] श्रीरामकृष्ण व प्रतापचंद्र ४३५
म्हणाले कीं, “' तुम्हाला इंश्वरी साक्षात्कार होतो असं ऐकतो, तरी तो
साक्षात्कार कसा असतो, हे समजून धेण्याकरितां मी आलो आहे.” देवद्र-
नाथांच्या प्रथम भेटीच्या बेळीही त्यांनी त्यास असेच विचारले होत. देवेद्र-
नाथ ज्ञानी झाले, तरी ते एक बडे प्रापॉंचिकच, आणि शिवनाथशासत्री पडित
असले; तरी ते एक बाबदूकच असा श्रीरामकृष्णाचा लांच्यासंबधी ग्रह दिसतो.
उलटपक्षी देवेंद्रनाथ हे रामकृष्णांस असभ्यात काढीत होते तर शिवनाथ-
शास्त्री त्यांस विकृत मदू झालेले एक वेडेपीर समजत असत ! त्याची दिगंबर
स्थिति एकास असभ्य वाटे आणि त्यांची भावसमाधे दुसऱ्यास फेपऱ्या-
प्रमाणे दिसे! एकास त्यांचा गैदीपणा तिरस्करणीय वाटे, तर दुसऱ्यास त्याचे
होत असलेले देव्हारे, व॒गिरीशबाबूसारख्या नाटक्यानीं सपादित झालेली
त्याची प्रभावळ ही पहाबत नसत ! परंतु केदावचद्र, प्रतापचद्र व चिरंजीव शर्मा-
त्रेलोक्यनाथ संन्याळ इत्यादि नबविधानपथीय पुढार््यास श्रीरामकृग्णाबद्दळ
फार आदर वाटे. प्रतापचंद्र मुजुमदार ह्यानी तर श्रीरामकृष्णाच ज राब्द-
चित्र एके ठिकाणीं रेखाटले आहे, ते इतके मार्मिक व मनोहर आहे की,
त्याहून आपल्याला अधिक कांहीच लिहिता येणार नाहा, अस खुद्द त्याच्याच
अनुयायांना वाटून, श्रीविवेकानदांच्या नवीन विस्तृत च(रत्रात सपादकानीं त
जसेच्या तसेच उद्धृत केल आहे. प्रतापचंद्र म्हणतातः-“-“' श्रीरामकृष्णाच्या
सहबासाचा लाभ जोवर इश्वर आम्हांस देईल तोवर आम्ही मोठ्या आनंदानें
त्यांच्या पायाशी बसून त्याच्यापासून पावित्र्य, वेराग्य, अध्यात्म आणि
प्रेमोत्क्पे याचे घडे घेऊं. श्रीरामकृष्णांनी आपल्या बाळभावाने इंश्ररा निपयी
मातृुभाव आमच्या ठिकाणी फार विलक्षण रीतीन उत्पन्न केला. त्याच्या
साहचयांन हिंदूच्या पुराणांतील तेहतीस कोटि देवताच्या रूपानी त्या परम-
घुरुषांच अनंत कल्याणगुण कसे प्रकट होतात, त आम्हांस समजून आल.!'
केशवचद्रांच्या मनावरही श्रीरामकृष्णाच्या सहवासाचा व त्याच्या अथपूण
सहजोक्तींचा जादूप्रमाणे परिणाम झाला. आणि हिवूची मूर्तिपूजा हे त्याच्या
अधघःपाताचे मुख्य कारण होय, असे मायून त्यासाठी अतःकरणापासून तडफड-
णारे केशवचंद्र सेन व त्यांचे अनुयायी ह्याचा असा ग्रह होऊं लागला की,
ईश्वराला साकार मानण्यांत जितकी चूक आहे, तितकीच त्यास केवळ
निराकारच समजण्यांतही होत आहे. ह्या मतपरिबतनानंतर केरावचंद्रांस ज्ञे
४३ रामकृष्णांचा जयजयकार [ माग शरा
आध्यात्मिक प्रत्यय येत गेळे, ब जे दिव्य दृष्टान्त होऊं लागले, त्यांवरून
इश्वराच्या सगुणसाकारतेवरील त्यांची श्रद्धा हळुहळू बळावू लागली. खुद्द
रामकृष्णांचेही विलक्षण साक्षात्कार त्यास बरचेबर होऊं लागले, ह्यामुळे
श्रीरामकृष्णांबद्दल त्यांचा पूज्यमाव सहजच बाढत गेला, श्रीरामकृष्णांस
पाहतांच मूर्तरूपास आलेले हे नवविधानच काय असे वाटून, नबविधानाचा
जय़जप्रकार असो ! असे म्हणून ते त्यांस वंदन करीत ! आणि एखाद्या
लेकरायमाणे त्यांच्या पायाशी बसून, त्याच्या तोडून खबणाऱ्या बोघामृताचे
बालवृत्तीने प्राशन करीत. केशावचंद्राच्या वक्तुत्वाबद्दल श्रीरामकृष्ण गोरव.
करू लागले की, “' तुमच्याच तोडून ऐकलेले राब्द मी लोकांस सांगता,
आणि म्हणून ते त्यास पटतात, असे नम्नरभावाने केशवचंद्रांनीं म्हणावे.
ब्राह्ममंदिराच्या वेदीवर केशबचद्र सेन कधी वक््तुत्वाच्या भरांत असता,
श्रीरामकृष्ण तेथ अकस्मात् आल्यास उपासना बंद करून केशवचंद्र लगेच
बेदीबरून खालीं उतरत, आणि त्या संतसंग्तीच्या आनंदांत रंगून जात..
एकदां तर श्रीरामकृष्णास त्यानीं आपल्या घरीं नेऊन आपले बसणे, उठणे,
निजणे, भोजन करण इत्यादि नित्यव्यवसायाच्या जागा त्यास दाखविल्या व
श्रीरामक्ृष्णांनीां आपल्या दष्टिक्षेपानी त्या पावन कराव्या, असे त्यांस आर्जविले.
केशवचंद्राचे सहकारीमित्र खुद्द विजयकृष्ण गोस्वामी तर असे सागतात की,
त्या वेळीं केशबचंद्रानी श्रीरामकृष्णास आपल्य़ा उपासनेचे खोलींत नेऊन
तेथे त्यांच्या पायांवर पुष्पाजळि वाहून त्यांची पूजाही केली ! आमच्या भाविक
बाचकास ह्यात कांहीच विलक्षण वाटणार नाहीं. परंतु साकार देव आणि
गुरु ह्यांचा अत्यंत कडक शाब्दांनीं निषेध करणाऱ्या ब्राह्मांच्या आचायाचे हें
चर्तन त्यास फार चिंतनीय आहे, यांत शंका नाही.
केशवचंद्रांचा नवावेधान पथ हा प्रामुख्याने खिस्तानुयायी असतांही त्या
धर्मास विसंगत अशी मातृभावाने ब्रह्माची उपासना, त्याचप्रमाणे अभि,
उदक, ध्वज इत्यादीची होणारी आराधना, संन्यस्तवृत्तीचा ब वेशाचा
अंगीकार वगैरे प्रकार नवविधान पंथांत जे रूढ होऊं लागले, ते या मत-
परिबर्तनाचाच अप्रत्यक्ष परिणाम होय यात दांका नाहीं. आतां केशवचंद्र
सेन व श्रीरामकृष्ण ह्यांच्या सहबास!चा काल पुढें कित्येक वर्षे टिकता, तर
हें मतपरिवतन पुरें होऊन नवविधानाचें वेशिष्टय कदाचित् कांहींच राहिलें
प्रकरण ७ वे.] मतभेदाचे रहस्य ४९७
नसतें. परंतु तसें न होतां ते वेरिष्ट्य कायम टिकले, ह्यास कारण पोडत
शिवनाथदास्त्र्यांप्रमाणें केशबचंद्रांचाही आपले वेशिष्टय कायम टिकविण्या-
-बद्दल अट्टाहास हेच होय असे आम्हांस तरी वाटते.
हे मतभेदाचे मुद्दे थोडक्यांत म्हणावयाचे तर दोनचारच होते. (१) देव,
भक्त ब गुरु हे एकरूप आहेत हे न पटणे, (२) ज्याचा भर्म त्यास पुरेसा आहे
व सत्यस्वरूप आहे, असे न मानतां, सर्व घर्म अंशतः खरे मानून साऱ्या
घमोची नघीन खिचडी तयार करणे, (३) “ सगुण (साकार) निरुण एक
गोबिदु २? हे पुर न पटणे, (४) परमाथाच्या बरोबरीने प्रपंचाचा बडेजाव
करून प्रपंचपरमार्थांचा समुच्चय मानणे, परंपरागत चालत आलेल्या र्ढीचे
व शास्त्रमयादांचे महत्त्व न जाणण, असे ते मतभेदाचे मुद्दे होते. परतु सूश्र्म
रीतीने विचार करतां केशवचंद्रांनी पडद्याझाड केलेली श्रीरामकृष्णांची पूजा,
ब उघड ब्राह्ममंंदिरांत केलली येशू खिस्त, मोझेस, महमद, 'चतन्य इत्यादीची
-मानसयूजा, तसेच सव धमात सत्य आढळत, इतकेच नव्हे तर जगातील
“सर्वे प्रचलित घम हे खरे आहेत, याप्रमाणे झालेले त्याचे मतांतर; त्याच-
प्रमाणे होम, शांतिजल, इत्यादिरूपाने साकारोपासनेस येत चाललेल महत्त्व, व
प्रपंच सोडून संन्यस्तवृत्तीचा होत असलेला अंगीकार, आणि नवसहितेत शास्त्र
ब रूढी यांस देऊं केलेळे महत्व, बगेरे केराबचंद्राचे प्रकार पाहिले म्हणजे
एका अहंकाराशिवाय त्यांच्या मतभेदास फारस। आधार राहेला नव्हता, अस
उघड दिसतें. ह्या अहंकाराच्या प्रत्ययासाठी केरावचद्रांच्या अतःकरणाच्या
कप्प्यांतील एक दोन कल्पना सांगितल्या असतां पुरं होइल. केशवचंद्र ह्यांचा
पूर्वीचा जिवलग मित्र विजयकृष्ण ह्याला ते म्हणत की, “ मी चैतन्य व खिस्त
ह्यांचा अंशाबतार आहे, तर तूंही चेतन्याचा अनुयायी अद्वेत असल्याबद्दल
पुकारा कर.” इतकेच काय पण ते आपल्या प्रभावळीत असतां, खुद्द
श्रीरामकृष्णांसही आपल्या नवविघान पंथांचे एक अनुयायी अस ग्हणण्यापयंत
“त्यांच्या विचारांची मजल गेली होती ! मग धमंवेडाच्या अज्ञातपंकांतून श्री-
रामकृष्णांस केरावचंद्रांनी वर काढल असे त्यांचे अनुयायी म्हणतात त्यांत
-नबल काय ! असो. केशवचंद्र वारले तेव्हां श्रीरामदू'"ण एखाद्या मुलाप्रमाणे
रडले ! तीन दिवस त्यांनीं आपलें अंथरूण सोडल नाहीं. '' केशवबाचे निधनाने
र्माझ्या एका अंगास पक्षषात झाला,” असे ते म्हणत. हं ज्यांचे केशवचंद्रांबर
४३१८ . केशवचंद्रांचे माहात्म्य [ माग ३ रा
अलौकिक प्रेम, त्या श्रीसमक्ृष्णां्रद्दल केशवचंद्रांच्या सुप्रसिद्ध सावजनिक
व्याख्यानांत अगर लेखांत. कृतजञबुद्धीने अथबा प्रेमादराने चुकून एकदांही
उललेख आढळूं नये हे आश्चर्य होय. ब्राह्मसमाजाचा “सुलभसमाचार' ब
“संडे मिरर? यांमध्ये मधून मधून श्रीरामकृष्णांसंबंधीं उल्लेख येत असे, असे
श्रीरामकृष्ण परमहंसांच्या इंग्रजी चरित्रावरून दिसतें. परंतु ते उल्लेख कदाचित्
अधिक मोकळ्या मनाचे प्रतापचद्र मुजुमदार यांचेही असतील, काय सांगावे.
प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांनी आपल्या केशवचंद्रांच्या चरित्रांत श्रीरामकृष्णांच्या
सत्संगतीचा व विचारांचा केशवचंद्रांचे नवविधाना'वर बराच परिणाम झाला,
असे स्पष्ट म्हटळ आहे. हाच उलेख जाहीर रीतीने केशवचंद्रांच्या तोंडीं
अधिक शोभला असता. परतु केशबचंद्रांची महत्त्वाकांक्षा त्यांच्या क्तृत्वापेक्षांही
आधिक बलवत्तर होती. आणि माझा नबविधानथंथ मी कोणाचे ऐकून अगर
पाहून बनविला नसून, तो साक्षात् इंगाप्रणीत आहे, असे ते ठांसून सांगत
असल्यामुळे श्रीरामकृष्णाबद्दल कृतज्ञबरुद्धीने त्याच्या तोडून उल्लख-निदान
त्यांच्या प्रसिद्ध इंग्रजी मापणांत निघाला नाही,अशी आमची समजूत झाली आहे.
केरावचंद्र सेन आपल्य़ा “जीवनवेद'नामक आत्मचरित्रांत असे लिहितात
कीं:--"' मी माझा हा माल ब्राजारात इ'क््य तितका सुंदर मांडीन, पण मी
कोणाचे उसने घेणार नाहीं. मी सारी राज प्रा थनेत घालविली आणि दुसऱ्या
दिवशीं सकाळीं मला हे भाडवल मिळाले. माझा प्रथमपासूनच असा निर्धार
होता की, साक्षात् शञानस्वरूप अश्या परमात्म्याकडूनच ज्ञान संपादन करावे, आणि
ज संपादन केले तेच लोकास द्यावे, वैराग्य आणि ईश्वराशी ऐक्य हेही मी
दुसऱ्या लोकाच्या सागण्यावरून पत्करणार नाहीं.” जेथे खुद्द केशवचद्रांचे हे
उद्गार तेथ त्याच्या अनुयायांच्या अहंकाराचा चटका, सूर्यकिरणांपेक्षां
वाळूने अधिक भाजावे, त्याप्रमाण जाणवल्यास नवल नाहीं. केशवचंद्रांच्या
स्वावलबी व स्वतंत्र माहात्म्याचे वणन करतांना ते श्रीरामकृष्णांस तर मोजीत
नाहींतच, पण “महात्मा राममोहन' आणि 'मर्हषि देवद्रनाथ, यांच्याकडूनही
केरवचद्रांना काहीच घेतले नाही,असे ते अमिमानपुरःसर निक्षून सांगतात. परंतु
कै केरावचद्राची| इंग्रजी व्याख्याने ब त्यांचे स्फुट इंग्रजी लेखसंग्रह हॉ.
शुस्तके पाहून आम्ही वरील विधान करीत आहोंत.
प्रकरण ७.वें.] खिस्तनिष्ठा व कृष्णनिष्ठा ४३९.
ब्राह्मेतर तिऱ्हाईत लेखकांची समजूत अशी नाहीं. आम्हांस तर असेच वाटते
की, नवबिधानतत्त्वविचारांतील बराचसा उत्तमांश श्रीरामकृष्णवचना-
मृतातूनच घेतला आहे. मग गोरसांत केशवबचंद्रांनीं विलायती सोडावाटर
घाळून गोरसाचे रूप ब चव पालटली ही गोष्ट वेगळी.
श्रीरामकृष्णांच्या उपदेशाने अखंड सच्चिदानंदाचे वास्तविक स्वरूप कराव-
चेंद्रांचे ध्यानी आलें, सगुणोपासनेसबंधी त्यांची दृष्टि निळली, परमात्म-
शक्तीस मातृभाबान ते पाहू लागळे, आणि कोणताच धर्म पूणत्वाने सत्यस्वरूप
नसून प्रत्येक धमात सत्य अदात: मात्र असूं शकते, ही जी ब्राह्मार्चा सर्वे-
साधारण समजूत त्यात पालट पडून जगांत प्रस्थापित असलेले सर्व धर्म
सत्य आहेत, असे ते म्हणू लागले, तथापि येशू खिस्तावर त्यांची नेष्ठा
होती, ती प्रचलित खिर्स्ताधमांवर नव्हती. श्रीचेतन्यांसबंधी त्याना आदर
होता, तो अलीकडील वेष्णवधरमाबद्दल नव्हत!, पूवीच्या घर्मसंस्थापकां-
प्रभाणेच आपण एक आहोत असा त्याना जबर आत्माविश्वास होता.
प्रचाळत असलेले सर्व धर्म अवनतदशेस प्राप्त झाल्यामुळे, विदोष आदरणीय
नाहींत, असा त्यांच्या मनाचा खरा ग्रह झालेला असावा असें वाटते.
हिंदूंच्या आचारघर्माची त्यांनी अनेक वेळा अत्यत निर्भत्सना केलेली आढळते.
त्याचप्रमाणे खिस्तीधर्म व यहुदीधम ह्यांबद्दल त्यानी अनादरच व्यक्त केला
आहे. तथापि येशू खिस्ताबद्दल केशवचंद्र याची दृढतर भक्ति असल्यामळे,
त्यांचीं सर्व व्यार्व्याने येशू खिस्ताचे माहात्म्यान संप्रक्त आहेत. यावरून त्याचा
खिस्तीधरमाकडेही तितकाच ओढा होता, असा कोणाचाही ग्रह होणे
स्वाभाविक आह. ह्यासबरधी फक्रुहार ह्याच्या ग्रेथांतील एक उल्लेख मोठा
मननीय आहे. त्याच्या एका खिस्ती घरमोपदेशक मित्रास बाब् प्रतापचंद्रांना| असे
खात्नीपूवंक सांगितले की, त्याची व केरावचद्राची धर्मभावना अगदीं खिस्तीच
आहे; परतु ही गोष्ट ते उभयतां साबंजनिक रीतीने अद्याप बोलून दाखवीत
नाहीत; कारण त्यांस असे वाटते कौ, त्यांनी आपली खरी मत आताच
एकदम सांगून टाकण्यापेक्षा ती हळुहळू उघड करण्यानेंच ते आपल्या
देशबांधवांच्या ठिकाणी खिस्तनिष्ठा पूर्णपणे उत्पन्न करूं शाकतील. पुढे
अनुभवाअंती खिस्तनिष्ठा आणि कृष्णनिष्ठा ह्या दोहोसही ते ब त्याचे
अनुयायी अंतरले असे दिसतें. फकुहारसाहेब म्हणतात की, खिस्ताला सवात
४४० शिवशिव न हिंदुनेयवन: [भा. ३प्र, ७ व.
श्रेष्ठ मानावयाचे, आणि सारे धमही खरे मानावयाचे, ह्या विसंगतीर्चा ५रिहार
केशवचंद्रांकडून केव्हांही झाला नाहीं. असो.
तात्पर्य, श्रीरामकृष्णांनीं खिस्तीधमातील अंतरंगसाधनांचा अम्याख्र
करून ज कांही जाणाबयाचे ते जाणले, आणि अखेर ते कट्टे सनातन हिंदु-
घरमींच राहिले, आणि त्यांच्या विवेकानंदादे अनुयायानीही स्वघर्माचाच
अभिमान धरला, परंतु केशवचंद्र जे एकदा जान बुलच्या कच्छपी लागले,
तो त्यांचा पूर्वग्रह गोधागुली न्यायाने न सटून, "रिव शिब न हिदुनयबनः?
अशी नवबावेधान पंथाच तऱ्हा झाली !
प्रकरण आठव
€«< क १. €%२१* €”*२ €”
नवविधानाचे कांहीं विधि
ह
आतांपर्यंत झालेल्या वणनाबरून केशवचंद्रांच्या मनांत उठलेले विचारांचे
वादळ कोणत्या स्वरूपाचे होते, ह्याची कल्पना वाचकांस येईल, आपला
नवविधान पथ जगात रूढ कसा कराबा, हा विचार मुख्यत्वेकरून त्यांच्या-
पुढे होता. त्यांच्या मनाची भूमिका जरी खिस्ती होता, तर्स वेष्णबकुलाचे
संस्कार, श्रीरामकृष्णांचा सहवास आणि महतीची आवड अथवा लोकेषणेची
तीव्र जाचणी, यामुळे त्यांना हिदूचे खिस्ती होण अशक्य होऊन खिस्तीधर्मास
उलट हिदुत्वाचा बाप्तिस्मा देणे भाग पडले, तसेच साघारण-त्राह्मांच्या
नुसत्या बुद्धिवादापेक्षा आपल्या पथात कांही विदोष आहे, हृ जगास दाखविण
जसें त्यांस जरूर होत, त्याचप्रमाणे नुसत्या शाब्दिक धर्मावचारांचे धमछील
बनवून त्यास परपरची शाश्वती आणण्यासाठी, त्यास कांही उपसंस्था, धा(मक
रास्त, उत्सव ब विधिविधाने यांचीही आवद्यकता बाटली. तसेच सऱ्या
-महतीस मूळ कारण बेराग्य आहे, हृही त्यांच्या लक्षांत येऊन चुकले होते.
या कारणास्तव त्यानी आपल्या समाजांत जे नवीन निरनिराळे उत्सव व
विथ सुरू केले. त्यांपकी कांही नमुने पुढे देत आहोंत.
१ फकिरी दीक्षाः-- एका चेत्र शुद्ध ३ ला प्रासिद्ध सत्पुरुप श्रीचेतन्य
ह्यांची जन्मतिाथे होती, त्या दिवशी केरवचद्रांच्या ब्राह्ममादरात फकिरीची
दीक्षा घेण्याचा विधि करण्यांत आळा. आदले दिवशीं आचार्य केशवचंद्र
ह्यांनी आपल्या मस्तकाचे मुंडन केले होते. उत्सवाचे दिवशी सकाळी भाई
कांतिचद्र ह्यांनी त्राह्मप्रचारकाचे पाय धुतले, भाई गोर गोविद यांनी ते
पुसले. नंतर सवे प्रचारक, केशवचंद्र सेनांच्या पुष्पहारानी सुशोभित केलेल्या
'ग्रहमीदरांत जाऊन आपपल्या जागेवर बसले. भाई प्रतापचंद्र मुजुमदार
ह्यांना खिस्तीधर्मपुस्तकांतून येशू खिस्ताने आपल्या अनुयायास केलेला उपदेश
वाचून दाखविला, नतर आचार्य केशवचंद्र ह्यांनी अंगांत कफनी घाठून
बेदीबरून नित्याप्रमाण इश्वराची करूणा भाकली. प्रार्थना सुरू असतांच
४४२ फकिरीदीक्षा व पवित्र भोजन [भाग ३ रा
केशवचंद्र सेनांनी आपल्या अगावरील वस्त्र फाडून त्याची कोपीन करून ती
परिधान केली; व खाकेत झोळी ब हातांत दंड घेऊन ते उभे राहिले ! त्यानेतर
भाईं कांतिचंद्र ह्यांनी त्यांचे झोळींत मृठभर मिक्षा घातली, आणि गौर गोविंद
उपाध्याय ह्यांनी केशवचंद्रांचे गळ्यांत नवयुगधर्मांचा शिक्का असलेले पदक
बांधळे, नतर आणखी कांही प्रचारकांचे गळ्यांत तसलीच पदक बांघलीं व
बाकीच्यांचे मस्तकावर केशवचंद्रांनी आपला वरदहस्त ठेवला, पुढे केराव-
चंद्रांनी आपल्या घराचे आवबारांतीलळ कमळसरोवरावर, मिळालेल्या मिक्षान्नाचा
स्वतां स्वयंपाक करून भोजन केले. आपल्या घराचा कारभार आपला बडील
भुलगा करुणाकुमार ह्याचे स्वाधीन केला; व त्यांनीं स्वतां मिक्षान्नावर
राहण्याची दापथ घेतली. त्याच दिवशीं संध्याकाळीं पल्लबांनीं सुशोभित
केलेल्या ब्राह्ममंदिरांतील वेदीसमोर सहा मुख्य प्रचारक स्थानापन्न झाले.
आणि त्यांनीं सत्य, जान, अनत, इत्यादि इंश्रराच्या प्रडगुणाचें, प्रत्येकाने
एकेक गुणाचे याप्रमाणे, विवेचन केळे; लगेच त्या दिवशी ते धर्मप्रचारक
धर्मप्रसाराथ॑ चोहोकडे निघून गेळे, आणि त्याच दिवशीं नवाबिधान,
( ०७ 1)18011891101 ) हे साप्तहिक त्यानी सुरू केले
२ पवित्र भोजनः-- दुसर्या एका रविवारी प्रभु येशू खिस्ताच्या पवित्र
भोजनाचे अनुकरण करण्यांत आळे ब्राह्ममादिरांत धर्मप्रचारकाची नित्यो-
पासना झाल्यावर सर्बे मडळी भोजनाकरितां नसत्या जामिनीवर बसली.
मधोमध शझुद्धोदकाने भरलेली रुप्याची माडी पत्नपुष्पांनी सुशोभित करून
ठेवली होतीं, नंतर केदवचद्रानी खिस्ती धर्मपुस्तकातून प्रसंगोचत असा
भाग बा'चून दाखविला. नंतर ते अन्नोदक पवित्र ब ओजस्थी व्हावे म्हणून
इंश्वराची प्राथना करण्यात आल्यानंतर तेथे जमलेल्या सर्ब स्त्री पुरुषांना
व आबालवृद्धाना त अन्नोदक प्रसाद म्हणून भक्तिपुरःसर थोडथोडे वांटप्यांत
आले. त्या पवित्र अन्नोदकांस प्रभूचे मास व प्रभूचे रक्त अशा सज्ञा देण्यांत
आल्या. त्याचे रहस्य अस सांगण्यात आलें की, “ हृ पवित्र अन्नोदक पोटात
गेल्यावर ते पचनीं पडताच प्रभु येद्ू खिस्ताचे रक्त आपल्या अगांत खेळूं
लागेल, इंश्रराशी तादात्म्य पावण्याची ही एक उच्चतर भावना आहे.”
केशवचंद्र सेनांचा कल खिस्ती आ'चारांकडे विशेष असल्यामुळे ' उदरभरण
प्रकरण ८वे.] गृहस्थ, भगिनी आणि विद्यार्थि ४४४
नोहे जाणिजे यज्ञकर्म ” ही हिंदुघमांची भावना ह्यांचे लक्षांत आली नाहीं
असे दिसते.
३ विरागी गृह॒स्थः--केरावचंद्रांची ह्यापुढील कल्पना म्हणजे “ विरागी
गृहस्थ ” ही होय. त्यांनी ह्या नवीन वृत्तीची कित्येकांना दीक्षा दिली.
अशा ग्रहस्थानीं इतरांप्रमाणेच सर्व व्यवहार ब धदारोजगार करावयाचा,
परंतु धंदारोजगार अगर काबाडकष्ट करून त्यांनी जो पेसा मिळाबयाचा
तो त्यांनी इंश्वरापणबुद्धीन ब्राह्ममंदिराचे (1316181 1)20०51 1381) )
विधान अमानत पेढीवर आणून भरावयाचा. ह्याप्रमाणे तो पेसा एकदां
इश्वराचा होऊन तो निष्पाप झाला, म्हणजे त्यांतून केवळ चगरितार्थास
जरूर तितकाच पेसा उचलावयाचा, जास्त खर्च करावयाचा नाहीं, असा ह्या!
विरागी ग्रहस्थांचा घम असे.
४ भगिनीसमाज:-- विरागी ग्रहस्थांची अशी दस्त लागल्यानंतर “भागनी-
समाज' म्हणून एक नवीन संस्था त्यांनी सुरू केळी. स्त्रियाच्या निरनिराळ्या!
दर्जाप्रमाणे त्यांस निरनिराळ्या प्रतीच्या दाश्षा देण्यांत येत. त्यांचे शपथ
विधीत सामान्येकरून चितन, अल्पाहार, स्वभावनिरीक्षण, परोपकार, जीब-
दया, रिझुसंगोपन, स्वच्छता ब आरोग्यविज्ञान असे विषय असत पाहिल्या
प्रतीचे दापथविधीत खालील कतंव्यांचा समावेश होत असे. देवाची एकरी.
आठ नांबे घेण, आणि संतांस व महात्म्यांस दारण जाण, प्रातःकाळी
क्हग्वेदाचा पाठ बाचण, दुपारी खिस्ती धमग्रेथ (बायबल) वाचण, साधकांस
व भक्तांस साखरपार्णी देण, स्वताचा स्वयपाक स्वता करणे, र्मादरांत
असतांना मस्तक कपड्यांनी आच्छादित ठेवणे, एकातिक चिंतन ब एकतारी-
वर भजन करणे, मुलासह आरत्या ब स्तोत्रे म्हणण, आणि श्रीचेैतन्यांचे
सरित्र श्रवण करणे, ह्याचप्रमाणे लहान अविवाहित मुलळींस निरनिराळी
अनुशासनपद्धति अस.
५ विद्यार्थिवगः --स्त्री-पुरुषांवी अशी संगात लागल्यानंतर विद्याव्यासंगी
अदा मुलांकरितांही एक शासनपद्धति सुरू करण्यांत आली. त्याचा क्रम
असाः---प्रातःकाळी प्रातःस्मरण ब धमशा स्त्राबटोकनानतर सकाळची उपासना
य अष्टोत्तरनाममाला-स्तोत्रपाठ, रोजचा अभ्यास व काम, गवतापासून नम्रता
ब फुलांपासून कोमलता ह्या मनोबृत्तींचा अभ्यास करणे, नक्षत्रमंडलाचा अभ्यास
४१४४ अभ्न्युपासना [भाग ३ रा
आणि अनंतस्वरूपाच चिंतन, एकेश्ररीधमांनुसार अभ्यास आणि झोपी जाण्या-
पूर्बी, हातून घडलेल्या पातकांचा उच्चार करून प्रार्थना, ह्याप्रमाणे दिनक्रम
'ठेबण्याविपर्यी कित्येक विद्याथ्यास दीक्षा देण्यांत आली.
६ अग्न्युपासनाः-- कमठाचे धार्मिक विधि म्हणजे काहीं घम नव्हे. खऱ्या
शाश्वतधर्मांचे स्वरूप याहून अत्यंत भिन्न व परम उदात्त आहे, असे मानून
हिदूचे कमकांडाबद्दल तुच्छतापूडक ओदासीन्य धरणे, किंबहुना त्याचा धिक्कार
करणे, हेच ज्यांचे वास्तविक शील, अका ब्राह्मांच्या ब्रह्ममंदिराच्या कार्यक्रमांत
सन १८८१ चे जून महिन्यात हा एक नवीन विध सुरू झाला. त्या दिवशीं
मंदिरांतील सांप्रदायिकासही आज कोणता समारभ होणार ह्याची कल्पना
नव्हती, मंदिरांतील वेदीपुढे एक वबिस्तीण लोहकुंड ठेविल होते, त्याच्या
जवळच एका बाजूस इधन व सामिधांचा भारा असून दुसऱ्या बाजूस तुपान
भरलेला एका मातीचा घडा होता. होमद्रव्याचे सभाबार सुदर व सुबासिक
पुष्पांच्या रंगबल्तिका शोभत होत्या. वेदिकधमास पारण्ये झालेल्या त्या
सांप्रदायिक धर्मसुधारकास, आपल्या ब्राह्ममंदिरात होमहवनाची तयारी पाहून,
साहजिकच आश्चर्य वाटल ! स्व मंडळी जमा झाल्यानंतर आचाय ब्रझ्मानद
केरावचद्र सेन ह्यानी प्रथम रंराप्रा्थनारूप मंगल केले. अंगीकृत कर्भ निर्विप्न
ब यथासांग पार पडावे म्हणून इंश्रराचे आशीर्वाद मागितले, आणि नतर
होमकुंड प्रज्ज्यालत करून त्यांनी अग्नीची स्तांत करण्यास सुरुवात कली. ते
म्हणालेः--“ हे प्रज्ज्यलित अमे, तू फार थोर आहेस, ह्या विश्वात तुझी शक्ति
फार मोठी आहे. तुझा भव्यपणा आणि तुझी महती यांबद्दल आम्ही तुझा
गॉोरब करता. तू कांही इश्वर नव्हेस आणि आम्ही तुला भजतो असही नव्हे, तर
अय्नीचाही जो आग्रे असा जो विश्वप्रकाराक अविनाशी ज्यात तो तुझ्या
रूपांत प्रकाशित झाला आहे. हे दिव्य अभे, तुझ्या ह्या स्वरूपांतच तो प्रकाशक
परमात्मा आम्हांस दृग्गोचर होत आहे. त्यानेच आपल्या हातांत तुझ्या ह्या
पवित्र ज्याला धरल्या आहेत. त्याच्याबाचून तुला अस्तित्वच नाहीं. अश्या त्या
तुझ्या व आमच्या इंश्रराला आपण भजूं या.” अश्या प्रकारे त्या लोकोषपकारक
अरमीची त्यांनी पुष्कळ स्तुति केली, आणि त्यांनी हृवनाचा समारोप खालील
शब्दांत केला. ते म्हणाले: --“ हे दिव्य अभ्निनारायणा, तुझ्याच आज्ञेने मी आज
तुझा अम्निहोत्री होऊन आमच्या व्यवायधर्माचे हवन करण्याकरितां ह्या खऱ्या
प्रकरण ८ ्वे.] पावनविधि ४४५
होमाचा प्रसार सुरू करीत आहे, तर तूं आम्हांस साह्यकारी हो. आणि
आमर्ची सवे पापे व विषयवासना ह्याचा तुझ्या दिव्यतेजात नाश करून टाक,
सेतानाचा नाश कर आणि मृत्यूसही जाळून टाक, ह्या सहा समिधा मी
तुला दोबटी अपण करतो, त्या जाळून तूं भस्म करशील, त्याचप्रमाणे माझे
षड्बिकारही भस्मसातू करून टाक.” अस म्हणून आधानक अगझिहोत्री
केशवचंद्र सेन ह्यानी अमिनारायणास सहा समिधाची दोवटली आहुति दिली,
आणि सर्व मंडळीसह आअथिदेवाचा मोठ्याने जयजयकार केला.
७ पावनबिधि:-- बेंदातील कमकाड हे ब्राह्मणानी स्वताची वृत्ति अबाधित
चालण्याकरिता व्यर्थ माजबलेळल एक सूळ आह, असे म्हणणारा एक बुदि-
वानाचा वर्ग प्राचीन कालापासून येथे आहेच, दुसर्या एका मध्यस्थ वर्गाचे
म्हणणे असे आहे काँ, वेदोक्तीबधात काढी रहस्य असल, तरी बेदोक्त
मंत्रांत तसं काहींच रहस्प नाही, सास्तव'*उपासना करावयाचीच तर ती संस्कृता-
सारख्या अपरिचित मृत भाषतील अर्थहीन मंत्रान न करता स्वयप्रेरित
भावनेन प्राकृत भाषेतच करावी. अद्याच्या संतोपाकरिता ह्या नवविघान
घर्मातील कित्येक वाघ थोड्या विस्ताराने सागणे जरूर झाळे आहे. खिस्ती
वाड्यय ब खिस्ती मिशनरी ह्याच्याशी विशेष परिचय झाल्यामुळ म्हणा, अगर
अख्विलळ मानवजातीकरिता ह्या सावेत्रिक नव (वघ!ःनघमाचा अवतार हाता,
म्हणून म्हण।, त्यातील आचारावचारात पोवत्य व पा/श्चिमात्य सस्कृतीचे विलक्षण
मिश्रण झालेले दिसत. वरील होमसंस्कारानतर लवकरच वबातसतिस्म्याचा एक
नवीन संस्कार ब्राह्मविधीचे प्रणालिकत रूढ झाला. ज्या आत्मशुद्धीस अभीने
आरंभ केला, तिची पूर्तता उदकाने केली, जुन्या विषयी जीवाचा अम्नीने
नाश केला, ब लगेच पवित्रोदकांत नवजीबनाचे जातकम झाले, एका रविवारी
आचायय केशवचंद्र ह्यांनी पीठावर बसून प्रथम थोडी प्राथना केढी, ते
म्हणालेः--“' हे शाश्वत परमात्मनू, ज्या ठिकाणी तुझा पुत्र जीजस ह्यास
अठरा शतकांपूर्वी पावन करून घेतलें ( बासिस्मा दिला), त्या पवित्र क्षेत्रा-
च्या ठिकाणीं, जाडन तीथोबर जाण्याकरिता आम्ही यात्रेकरू तुझे सेवक
निघालो आहोत, तर तूं आम्हास मार्गद्राक होऊन जेणकरून आमचा हा
प्रवास सुखावह होईल असे कर.” अशी प्रस्तावना झाल्यानंतर स्व
सांप्रदायिकाची मिरवणूक बाजत गाजत त्याचे लिलीकाटेज नामक बाड्या-
४४९ तीथीवोधि [भाग शे रा
मागील कमलसरोवरावर गेली, तेथे घाटावर नवविधानधमांचे निशाण फडकत
होतं. ब त्याच्या खालीं एका प्रस्त लाकडी बेदीवर व्याघ्रांबर पसरले होतें.
तो माध्यान्ह कालचा बेळ होता, अश्या बेळी सूय़ांचे तापापासून पीठाधिष्ठित
आचार्यांचे रक्षण करण्याकरिता कमलसरोबराच्या कांठच्या वृक्षवेलींनी आपल्या
पुष्पपल्लबांच्या माळाचा मंडपच उभारला होता. अश्या थाटात आचायोची
स्वारी स्थानापन्न झाल्यावर त्यानीं आपल्या उपदेशास सुरुवात केली ती अशीः-
“प्रिय बघुहो, आज आपण ज्यू लोकाचे धरमक्षेत्रात जोडन नदीचे
कांडी बसलो आहोत. ज्यास डाळे असतील, त्यानीं पह्दाव, मी तुम्हास खचित
सागत, अठरा दातकापूर्बी प्रभु येशूस येथच बासिस्मा देण्यांत आला. ह पवित्र
तीर्थांच उदक पहा. येथच इंशपुत्राने बुडी मारळी, यथच तो भाग्यवान् जीझस
जॉन दि ब्रॅप्टिस्ट याचे हातून पावन झाला, आणि त्याचप्रमाण वरील आकाशांत
पवित्र आत्म्याचा आवेरही येथच झाला, ह्याप्रमाण पिता, पुत्र ब पवित्र
आत्मा ह्या त्रयीचा सगम येथच झाला आहे, तो अवलोकन करा.” असा
उपदेश केल्यानतर केरावचद्र सनानी अमिदेवाप्रमाण वरुणदेवतेची यथेच्छ
स्तुति केली. नतर ज्या तीथांतुन बुडी मारून निघाल्याबरोबर येशू खिस्त
पावन झाला, त्या पाबत्रोदकात आपणही बुडी मारून पावन व्हावे, अश्या
भावनेने केशवचंद्र सेनांनी आपल्या अंगास सुगधी तेल व अत्तरे
लावून ते कमळसरोवरात उतरले आणि खिस्ती त्रयीचा उच्चार करून
त्यांनी भाषिक कमठाप्रमाण तीन वेळा बुडी मारळी; आणि अखेर
जय सच्चिदानंद अस म्हणून शोवट त्या त्रयीचा समन्वय केला. नंतर डोळे
कान, हात, पाय हे पाण्याने धुऊन, ते प्राथनेचा समारोप करीत असतां,
एका गायक प्रे्रिताने त्याच्या मस्तकावर जलघारा धरली. नंतर त शातिजल
आपआपल्या कलशात भरून घेण्याची एकच गदा झाली, आचाय आपला
कमडलु भरून घेऊन बाहेर आले, त्यानी सव भक्तमंडळीवर आपल्या
कमडळूतील पवित्र उदकाचे सिचन केल, तेव्हा संबानीं शातिः शात: शांतिः,
असे त्रिवार म्हणून ह्या तीथपावनविधीचा समारोप कला, नतर आचायोचे
स्पर्शान पवित्र झालेल्या तीथात सव स्त्री-पुरुषांनी स्थान केलीं, व सवजण तें
आंतिजल घेऊन आपआपल्या घरी गेले.
एकीकडे त्राझमंदिरात असे नानाविध चित्ताकषक समारंभ घडत असतां
प्रकरण ८ वें.] ईश आणि इशपुत्र ४७४७
दुसरीकडे केरावचंद्रांच्या घर्री लग्नादे मंगलकायीचीही गदा उडाली होती.
त्यांना आपली दुसरी मुलगीही कुचांबहारचे राजघराण्यातच दिली, केरव-
चंद्रांच्या घरीं त्यांच्या होवटच्या मुलाचे नामकरणापासून, ता बडील मुलाच्या
लझापर्यंत कोणतही लहानमोठे कृत्य असो, त्यास अस स्वरूप दिले जात असे
की, त्यामुळ सबोचे लक्ष सहजच तिकडे बेघळे जाई. प्रतिकूल झालेल्या लोक-
मतावर अशी ही मोहनी सुरू असतां, केशवचद्राची व्याख्यानमाला अखोडित
सुरूच होती, ते आपला व्याख्यानाचा विपयही तसाच चित्ताकषक योजीत.
“: इश्वर आणि इंशपुत्र एकच काय १ ” हा त्याच्या व्याख्यानाचा एकदा
बिष्रय होता. त्याच्या भाषणातील सागश असा होता का, “ पवित्र आत्मा
आणि परमात्मा यातील अभेद कोणी नाकबूल करणार नाही. परंतु इश्वर
आणि इंरापुत्र यांतील भेद कायम आहे. इंदापुर हा एक देवी पुरूष होता.
देवी पुरुष आणि पुरुषाकार देव, ह्या दोन कल्पनात महदतर आहे. देवी
पुरुषात पुरुषाचे मानवी स्वरूप कायम असून त्यात देवी अशाचा आविर्भाव
झाला असल्यामुळेच, तो पुरुष आपणास वदनीय होतो. पग्तु पुरुषाकार
देव ही कल्पना अगदीच खोटी ब असबद्ध आहे. जीझस खाइस्ट देवी पुरुष
होता; म्हणजे तो देव होता असे नव्हे, आणि आजही तो आपला मानवी-
पणा सोडून इशतत्त्वात एकरूप झाला आहे, अस नाहीं, मोक्ष म्हणजे बंडाचे
निर्वाणाप्रमाणे किंबा हिंदूच्या ब्रह्माप्रमाणे जीवात्म्याचे परमात्म्यांत समरस
होणे ( विलीन होण ) असे नव्हे. तर जाझस खाइस्ट हा एक नमुनेदार
पुरुष इंश्ररान (नमाण केला. तो साज स्वगात जथे असेल, तेथ भानब-
रूपातच असेल, त्याचे म.नवरूप तिन्ही काली अबाधितच आहे.
अस, ह्याप्रमाणे (विचारबंताक'रता व्याख्याने, स्त्रियाकारेतां देशी
र्यासंघास|रख्या संस्था ( नेटिव्ह लेडीज् इन्स्टटधूरान ) व त्या सस्थातही
उत्साह व चळवळ कायम ठेवणाऱ्या निरनिराळ्या विषयातील स्त्रियांच्या
परीक्षा आणि साठदोत्रिक आबालवृद्धाकरिता नवविधानद्शक नववंदावना-
सारखे मित्रमंडळीसह केलेले नाटकाचे खळ, ह्याप्रमाण हरप्रयत्नांनी सवाच
चित्त ओढून ध्यावे, ब त्यास आपले ६मतत्त्व शिकवावे, म्हणन केरवचद्रा-
चा खटाटोप एकसारखा सुरू होता. ह्याच समारास त्यांनी स्वानुभवा-
ऱसंबंधीं एक व्याख्यान माला दिली, व तीच पुढे “ जीवनबेद ” ह्या
४%८ वैवाहिक संन्यास आणि तरत [भाग शे रा
नांबानें प्रसिद्द झाळी. त्यासंत्रंधी विवेचन पुढें येईल. धर्मप्रसारासंब्धीं
केशवबचंद्रांचा उत्साह विलक्षण होता. त्या उत्साहाचे भरांत अकक््सिफडे
मिशन , मुक्तिफोज, अशा विदेशी संस्थाचाही त्यांनीं मोठ्या जोरानें
घुरस्कार करण्यास कमी केले नाहीं.
ह्याप्रमाणे केशावचद्र सेनाच्या धमा द्वारासंब्रंधीं कल्पनांच्या भराऱ्या सुरू
असता, त्यांची धमपत्नीही त्यांच्या भावनावेशांत मागें राहिली नाही. ती त्यांची
ग्वरींच सहघमंचारिणी ठरली. सन १८८२च्या सप्टेबर महिन्याच्या दुसर्या
तारखेस केशवचंद्र सेनांनीं आपल्या दहाव्या सुव्रत नामक मुलाचा नामकरण-
समारंभ साजरा केल्यावर अवघ्या दोन महिन्यांच्या आंतच ता. २८ आक्टोबर
रोजी ( ४०७ ० 0०1)]प४७] 9७९6७10811 ) वैवाहिक संन्यास नामक त्यांनी
एक रापथबिधि केला. एका रविवारी केशवबचंद्रांच्या घर्मपत्नीने आपले संपूर्ण
वेणीदान करून आपल्या पतीसमवेत योगधमाची दीक्षा घेतली. तेव्हांपासून
त्यांनी आसिधारात्रताप्रमाण ब्रह्मचर्याची शहापथ घेतली. त्यानंतर केशाब चंद्रांच्या
घर्मपत्नींचा दिनक्रम सामान्यत्ये असा असेः --अथरुणातून सकाळी उठतांच
स'व्चिदानंद परमात्मा, नंतर साध्वी सती, आणि नतर नवविधान ह्यांस वंदन
कराव स्नान करताना “' जलात हरि आहे?” असे तीन वेळा म्हणावे. तसेच
भोजन करतांना “' अन्नांतही हरि आहे” असे तीन वेळां म्हणावे आणि
आपल्या पर्णकुटीत पतीसमवेत योगाभ्यात करावा. ह्याप्रमाणे सामान्य दिनक्रम
असून वारपरत्वे निरानराळा दिनक्रम असे तो असाः---
वार श्रवण सेवा दान
सोमवार जीजस खादइस्टचे चरित्र पतिसेबा सुवर्णदान
मंगळवार बुद्धचरित्र मातृपितुसेवा रोप्यदान
बुधवार गि अपत्यसेबा ताम्रदान
गुरुवार महंमद पेगंबरचरित्र बधुभगिनीसेबा वस्त्रदान
शुक्रवार नानकरचारत्र सेबकसेबा तंदुलदान
९_ «२ "७ _6%«
दानिवार शिबदुगाच रित्र अनाथसेवा औष'धिदान
रविवार याजबल्क्यमेत्रेयीचरित्र प्रचारक व उपदेशकसेबा विद्यादान :
कित्येकांस हे सारे स्तोम वाटण्याचा संभव आहे. तथापि ह्यांतील
ओोजकाची कल्पकता कित्येकांस सूचक होईल, असे वाटतें.
प्रकरण ८ वे.] नवविधानाचा जाहीरनामा ४४९
'मनःपूतं समाचरेत' हेंच केरवचंद्रांचे ब्रीदवाक्य असावे असे वाटते"
इतकेंच नव्हे, तर त्यांच्या मनाने पुनीत ठरल्याप्रमाणे इतरांनींही वागावे,
असा त्यांचा आग्रह दिसतो. ह्या त्यांच्या आग्रहाची सीमा चारी खंडांच्या
चतुःसीमेला जाऊन भिडली होती. सव १८८३चे सरबातीसच त्यांनीं आपल्या
“न्यू डिस्पन्सशान? पत्रांत जगांतील सर्व राष्ट्रांस ब सर्व धमाच्या लोकांस
उद्देशून एक जाहीरनामा आपल्या नांवान प्रासद्ध केला, त्यातील आदाय ऊसा
की, '' नानाधर्म आणि नानामते यांच्या गलबल्यांतील विरोध नाहीसा करून,
सर्वत्र एकसूत्रीपणा, सलोखा, प्रेम, आणि शांति प्रस्थापित करण्याकरितां,
नवविधानरूपाने एक दिव्य संदेश इंश्वराने पाठबिला आहे. त्याचा
सवानी स्वीकार करावा, आणि आपसांतील भेदभाव 'विसरून
चारी खंडातील लोकानी इंश्ररांच जनकत्व आणि अखिल मानवजातींचे
बंधुत्व ह्याचा जयजयकार करावा * मोठ्या गंभीर व डोलदार भाषत हा
जाहीरनामा प्रसद्ध झाला खरा । पण अश्या सावंत्रिक धमांच्या एकछत्रा-
खाली नांदण्यास जग अद्याप तयार नव्हत. अथवा सबास मानवेल ब सवाचा
संग्रह करील, असा व्यापक व तेजस्वी धर्म संस्थापित करण्याचा इध्धरतुल्य
अधिकार केरावचद्र सेनाच्या ठायी असणे शक्य नव्हत. ह्यामुळ ह्या जाहीर-
नाम्याचा आत्म वश्वासाच्या प्रदशोनापळीकडे काहीच उपयोग झाला नाही.
उलट आपल्या नबविधानास सावोत्रिक स्वरूप आणण्यासाठी केरवचद्राची जी
उपाययोजना सुरू होती, ती कित्येकांस विसंगत वाटप्यासारखी होती.
उदाहरणार्थ, सन १८८३ च्या पहिल्या जानेवारीरूच कित्येक जुने विद्वान
पंडित ब महामहोपाध्याय ह्याच्या सहकारितेने “ बेदिक स्ू.ल ” ह्या नांबारच
सस्था वेदविद्येचे अभ्यास करितां त्यांनीं स्थापन केली. आणि त्याच महिन्याच्या
विसावे तारखेस ““ आशिया खंडाचा युरोप खंडास संदेरा ” ह्या मथळ्या-
खालीं कलकत्त्याच्या नगरभुवनांत व्याख्यान दिल, त्यांत खालील-
प्रमाणं विचार होतेः--'' नवविधान ही संस्था खिस्तीधमाची विरोधी
नाहीं, इतकेच नव्हे तर एशिआाटिक व युरोपिअन घमोरचे व चारित्र्याचे
एकीकरण करण्याच्या कामी नवविधान हा संस्थाही येह खिस्ताचे पाबलांत
पाऊल टाकून चालणार आहे. जो खिस्ती नाहीं असा एखादाही चांगला
अगर दैबी प्रकार जगांत असेल काय? जगांत सत्य, युक्त व निष्ठावंत असे
(8)...
४९५० नवसहिता [भाग शेरा
जे कांहीं असेल ते एक खिस्ताचे आहे. जगांत एकच सत्य, एकच प्रेम,
आणणि एकच पावित्र्य असूं शहकेळ, आणि ते इंश्रराचें, अर्थात् खिस्ताचे होय.
नवविघानाच्या केद्रस्थानीं जीझस खाइस्ट आहे. आणि सर्वे जगाने त्यापुढे
नमावे, असाच त्या इंशपुत्राचा अधिकार आहे.” असो. असा परोपरीने खिस्ती
धर्माचा गौरब करूनच ते थांबले नाहींत, तर त्यापुढ ते. आपल्याला
*येशुदास' असे अभिमानपुरःसर म्हणव लागले,
केशबचंद्रांच्या घर्ममतात नाविन्यादि गुण अथवा सकरादि दोष असोत
वा नसोत; लोकसमप्रहासांठीं त्यांची साऱ्या आयुष्यभर एकसारखी आअविश्रात
ग्वटंपट सुरू होती, ही गोष्ट कोणीही कबूल करील, अखेर अखेर लोक-
मतच्या प्रतिकूल वाऱ्याबरोबर झुजताना त्याच्या मनावर ब दारीरावर बराच
ताण पडला ब त्यांची प्रकाति वारवार बिघड्ट लागली. शारीरस्वास्थ्याची परवा
न करतां त्यांनी आपले उद्योग अव्याहत सुरूच ठेविले होते. त्यांच्या
आवडत्या संस्थेचे वार्षिकोत्सब व त्यांतील विविघ कार्यक्रम, ह्यांतील उत्साह
त्यांनीं अखेरपर्यंत ढळुं दिला नाही. उलटपक्षीं दरखेषेस ते पूर्वीचे कार्यक्रमांत
कांहीं तरी नवीन गोष्टींची भरच घालीत असत. आपल्या संप्रदायाच तेज
चढण्याकरितां वैराग्य, बंधुभाव, परोपकार व पावित्र्य अश्या अनेक सुत्रतांच्या
शपथा ते आपल्या सहकारी मित्रांस घेण्यास लावीत. त्यांनी आपल्या
नवविधानातीळल सदाचाराचे एक धर्मशास्त्र नबसंहिता नामक तयार केले.
त्यांत त्यानी प्रत्येक ग्रहस्थाचे ग्रह कसे असाव; घरांत स्वच्छता व व्यवस्था
कशी ठेवावी, उठल्यापासून प्रत्येक ग्रहस्थान आपल ग्रहकृत्य कसे टापटिपेने
ब काय भावनेन करावे. हे सांगितल असून, स्वान-भोजनादि नित्य साध्या
करमांतही वर लिहिल्याप्रमाणे गुचिभावना ठेवावी; इंश्वराची प्राथना रोज
तीच तीच न कारेतां नवीन शब्दांत करावी; व आपल्या प्रार्थनेस इंश्वराकडून
उलट जाब मिळेपर्यंत थाबावे; नुसती प्रार्थना करून उटं नये; जातकर्म,
नामकरण, दीक्षा, विवाह, अत्येष्टी ब श्राद्ध, हे संस्कार कसे करावे; तसेच
आत्मसंयमन, ब्रह्मचर्य, वेधव्यपरिपालन, प्रचारकधम, भक्ति, विरक्ति इत्यादि
ब्रतांच्या हापथा कशा घ्याव्या; बगेरे अनेक नोतिपर ब धर्मपर असे नियम
त्यांत सांगितले आहेत. विस्तारमगबात्सव ते येथ देतां येत नाहींत, सामान्यतः
ते बहुतेकांस ठाऊक असतील असेच असल्यामुळें, सुजय वाचकांस त्यासंब्धी
भकरण ८ वें.] केशवचंद्रांचा योग ४५!
विशेष सांगावयास नको, तथाषणषि त्यांपैकी काहींचे वर्णन पुढे एका स्वतंत्र
प्रकरणांत केलें आहे.
ह्याशिवाय त्यांनीं योगावर एक लहानसा ग्रंथ लिहिला, त्यातील विचाराची
मांडणी कांदीशी नवीन दिसते. ती अशी:--'' इरार्चितन म्हणजे योग अशी
त्यांची व्याख्या आहे. जन्मास आलेला जीवात्मा पाषात्मक स्थितीत परमात्म्या-
पासून दूर राहतो. त्याची भेट होणे किंबहुना त्याचे ऐवय घडवून आणणे व
ते अनुभवणे ह्यातच हिंदूंच्या योगाचे रहस्य आहे. योग हे एक आध्यात्मिक
ऐक्य आहे. योग म्हणजे एकत्वात दैताची जाणीब होय. वेदिककाळचे
साधक ह! योग बाह्य रव्याशीं करीत असत. नानाविध स्ट चमत्कारांचे ब
सोंदर्याचे मागे इंरातत्व झाहे. किंबहुना सृष्टीतील विविधद्ाक्तिच इंथररूप आहेत,
अशी त्याच्या मनाची धारणा असे, पुढे वेदान्ताचे युगात जीवात्म्यातच इंदा-
स्वरूपाचे चितन करणे, असा योगाचा प्रकार बदळून गेळा, आणि त्यानतर-
च्या पौराणिक काळात जगाच्या इतिहासाचे संक्रमणांत अथवा व्यव स्थितींत
ंरास्वरूपाचे अथवा इंरागाक्तीचें चिंतन करण्याचा प्रघात सुरू झाला, ह्यासच
भक्तियोग म्हणतात, तात्पर्य, वेदांतील इंशचितन काव्यमय आहे, वेदान्तातील
स्वत्बप्रधान आहे, आणि पुराणांतील प्रेममय आहे. अदा; रीतीने आपल्याच
ठिकाणीं निरनिराळ्या भावनेने इशाची जी द्वेतात्मक प्रचीति त्यासच केशव-
चंद्र सेन योग असे म्हणतात. आणि त्याची स्वतःची प्रत्रत्ति जीवान्म्यांतच
परमात्मा पाहण, ह्या योगपद्धतीकडेच जास्त दिसून येते.
नवसंहिता व योगपडध ति हे केराव'चेद्र सेनांच्या हातचे शोवटचेच महत्त्वाचे
स्व होत. आपल्या संप्रदायात शिस्त व एकसूत्रीपणा राहण्यासाठी त्यांनी
नबसंहिता लिहिली, तथापि आपल्या अनुसायांत भेद माजविण्यास तीच कारण
होईल, याचीही जाणीब त्यांस होती. यास्तव आपली नवसंहिता जरी इंश-
प्रेरणेप्रमाणेच लिहिली आहे, तरी त्यांतील वाच्या्थाने बाधले न जातां,
लश्र्यार्थ मात्र संमतिदर्शाक पहावा, अशी सूचना त्यांनीं आपल्या सांप्रदाबिकांस
देली होती,
असो. अश्या रीतीने आपले जीवितकार्य संपवून शेबटी झाल्या गोष्टींचा
आढावा काढण्याकरितां त्राहमसमाजांतील आपल्या कारकीर्दीचा अह्बाल
त्यांनी आपला भाऊ जयकृष्ण सेन ह्यास लिहिण्यास सांगेतला, त्या बळी
४५२ निराद्या [भाग ९ रा
केशवचंद्र सेन अत्यवस्थ स्थितींत होते, बोलण्याचेही त्यांस सामर्थ्य नव्हतें.
तरीही त्या अहबालांत आपले 'दोष व आपले अपयश? ह्यासाठी एक स्वतंत्र
प्रकरण त्यांनीं लिहिण्यास सांगून तत्संबंधी मुद्दे त्यानीं खहस्ताने टिपून दिले.
दिवसां घडलेल्या चुकांबद्दल पश्चात्तापपूर्वक प्राथना करणे हा ज्यांचा
रोज निजतांचा दिनक्रम असे, त्यानी आपल्या महानिद्रेचे समयी साऱ्या
आयुष्यांतील चुकांची हजेरी घेतळी असावी, हे उघड आहे. मरणापूर्वी थोडे
दिवस अगोदर त्यांनी मंदिरांत केलेल्या प्राथनेत औओदासीन्याची छटा बरीच
दिसून येते. त्यानीं असे उद्गारकाढले की, “हे नाथ! ह्या लोकी क्षमा, शते
व प्रेम ह्यांचे सर्वत्र साम्राज्य नादावे, म्हणून तुझ्या ह्या सेवकाने आपल्या
आयुष्यभर निरनिराळ्या रीतीने आविश्रात परिश्रम केले; पण अखेर माझे
जीवित व जीवितकार्य ही अपयशच ठरली काय १ हे जगन्नाथा, यापुढे तरी
माझ्या हातून कांही होण्याची आशा आहे काय १ असल्यास अजनही सांग,
आणणि तुझ्या आक्योबेचनाने मला सुखी कर.”
प्रतिस्पर्धी सम,ज हे केशवचद्राच्या मनात एक कायमचेच दाल्य रुतलेले
होत, त्यातही त्यांच्या स्वताच्या समाजस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करीत असतांहदी
असमाधानकारकच परिस्थिति त्यास आढळून आली. त्यांनी आपल्या
अनुयायांस अंतःशुद्धींचे ब शिस्तीचे धडे एकावर एक देण्यांत इतकी घाई
केली की, ते पचनीं पाडण्यास कोणासच पुरेसा अवसर मिळाला नाही.
केशवचब्राच्या वैराग्याच्या दीश्षेने त्यांच्या पट्टशिष्य मंडळीच्या आचरणांत
यक्षिणीच्या काडीप्रमाणे स्थित्यंतर घडवून आणले, परंतु त्यांच्या मनावरील
षडूविकारांची भीड त्यामुळ मुळीच कमी झाली नाहीं. मिटलेल्या डोळ्यांनी-
ही मोइ सोडला नाहीं, निर्विकार परमात्म्याचे चिंतन करणार मन क्षुद्र
वासनांनीं लडबडलेलेच होते, वेराग्याच्या राखेखालीं सांप्रदायिक मत्सराचे
निखारे धुमसतच होते. रणवाद्यांनी जाग्रत केलेली बीरव्रत्ति एरहीं हांकेस जाब
देईना, कृत्रिम उत्साहभरांत उद्दीपित झालेल्या ज्या भावना क्वचित् साक्षातू
इंधराशीं बातचिजा करूं शकत त्या, उत्साहाचे भूत गाडले जातांच, अगदी,
निक्षेश्ं झाल्या, आाचायोच्या दाब्दाचा आधार मिळतांच रिष्यांचे अनन्यगति-
कल्ब गैले, मग अशुद्ध चित्ताने केलेल्या प्राथनांस इंश्वराकडून जाब येणं
अशक्यच झाल, आपण लावलेली जोमदार रोप्यांची बाग दोबटीं खुरटलेली ब.
श्रकरण ८ वे. आनेद् बाजार व नवदेवाल्य ४५३
किडलेली पाहून बागवानाचा जसा बिरस व्हावा, तशी केशवबचंद्रांच्या मनाची
स्थिति झाली. जीवनाच्या अभावाप्रमाणें स्वतांचा वरचेवर चेप केल्यानेही,
बागेचा नाश होतो, हा कटु अनुभव त्यांस येऊन चुकला तसंच चारी
खंडांतील लोकांस आपल्या निशाणाखालीं आणण्याची ज्या पुरुपान महत्त्वा-
कांक्षा धरली, त्यास अखेर आपल्या समाजाचेही सौमोळधन करून रोजार-
च्या साधारण-ब्राह्मांच्या शीवेत आपल प्रेमाच निशाण नेतां आल नाही. ही
गोष्ट त्यांच्या मनास जाचूं लागली. आणि ह्यामुळेच, इतकेही करून मी
शेबटीं अपयश्ीच ठरलो काय, हे उद्गेगजनक उद्गार त्यांच्या तोट्टून निघाले.
असो. ह्याप्रमाणे निराऱोने त्यांच्या मनाच्या नाड्या आंखडल्या असतांही
खुढील बार्षिक उत्सवांत “आनंद बाजारा'ची (1010४ 05291 ) आपण
नबीन टूम काढूं, अशी त्यांच्या मनाची धाव सुरूच होती. शरीराच्या नाड्या
आंखडत चालल्या, तरी माझें नव-देबालय ताबडतोब उभारून त्याचा
अनावरणसभारंभ माझ्या हातून होऊं द्या, असा त्यांचा अट्टाहास सुरूच
होता. विझणारा दिवा विझतां विझतां एकदां मोठा व्हावा, असाच हा
ग्रकार होता !
मोठ्या धामधुमीने केशवचंद्रांच्या नव्या देवालयाचे काम त्याच्या &नुयायानी
हातीं घेतले, नवंबर महिन्यांत सवे अनुयायांनी आपल्या हातांनी पाया
'घालण्याच मुहूते केला. केशवचंद्र तशा आसन्नमरण स्थितींत असतांही खिडकीशीं
आपला बिछाना नेऊन तेथून नजरेने देखरेख ठेवीतच होते. आतां त्यांच्यांत
कांहींच त्राण राहिलं नव्हतं, अशा स्थितीत त्याची अखेरची भेट घेण्याकरिता
भगवान् रामकृष्ण परमहंस एक दिवस त्यांच्या घरीं आळे, ती हकीगत पुढील-
प्रकरणी सांणूं,
प्रकरण नववे
श्रीरामकृष्णांची शेवटची भेट व अखेर
केशवचंद्र सेन याच्या अतकाळीं त्यांस अनेक मंडळी भेटावयास आली; परंतु
त्यांत प्रमुखत्वान तीन व्यक्तींचा विशेष उलेख आढळतो, त्या तीन व्यक्ती
म्हणजे कलकत्त्याचे लाड बिरशाप, महर्षि देवद्रनाथ ठाकूर आणि श्रीरामकृष्णः
देव ह्या होत. ह्या तिन्ही व्यक्तीचा व केशवचंद्र यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध
होता. केशवचद्र सेन आपल्याला स्वयंसिद्ध मानोत, परंतु ज्यांस धर्म कशाशी
खातात, ह्याचा पूर्वी गंध नव्हता, त्याच्या ठिकाणी धमबिचार जाग्रत होऊन
त्यांस निर्रनराळ वळण लागण्यास प्रथम खिस्ती मिशनरी, नंतर ब्राह्मपुढारी,
वब अखेर श्रीरामकृष्ण देव हे बिद्षेष कारण झाले ह्यांत हांका नाही, केदाव-
चंद्रांस देवट्रनाथ वडिलांच्या ठिकाणी, खिस्ती मिरानरी पंतोजींच्या ठिकाणी,
आणि श्रीरामकृष्ण सटूगुरूच्या ठिकाणी होते, अस म्हणणे गेरवाजबी होणार
नाही. देवद्रनाथांस ते फादर? (बाबा ) ह्या शब्दांनींच संबोधीत असत.
परंतु त्यापू्वींच केअर आणि चामर ह्यांच्या उपदेशांनी आणि रे" बन्स,
रे०्लॉग आणि रे०डाल ह्या प्रसिद्ध खिस्ती मिरानऱ्यांच्या दृढ संगतीने त्यांच्या
मनावर संस्कार केळे होते. उपनयनांतील आद्यगुरूंच्या पूर्वीच शाळापतोजी-
कडे गुरुत्व जावे तसे हे झाले. त्यामुळे प्रथम सस्कारांनी त्यांच्या गाडीची चकार
जी एकदां खिस्ती मार्गावर पडली, ती मागूनच्या ब्राह्मसंस्कारांत देवेद्रनाथांसही
मोडतां आली नाहीं. श्रीरामकृष्णाच्या सहवासाने ती केशवचंद्र ह्या व्यक्तीपुरती
बरीच बुजली गेली खरी, परंतु ह्या एंजिनाच्या मागे असलेले नवविधानाचे
सर्व डबे पूवीच्या रुळांवर जे एकदां चढले, ते त्याच मार्गाने एंजिनाच्या
मागे धावत येऊन प्रसंगीं एंजिनासही त्याच मार्गाने जाण्यास धक्का देत
होते. अशा स्थितीत केशवचंद्रांचा नवविधानसमाज म्हणजे केशवचंद्र नव्हे,.
आणि केशाबचंद्रांचे बाह्य स्वरूप तेच त्यांचें अंतरंग नव्हे, असा बास्तविक
प्रकार झाला होता. एकांतांत अथवा श्रीरामकृष्णांजवळ आले असतांना,
अफूची चटक लागलेल्या मोराप्रमागे नमलेली केरावचंद्रांची मनोवृत्ति, ते.
९-५ श्रीरामक्रप्ण परमहंस
भा. ३ प्र. ९ वे.] श्रीरामकृप्ण-संवाद ४५५
आपल्या प्रभाबळींत असतांना त्यांची निरंकुरा मतंगजाप्रमाणे उद्दाम दिसणारी
महत्वाकांक्षा आणि मोठ्या आदग्लसमुदायापुढ जाहीर व्याख्याने देत
असतां भर उत्साहाच्या गजरांत त्यांच्या कल्पनावारूची सकंशीच्या घोड्या-
प्रमाणे होत असलेली दोड, ह्या भिन्न असत. ह्यामुळे ते मनानें श्रीराम-
कृष्णांचे जजळजबळ चेले बनले असले, तरी ब्राहझ्मपंथाकरितां नबसंहिता
लिहीत असतां, त्यांना ब्राह्मपंथाची विशिष्ट मत सोडता अगर बदलतां आली
नाहीत. तथापि व्यक्तिदाः श्रीरामकृष्ण त्याच्या मनावर एकसारस्तरे काय बिबर-
बीत होते ह्याची वाचकास कल्पना येण्याकरिता त्याच्या अखेरच्या भेटीचा
प्रसंग पुढे थोडा सविस्तर वर्णिला आहे,
भगवान् रामकृष्ण केशवचंद्र सेनांच्या रोबटल्या भेटीस गेले, तेव्हा केगाब-
चंद्र प्रथम आंत असल्यामुळे त्यांची भेट होण्यास थोडा उद्ीर झाला, राम-
कृष्ण भेटीसाठी अत्यंत उत्सुक झाळे,. त्याच स्थितीत त्यांची भावसमाधि
ळागळा, आण तरा'च स्थितीत त्याच्या तोडून एकामशून एक उदार निघाले,
त्याचा साराश असा: --
“ह्या कोंच आणि खुच्यांचा पूबी उपयोग होता पण आता त्यांचा
काय उपयोग १?
“: आई, तूं येथ आलीस होय. अरे बा, किती सुदर हा तुझा पोषाख!
आई, बैस. तूं कशाला त्रास घेतेस !*
“। देह आणि आत्मा, देहास जन्म आहे म्हणून शेवटही आहे. परंतु
आत्मा अमर आहे. देह आणि आत्मा भिन्न आहेत. परंतु ज्यांस देव दिसला
नाही त्यास देह व आत्मा एकच बाटणार, पोफळ कच्चे आहे, तो सपार्रा
सालाला डकळेली असते. ते एकदा पक्क झाले का सुपारी सुटला.”
“: जापयेत मला माझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले नाही, तोपयत सत्ता-
स्वरूपही, केशव, अमृता, प्रसन्न, अशु व्यक्तीचे ब वस्तूंचे उपाधीमागे लपले
जाते, वस्तुतः सब इृत्याचे माग एकच परमात्मा आहे. तोच नानाविध-
रूपाने नटला आहे. परमात्म्याची शक्ति निरनिराळ्या व्यक्तींत कमजास्त
प्रमाणाने व्यक्त झाली आहे. विद्यासागर मला एकदां म्हणाळे, 'इंश्वराने
जी आपणांस शक्ति दिली आहे, ती कांहीस कमी व कांहीस जास्त दिली
आहे काय £! असा इंश्वर पक्षपाती आहे ?' मीं उत्तर केले 'तसे नसतें तर
४५६ श्रीरामकृष्ण-संवाद [माग शेरा
एक इसम दहांस नव्हे पन्नासांस भारी कसा निघता ? तसे जर नसतें तर
आम्ही सर्वजण दक्षिणेश्वराहून इतके लांब तुमचे भेटीस कां येतो ? इंश्वराचे
सृष्टींत वैषम्य आहेच, आणि त्यांत कांही खोल हेतु आहे, त्यांवरून श॑
पक्षपाती आहे असे ठरत नाहीं, इंश्वराचा देवी अंश ज्यांत अवतरतो, त्यांच्या
झायी इतरांपेक्षा पुष्कळच जास्त शक्ति असते. एखाद्या श्रीमंताची राहाण्याची
अनेक घरं असलीं, तरी त्याचा भेट घेण्याचा असा एखादा आवडता दिवाण-
खान! असतोच. ज्या जीवात्म्याचे परमात्म्यावर उत्कट प्रेम असते, तेच
त्याचे निवासस्थान होय. अद्या जीबात्म्यास परमात्म्याकडून विद्वेष प्रकारच्या
शक्ति मिळतात'.
:: ब्रह्म आणि ब्रह्माची आद्यशशक्ति हीं एवच. तीं उभयतां सापेक्ष आहेत,
हिऱ्याची चमक हिर््याबांचून लक्षांत येत नाहीं. तसेच उलटपक्षी हिरा आपली
चमक सोडून दिसणार नाहीं.”
:“ साक्षात्कारानंतर इराप्रेम जितके दृढ होत जाईल, तितके सर्व बस्तुजातात
इंशददान होणे सुलभ होत जाइल, नदीला पूर येऊन सव जलमय झाले नाही,
तोपयेतच नदीच्या बांकड्यातिकड्या प्रवाहांतून जाणे भाग आहे, एकदां सर्वच
जलमय झालं, मग काय, वाटेल तिकडून थेट सरळ समुद्राकडे जावे. एकदां
पीक कापले म्हणजे मग बांकड्यातिकड्या पायवाटेने जावयास नको. मोकळ्या
दोतांतून बाटेल तसे सरळ जावे. एकदां आत्मसाक्षात्कार झाला, म्हणजे मग
इश्वराचे रूप कोठेही व्यक्त होते. विक्षेषरकरून ज्यांनी कामिनी- कांचनाचा
त्याग केला आहे, व जगांतील क्षुद्र बस्तूंवरून ज्यांचे लक्ष उडून परमेश्वराकडे
लागले आहे, अश्या शुचि जीवात्म्यांच्या ठिकाणीं त्यांस इंशद्शन होते.”
“: परब्नझ आणि माया हीं एकच, ब्रह्म निष्क्रिय, अव्यक्त असले म्हणजे त्यास
पुरुष म्हणतात. तेच व्यक्त ब सक्रिय झाले की त्यास प्रक्षाते ग्हणतात.
बापाने सव प्रपचकार्य आईकडे सोपबावे तसेंच ह॑आहे. आईंची सत्ता
तिला बापाकडूनच मिळालेली असते. आई आणणि बाप हा सापेक्ष आहेत, बाप
म्हटला कीं तेथे आईची कल्पना आलीच. प्रकाश-अंधकार, सुख आणि
'दुःख, अशीच ही दंद्रे आहेत- हें तुला कळले काय?”
केशवचंद्रः:---( हंसत ) होय महाराज,
श्रीरामकृष्णः---मी आई म्हणतो तींच जगद्धात्री, ती आपल्या लेकरांचें
प्रकरण ९ वं.] श्रीरामकृष्ण-संवाद ४५७
'पालनपोषण करते. जगांत कसे रहावे आणि सत्यज्ञान संपादन करून मुक्त
कसे व्हावे, हे तीच शिकविते. मूल आपल्या आईपासून दूर कस राहु दाकेल १
त्याला कांहींच कळत नाही, पण त्याच्या आईला सर्वे कळत असतें. आई
भरबील ते खावे व ख्याल खेळावे इतकेच त्याला माहीत. त्याची सव
काळजी त्यान आइवर टाकलेली असते.
केशवचंद्र: -- हे अगदीं खरे आहे, महाराज.
भगवान् रामकृष्ण ह्या बेळीं समाधींतून उत्थःन पावले होते. परंतु केव ब-
चंद्रांस 'तुमचे कसे काय आहे' वगेरे व्याबहारिक कुशल प्रश्न न विचारता
त्यांनी आपला अध्यात्मविषयच पुढे चालविला. ते म्हणाले:---'' तुमची
ब्राह्मसमाजी मंडळी परमेश्वराने निमाण केलेल्या सृष्ट पदाथोचच एवढे वणन
करीत काय बसत.त १” “हे प्रभु, तू हा सविता निमाण केलास तसेच चंद्र
आणि हे तारेही तूंच निमाण केलेस.” अशा ह्या सृष्टपदाथोचेच तुम्ही एवढ
स्तोम काय माजविता ? बागेतील सुंदर फुलांचे गुच्छ व त्यांचा संट्लला मधुर
सुगंध इत्यादि बागेच्या भपक्यांतच गुंग होणारे पुः्कळ, पण ह्या बागेचा धनी
कोण, त्याची भेट घेण्याच क्वचितच कोणी मनांत आणतो! त्या दोहोत मोठ
कोण, बाग कीं बागेचा धनी ! जोपयत मृत्यूने आपणास सोडल नाही, तोपयंत
ही सारी बाग खरोखर विनाशीच आहे, बागेचा स्वामीच काय तो सद्र्प भाहे.
एकदां गुत्त्यांत जाऊन दारूचे दोनचार पेले झोकन दिले, ग्हणजे मग
तथे पिंपांत विक्रीकरिता दारू किती टन शिलक आहे, ह्याची उठाठेव
करण्याची कोणास जरूर १? एकट्या जीबाने एक ब्राटली ठोकली का बस्स !
मी नरेद्राला पाहिळ की, आनंदान मला भरत येते. “' मग तुझा
चाप कोण ? तुझी घर किती ! ” ही मीं कधीच विचारपूस केली नाही.
मनुष्याला आपली चीजबस्त, पेसा-अडका, घरदार ह्यांची किंमत
असते, म्हणून त्याला वाटते की, इंध्रालाही त्याने निर्माण केलेल्या सूर्य-
चंद्रादि सृष्ट पदार्थोबद्दल तसंच वाटत असेल, तेव्हां आपण इंश्वराने केलेल्या
'पदाथौची स्ताति केली, तर इश्वर त्याने खूष होईल.
शंभू मलीक मला एकदां म्हणाला, “ महाराज, माझी सर्ब संपत्ति मी
भरतांना कालीमातेच्या चरणांवर अर्षण करीन असा मला आदीर्वाद द्या,”
४५८ श्रीरामकृष्ण-सवाद [ माग ह रा
मी उत्तर केले, '“ तृं म्हणतोस तरी काय १ अरे, तुला ही सारी संपत्ति !
जगदंबेला त्याची किमत तुझ्या पायाखालच्या धुळीहून कांही अधिक नाही ! ”
एकदा एका विष्णुमंदिरांतील देवाच्या अंगाबरील दागिने चोरीस गेले.
तेव्हा मथुर म्हणाला, “ देवा, तुझ्यांत काहाच अर्थ नाही. तुझ्या अंगावरचे
जवाहीर चोरून नेले, तरी तुला काहीच करतां आले नाही ? ” ते ऐकून
मीच रागाने म्हणालो, ' अरे, तू काय हे मूर्खासारवे बोलत आहेस ह्या
मूर्तीत तूं ज्या भगवताची पूजा करतोस, त्या जगन्नाथाला तुझे ते जवाहीर
आणि मातीचे ढेकूळ सारखेच ! बाबारे, लक्षांत ठेव की, साक्षात् लक्ष्मीचे
सारे ऐश्वय त्याचेकडूनच तिला मिळाले आहे.” त्यास संपत्तीची काय किंमत
आहे ? त्यास कांही किंमत असेल तर ती प्रेम, बिबेक आणि वेराग्य ह्यांचीच .
प्रत्येकाच्या प्रकृत्यनुसार त्याची इंश्वरासंबंधी कल्पना असते. एखादा तमो-
गुणी मासाहारी गनुष्य देवासःठी पशुयज्ञ करतो, दुसरा एखादा ग्जोगुणी
त्याच्या आवडीचे अनेक पदार्थ इश्रगस अपण करतो, तर तिसऱ्या एखाद्या
सत्त्वगुणी पुरुषास आपल्या पूजेचे स्तीम जगास दाखवावे असे वाटत नाही,
तो झुद्ध गंगाजळ ब ब्रिल्ब-पत्राने देवाची पूजा करतो. साघा दूधभात आणि
साखर ह्यांचाच नेवेद्य दाखवितो. ह्याशिवाय आणखीही एक गुणातीत
भक्ताचा वर्ग आहे. ते बालकाप्रमाणे असतात, त्रिगुणात्मक काया आणि
मन ह्यात त्यांचा आत्मा गुंतलेला नसतो. भक्तिभावाने देवाचे नाव घेण हीच
त्यांची पूजा, होस. नांवाशिबाय दुसर तिसरं ते कांही जाणत नाहीत. पुढे
भगवान् केशावचद्रास उद्देशून हसत म्हणतात:---
तुम्ही आजारी पडला आहाना. ह्यांत फार खोल अर्थ आहे. तुमच्या
देहांत इंशप्राप्तीसंबघी उत्कट भक्तिभावाच्या कित्येक ऊमी आजवर येऊन
गेल्या असतील. तुमचें हे दुखणे त्यांचीच साक्ष देत आहे. अश उत्कट
भावनांनी शरीर-प्रक्ततीचा कसा चुरा होतो, याची त्या बेळीं कल्पना नसते.
परतु बास्तबिक त्यांनीच उडविलेल्या ग्वळबळीन तुमची तनु जजेर करून
टाकली आहे. एखाद्या झापड्यांत शिरलेला मस्त हत्ती ज्याप्रमाणे त झोपडे
हादरून मोडून टाकतो, तसा भक्तांच्या अतःकरणांत इश्वरासंबंधीं उत्वट भाव
एकदां जागत झाला, की तो हृ मत्ये होरीर जीणे करून टाकतो.,..आग
लागली म्हणजे प्रथम घरांतील कांही बस्तु पेट घेतात ब खेर साऱ्या घराची
प्रकरण ९ वॅ.] देवक्रींची अखेर भेट ४५९
राखरांगोळी होते. त्याचप्रमाणें त्या परमपुरुषाच्या प्रेमज्योतीचा एकदां चटका
लागला, की प्रथम कामक्रोभादे षडूबिकार नंतर ( पाढीच्या कप्याप्रमाणे )
सडा अहंकार आणि अखेर सारे जड शारीर नाद पावते....... देवाच्या
रुग्णाल्यांत तुम्ही आपले नांव दाखल करून चुकलां आहांत, आतां तुम्हांला
पुरे बरे केल्याबांचून त्यांची सोडचिढी मिळणार नाही.
मागे तुम्ही आजारी पडलां होता, तेव्हां मी मोठ्या पहांटे उठून जगदंबची
प्राथना करीत असे की. '“आई गे, ह्या केशवबाचे जर कमजास्त झाले
तर कलकत्त्यास आल्यावर मी तुझ्याविषयी कोणाजवळ बोलत बसू १ त्या वेळी
तुम्हांस बरे वाटावे म्हणून मी आईला नारळसाखर देईन, असा नवस
केला होता.”
“. सर्व कांही आईच करीत असते. परंतु आज आहे आणि उद्या नाही
अस[ हा मर्त्य जीव फुकाचा कतुत्वाचा अभिमान बाळगीत असतो.'' भगवान्
रामकृष्णांचे तोडून असे गंभीर व उदबोधक विचार बाहेर पडत असता,
केशवचद्रांच्या आईने त्यांस नमस्कार केला, व केशवबचंद्रास आरोग्य प्रास
व्हाब, म्हणून आशीर्वाद मागण्याकरितां त्याची प्राथना केली. तेव्हां रामकृष्ण
म्हणालेः:---'। आईजवळ ती विद्या मी शिकला नाही. मी आईजवळ एक
भक्ति काय ती मागितली. दुसरे कांही नाही. तुम्ही त्या जगदबेचीच प्राथना
करा.” अस सांगून व केरवचद्रांचा फार गोरव करून भगवान् रामकृष्ण निघून
गेले, शेवटी खोलीत मुलामाणसाच्या घोळक्यांत पडून राहू नकोस. ल्याने
इश्वराचे विस्मरण होऊन अविद्यासागरांत बुडून जाशील. ह्यापेक्षा मित्रमडळीत
देबाच्या गोष्टी ऐकत पडून रहा, असे ते जातांना त्यांस बजावून गेले,
ह्यानतर एक (दिवस मर्हाध देवेद्रनाथ त्यांच्या परमाप्रिय अशा ब्रझानंदाच्या
भेटीस गेले. देवेद्रनाथ भेटीस येतांच केशवचदट्रानी त्याच्या पायावर डोई ठेवली,
व त्यांचा हात आशीर्बादासाठीं बळेच आपल्या मस्तकावर ठेवला, देवट्र नाथांस
त्यांची ती अत्यबस्थ स्थिति पाहून अत्यत गहीवर आला. त्यांनी त्यांस प्रेमाने
मिठी मारली व सद्रदित कंठाने ते म्हणाले, “ इंश्वराची काय बिचचित्र लाला
आहे ती पहा, मी अद्याप घट्टाकडा असतां तुमची मात्र ही दशा व्हावी!”
असो. अशा रीतीने आतदृष्ट व सुहृद यांच्या अखेरच्या भेटी होत असतां,
तिकडे आनंदबाजाराची ब नबदेबाल्याची तयारी झपाट्याने सुरूच होती,
शट” अखेरचे शब्द [भाग रे रा
असें होतां होता. सन १८८४ चे नवीन ब्षे उगवलं, शेबटीं त्या खिस्ती
-याडव्याचे दिवशीं नबदेवालय उघडण्याचा त्यांनीं आपला हट्ट पुरा केला.
मंडळीनी त्यास खुर्चीत घाळून ती खुर्ची नवदेवाल्यांतील संगमरवरी पीठावर
नेऊन ठेवली. अत्यवस्थ स्थितींत त्यांस तेथ आणलेले पाहून समारंभास आलेल्या
सर्व मंडळीस मोठे आश्चर्य वाटलें. केशवचंद्र सेनांनीं स्थानापन्न झाल्यावर,
सश्चिदानंद हरे नमः, असं मंगल करून हात जोडून आपल्या शेवटच्या
प्रार्थनेस अत्यंत खोल गेलेल्या आवाजांत सुरुवात केली. सब श्रोते त्यांचा
प्रत्येक शब्द मोठ्या उत्कंठेने ऐकत होते, ते म्हणालेः--
:: आई, तुझ्या ह्या देवालयांत आज मी आलो आहे. ही मंडळी मला
ग्रेथ येऊं देईनात, पण मी कसेही करून दोवटी आलोच, माते, तुझें येथेच
वास्तव्य आहे........ माझे वृंदावन आणि काशी हाचि, माझी मक्काही हीच,
आणि माझे जेरूसलेम पण हेच...... माझी आई हेच माझे आरोग्य, आणि
माझे ऐश्रर्यही तेच. माझी शांति आणि शोभा, माझें जीवन आणि अमृतत्व
सर्व कांही आईच ! रोगानें अत्यंत जर्जर झालेला असा मी माझ्या आईच्या
साऩिघ्यांत आज सुखी झालो आहे! माझे प्रिय बंधु हो, तुम्हीही ह्या माझ्या
सईची सेवा करून सुखी होणार नाहीं काय १”
केशवचंद्रांची आपल्या नबदेवाल्यांतील हाच पहिली ब रोवटची प्रार्थना होय,
त्यांच्या मनांस अखेरचा चटका लावणाऱ्या प्रार्थनेने केशवचंद्रांच्या रोगजजर
झालेल्या कुडीस जबर धक्का दिला. दुखण्याने अखेरचं रूप घेतलें, सवाचे
तोडचे पाणी पळाले. स्त्रियांच्या कोमळ चित्ताची दुःखाने कालवाकालव
केली. त्या प्रेमानें वेड्या होऊन त्यांस बस्चेबर बिचारपूस करू लागल्या.
': मी आतां तुम्हांला जास्त काय सांगूं १ बोलावेंच तर त्या वैकुंठाबांचून
मला कांहींच सुचत नाहीं. आणि ते बोळू लागलो तर तुम्हीं मोहाने अधिक-
चच आक्रोश कराल १” असे त्यांनीं म्हणार्वे. तुमच्या मंडळीची तुम्हांस कांहीं
व्यवस्था करावयाची आहे काय ! असे कोणी विचारल्यास, '“ तीं ज्याच्या
घरची माणसे आहेत, तो विश्वंभर त्यांची व्यवस्था लावील,” असे त्यांनी
म्हणावे. मृत्रकूच्छाच्या बेदनांनीं मात्र त्यांस अत्यंत व्यार्कैल करून सोडले,
-“: ब्राबा !? आण “मा?” अशा दाब्दांनी जगाचा जो आईंबाप त्यास ते
"एकसारखे आळवूं लागले ! आपल्या वृड मातेच्या अंगाबर अंग टाकून त्यांनीं
प्रकरण ९ व.] अखेर ४९१
म्हणावे, “ आई, माझ्या ह्या असह्य वेदना कशानेच बर्या होणार नाहीत
का १” त्यावर त्या अभागी आईने आपल्या दिव्य मुलास पोटाशी घेऊन
हुंदके देत म्हणावे की, “' बाळा, तुझ्यासारख्या पुण्यबंताला जे हे दुःख
भोगावे लागते, तें आमच पाप आहे! ” त्यावर केशवचंद्रानी दुःखी होऊन
म्हणावे, “ माझे लाडके आई, तूं असे म्हणूं नकोस ग! तूं अस कस
म्हणतेस ! तुझ्यासारखी आई दुसरी कोठे दिसेल काय £ मजमध्य ज गुण
असतील ते तुझेच नाहींत का ? मला बाटते माझ्या कल्याणाक/रताच आई
जगदंबा मला हे काय-झेरा देत आहे.” असो, असे हृदयद्रावक अनेक तुटक
संवाद होत होते. एकीकडे बाबू त्रेलोक्यनाथ बायबलातील पसंग(चत गीत
गात होते. दसरे अनुयायी अष्टोत्तर नाममत्राचा पाठ करीत होते. अकद्या
समयी तारीख ८ जानेबारी १८८४ रोजी तो अन्यंत प्रमावशाली धर्म-
संस्थापक अखेरची वेळ आला, तेव्हां इहलोक सोडून चालता झाला! त्या-
वेळच्या, त्याची बायको वब आई ं यांच्या विलापान सवाची अतःकरणे
विदारून गेलीं १ “ माझ्या ह्या दिव्य पतीची खरी ओळख त असताना ह्या
अभागिणीला पटली नाही. आतां मी काय करू १” ऊसे म्हणून त्याची पत्नी
देवी जगत्मोहिनी त्यांच्या हबास विलणून रड्ट लागली, “बाळा, तृं
सामान्य मनुष्य नसून साक्षात् महादेव मला दिसतो आहेस ” असा त्यांची
वृद्ध ब परमबंद्यमाता देवी शारदासुद्री शोक करू लागली! ह्या त्याच्या
दुखोद्रारांत दुसऱ्या हजारो लोकांच्या दुःखाचे दिग्दशन होत होते! असे
म्हणणे गैर होणार नाही.
प्रकरण दहाबं
जीवन-रहस्य
केशवचंद्र सेनाच्या चरित्रातील रहस्य त्यांनी आपल्या जीवनवेद नामक आत्म-
चरित्रपर लेखांत लिहून ठेविल आहे. आपल्या एका प्रार्थनेत केशवचंद्र
म्हणता" को, माझ जीवन ह एक सढर ब सचित्र बायबलच आहे, जार्जो
मी त्याचे अवलोकन करतो, तो तो मला समाधान वाटते. या माझ्या बहुमोल
जीवनग्रथाबद्दळ इंश्ररा, मी तुझा फार आभारी आहे. मोठमोठ्या 'वर्मात्म्यां-
च्या चारित्र्याचा आरभ वेराग्यातच झालेला आढळतो. धमबीज रुजण्यापूर्वी
मनोभूमिका अगोदर माजून निघावी लागते. केदावचंद्राचे तसेच झाले. ज्या
भूमिकेवर पुढे बिश्वकर्म्यांने त्यांचे चित्र घवघवीत रंगांत रंगविले, ती भूमिका
मळकटच होती. म्मद्यानभूमीत उगवलेल्या बेलीप्रमाणे त्याची अंतःकरणवृत्ति
तरुणपणापासूनच करपून गेलेली होती सर्ब जगच त्यांना अरण्याप्रमाणे भयाण
दिसूं लागल्यामुळे, त्याना वेगळा वनवास पत्करावा लागला नाहीं. त्यांच्या
खुद्द घस्चीच मंडळी त्यास वन्य श्वापदांप्रमाणे क्रूर व घातक दिसूं लागली,
मन उदास किंबहुना भीतिग्रस्त झाळे, आणि जीवास सुरू व छातीच्या
ळाभाकरिता तळमळ लागून राहिली. अदा स्थितीत मन साहजिकच
रंश्वराशी सन्मुस्य झाले, आणि आपल्या तरणोपायासाठीं इंश्वराची प्रार्थना
करावी, पापक्षालनासाठीं इंश्रराची करुणा भाकावी, अशी त्यास आंतून
स्फर्ति भाळी, मनाच्या असहाय स्थितींत “' जीवा, 5रणागत होऊन
प्राथना करणे हाच तुझा घम आहे ” अद्यी इश्वरानेच त्यास
स्फर्ति दिली, वैराग्याच्या तापाने करपलेली त्याची मनोवृत्ति ह्या स्फूर्ते-
जीवनाने पल्लवित झाली, आणि पुढे त्यांतूनच त्यांचा घमंवृक्ष निर्माण झाला,
वैराग्य आणि प्रार्थना हेच त्यांच्या धर्माचे द्विदल बीज होय. त्यांनीं आपल्या
अनुयायांस कडक वैराग्याची दीक्षा दिली, व त्यांच्या अंत:ःकरणावबर प्रार्थनेचे
महत्त्व ठसविले, केवळ विघि म्हणूनच प्राथना करणें व्यर्थ आहे. प्रार्थनेस
योग्य अशी अंतःकरणाची कोमल वृत्ति असली पाहिजे. तरच इंश्वराकडून
मा. शे प्र. १० वे.] इंशप्रेरणेची ज्ञानगंगा ४६३
प्रार्थनेचे प्रत्युत्तर मिळत. आणि असा जबाब मिळेल तरच ती प्रार्थना
असे त्यांचे म्हणणे असे, आणि ग्वरेच आहे की, सवालास जबाब मिळेल.
तरच ते तारायंत्र, बाकी कोणाचा कांही अनुभव असो. केशवचंद्र सेनांच्या
व्याषट्रि मनास इंश्रराच्या समष्टि मनाकडून प्राथनेस प्रत्युत्तरादाखल हटकून
आदेह मिळत असत असे ते म्हणतात. आणि त्यांचा ग्वाजगी ब साबंजनिक
प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही इंशप्रेरणेनुसारच चाळत असत. ही इंशप्रेरणा
त्यांस कधी बाहेरून तर कधी आतूनच स्फुरत असे. ज्ञानस्वरूप व्यापक
परमात्म्याच्या जानबीचि चोहोकडे निरंतर पसरलेल्याच आहेत. जीवान
आपल अंतःकरण तितके कोमल व सन्मुख केळे, तर त्याच्या प्राथनेस जाब
मिळाल्यावाचून रहात नाहीं, असे त्याचे सागणे असे
ह्या बाह्य प्रेरणेप्रमाण अत: प्रेरणेसबर्धी त्याचे म्हणण असे असे कीः- आत
एक जीवात्मा ब त्यास प्रेरणा देणारा परमात्मा, अशा दोन प्रथक् सवेदना
( संवित ) असतात. ह्यातील जीवात्म्याची कोणती ब परमात्म्याची कोणती?
हे जाणून त्यातील इंदा-प्रेरणेप्रमाणे वागण, हे प्रत्येकाचे कतव्य आहे. सहज
स्फर्ति आणि इंश्वराचा आदेश, हीं केशवचंद्रांच्या धमातील दोन मुख्य
रहस्ये आहेत. हा इंश्वराचा आदेदा, म्हणजे काही कर्णपश्ाच नव्हे.
ईश्वराचा आदेश म्हणजे मानबी मापेत झालेली आकादावाणी नव्हे. इश्वरा-
च्या आदेशास कोणतीही भाषा लागत नाही, आपला हेतु कळविण्यास
त्यास कांही खाणाखुणाही कराव्या लागत नाहीत. निर्रानराळी परिशस्थाते
उत्पन्न करून त्या योगे कतंव्यजाग्राते करणे, किंबा प्रतिकूल परिस्थितीतही
सूक्ष्म अंतःस्फूतॉने जीवास हितबुद्धि सुचविणे, असे इंदा-प्रेरणेचे अनेक
प्रकार असतात. किंबहुना इंरप्रेरणेची ज्ञानगंगा सदोदित अखड वबाहतच
आहे. ज्यास आपले हित जाणून घ्याबयाचे असेल, त्या समित्पाणि जिज्ञासून
आपले हात पुढे करून ब जरा मान बांकवून आपली तहान भागवून ध्यावी.
असे केशवचंद्राच्या सांगण्यातील तात्पयं दिसते.
ह्याप्रमाणे आधल्या अंतरात असलेला शिबात्म्याचा अंशा हाच आपला
गुरु ब आपली सदसद्विवेकबुद्धि हेच आपले शास्त्र असा त्याचा सिद्धान्त
असल्यामुळे ते बाह्मशास्त्राची ब गुरूची मर्यादा जुमानीत नसत. कोणाही
खसुरुषापुढे मी आपली मान बांकवणार नाही, कोणाही जीवास अगर शास्त्रास
४६४ सदसद्रिवेकबुद्धि [भाग ३ रा
मी आदशेभूत मानणार नाहीं. असा केशवचंद्र सेनांचा बाणा होता, गुरू
व शास्त्र यांच्या गुलार्मागरीचा त्यांस अत्यंत तिरस्कार वाटे, प्रभु खाइस्ट
व श्रीचैतन्य अशा धर्मात्म्यांबद्दल त्यास अत्यंत आदर वाटे, परतु त्यांसही
पूर्ण व अस्खलनशील अद्या इंश्रराप्रमाणे अथबा सदररूप्रमाणे कोणी मान नये,
असा त्यांचा आग्रह असे, किंबहुना सुरु हा राब्दच त्यांच्या धर्मकोशांत
नव्हता त्यांचा नबविधान, हा वस्तुतः इराप्रणीतच आहे, असा त्याचा जरी
आत्मविश्वास होता. तरी वेद अगर दुसरे कोणतेही धसंग्रंथ इंश्ररपणीत
आणि अमोघ आहेत, अस मानण्यास ते तयार नव्हते. त्यांच्या मतस्वातच्याची
पहिली बंडखोरी ती हीच. केशवचंद्र व्यवहागत अत्यंत भेकड पण परमाथोत
अत्यंत निर्भय व शूर होत.
आपल्या परंपरागत कुलगुरूंचा अबमान करणारे व आपल्या प्रेमादरास
पात्र झालेले, येद्मूरिस्त व श्रीचेतन्य ह्यासही सद्गुरु म्हणून न लेखणारे
केशवचंद्र, रस्त्यातीळ एख्बाय्या भणग भमिकाऱ्यापासूनही एखादी गोष्ट
टिकण्यास तयार होते. इतकेचे काय पण स्थावर-जगमात्मक ही अखिल सृष्ट
हाचे माझा धमशास्त्र-प्रथ आणि त्यातील एखादी गबताची काडी ही माझी
दिक्षक, अर्शी त्याच भावना अस. परतु एखाद्या क्रषीने असे सांगितले
किवा शास्त्रांत तस लिहिल, म्हणून ते मानण्यास ते मुळीच तयार नव्हते.
कोणी कार्ह। म्हणा, ब कोठे कांही लिहिलेले असो, मला माझी सदसद्विवेक
बुद्धि जे सांगेळ तच खर, अस! त्यांचा आम्रह असे व रिष्यांचे मनावरही
ते हेच तत्त्व बिंबबीत. मी टमचा गुरु नव्हे, मी तुमचा एक सवक आहे,
किंबहुना कोणीच कोणाचा गुरु होऊं शकणार नाहीं. ह्या अपरंपार विश्वा-
च्या अवाढव्य शाळत कोणाही अध्यापनाचे स्तोम न माजवितां यावजन्म
अध्ययनशील रहावे, हेच जीवाचे कठंव्य़ आहे. आणि असे अध्ययन सुरू
असतां गतानुगतिक न होतां स्वठांचे विवेकबुद्रीप्रमाणेच बर्तत जावे, असा.
त्यांचा उपदेश असे.
“* मनःपूतं समाचरेतू ' हा दंडक सवाच्या पचनी पडण्यासारखा नसला,
तरी माझी त्यान कधींच फसगत झाली नाही, अस केशावचंद्रांच म्हणणे असे,
सदसद्विवेक बुद्धीच्या ती%ग खडगानें ते आपला मार्ग कापीत चालले होते.
सरंतु पुढें लबकरच ह्या धमंबीरांच्या बॉरिवृत्तीस भक्तीच्या प्रेमकटाक्षानं मोहबश
प्रकरण १०वॅ.] भक्ति व.योग ४९%
केळे. अर्जुनाच्या त्रिदंडी संन्यासाप्रमाणें वैराग्याचा रूक्ष ब कठोर आवेदा
बाजूला सारून केरावचद्रांची मूर्ति भक्तीच्या प्रेमरसांत दंग झाली. इंश्वरा्शी
पितुभावाने जे पूर्बी दूर मयादशीलपणे वागत होते, ते ह्या स्थित्यंतरानंतर परमे-
श्वराशी मातुभाव ठेवून बालवृत्तीने मांडीवर निःशकपणे खेळूं लागले. प्रथ्वी-
वरील मत्यंजीव, व “ आकाशांतील ब्राप,” ह्या उभयतांतील महदंतर त्यांनीं
ह्या मातुमावाने नाहींसे केले. वेराग्यानें त्यांनी कांचनाचा मोह तोडला, तसा
मातुभावाने त्यांनीं कामिनीच्या मोहास उपकारक असे वळण लावले,
केशवचंद्रांच्या साधनसोपानावरील ह्या पुढील पायरी म्हटली, तर ती योग.
ही होय. भक्ति ब योग हीं बहीणभावंडे दोन बाजूर्सी त्यांच्याजवळ आलीं.
भक्तीने प्रेमाची आरती त्यांच्यापुढे केली, व योगाने त्यांस साक्षात्काराचा प्रसाद
दिला. दवेतांत अद्वेत न पाहतां इश्वराच्या प्रत्येक व्यक्त गुणाकडे 'नराळे-
पणाने पाहण्याकडेच प्रथम त्यांची प्रत्रात्त असे. यामुळे त्यांची वृत्ति कधी
विरागी तर कघीं प्रेमी, कधीं आनंदी तर कधी उदासीन, अशी असे. ते
ख्रिस्ताची उपासना करूं लागले, म्हणजे चैतन्य त्यांच्या नजरेपुढे येत नसत,
व प्रभु चैतन्याचे चिंतन करीत असतां, इतर महात्मे त्यांच्या मनास पारखे
होत. पुढे पुढे ही व्यतिरेक-पद्धति सोडून अन्बयपद्धतीने इश्वरस्वरूपाचा
विचार करणे, हे नवविधानाचे ध्येय म्हणून मानण्यांत येत असे. तरी
योगानुभवाच्या अखेरच्या अद्वेतांत देवभक्तांचे द्वैत कायम राखण्याकडे त्यांचा
विशेष कटाक्ष होता. “तूं देव मी भक्त ऐस करी ” हीच त्यांची अध्यात्मां-
तील अंतिम सीमा होती.
केशबचंद्रांची ईश्वरावर जबरदस्त निष्ठा होती. इंशकपेवांचून कांहीच
होणे शक्य नाही; ब इंरकूपा झाली असतां कांहींच होणे अशक्य नाहीं;
असे ते मानीत. एक इंराकृपेबद्दल बळकट विश्वास असल्यामुळे त्यांनीं “जर?
आणि 'तर'ची अनुमानपद्धाते झुगारून दिली होती. “' कसे होईल £”
आणि “' काय होईल १” ह्या हंकितवृत्तीचा त्यांच्या मनास कधीच विटाळ
झाला नाहीं. त्यांचे गणित सारेच उरफाटे होते, “ आार्धिकळस मगपायारे! ”
अद्या मनोरथाच्या उतरंडी ते बिनदिकत स्चीत असत. त्यागांतचच समृद्धीचे
बीज आहे. सर्वात मोठी बेरीज बजाबाकीनेच होते, असे त्याचे शास्त्र असे,
निष्ठेच्या या निस्सीमपणामुळें त्यांच्या मनांत एखादा संकल्प येण्याची खोटी
(३)...८
ही. ६ केशव जोगी [भाग शरा
त्याची दुसऱ्यास वातोही लागण्याच्या अगोदर तो संकल्प प्रत्यक्ष कार्यरूपानेच
अवतरत असे. ह्या त्यांच्या कामाच्या धडाडीने ते बाहेस्च्याच काय पण
निकटच्या अनुयायांसही नेहमीं चकित करून सोडीत.
केशवचंद्र सेनांच्या मनाच्या उत्क्रातीचा इतिहास मोठा चिंतनीय आहे.
त्यांची प्रारंभीची पापभीरुता, असंतोष ब ओदासीन्य आणि त्यांची अखेरची
त्यानों मानळेली बालोन्मत्तवृत्ति ह्या दोन टोकांत त्याची सव साधकावस्था येते,
केरवचंद्रांच्या वृत्तीत वरचेवर पालट दिसत असत. कधीं एखाद्या बड्या
साहेबाच्या अध्यक्षतेखाली एखाद्या सामाजिक सुधारणेच्या विषयावर केशवा-
चचा सिंहनाद दणदणत आहे, तर लगेच पुन्हा एखाद्या झोपड्यांत एकतारी-
वर तेच केशबचंद्र सद्रदित अंतःकरणाने इंश्वराची करुणा भाकीत आहेत.
कधीं डोकींचा ऐटबाज संजाब विचरून “ अप टु डेट ” साहेबी पोषाखांत
स्वारी कोणा बड्या लाटसाहबांचे स्वागत करीत आहे, तर त्यावर लवकरच
सर्वे मुंडन करून बोद्धमिक्षंच्या मिकार वेपात केशव भीक मागत आहेत !
कधीं आचा्यंपदावरून गभीर उपदेश करीत आहेत, तर कधीं तळ्याचे कांठ
तीन दगड मांडून त्यावर मिक्षान्न शिजवीत आहेत ! कधीं मूर्तिपूजेवर झोड
उठविली आहे, तर कधीं पत्रपुष्प, धघूपदीप इत्यादि पूजाद्रव्यानी आपले
ब्राह्मविधि साजरे करीत आहेत ! अशा तऱ्हा वारंबार दिसून येत. राहण्यास
राजवाड्यासारखा प्रासाद, राजे-महाराजांसारखे घरीं पाहुणे, सार्वभोमाची
महत्त्वाकांक्षा, सततीची पूर्ण समृद्धि एबंगुणारवशष्ट असे हे केशव जोगी होते.
श्रेय ब प्रेय याचा दाता भगवान् आहे भक्तांचे योगक्षेम तोच चाल्बितो,
ह्यासाठी त्याची नम्र भावाने नेहमीं प्राथना करावी, आणि प्रपंचासंबं्धी
च समाजासंबधी हरएक गोष्ट इंश्रर आपल्या प्रा थनानुरूष जो 'आदेश' देईल,
त्याप्रमाणे करीत जावी, अशी त्यांची निष्ठा होती, निव्वळ एकेश्वरी बिचाराने
त्यांचे समाधान होत नसे. विचाराप्रमाण धमप्रसारास तदनुरूप आचारांचीही
त्यांस जरूरी वाटे. ह्यासाठी वेैराग्यादि साधने ब पूजादि उपचार ह्यांचे रहस्य
ते आपल्या अनुयायांच्या मनावर बिंबबीत असत, त्यांनी विरागी असावे,
आणि त्यांनीं उत्तम ग्रहस्थाश्रमही चालवावा; त्यांनीं समाजसुधारणा घडवून
आणावी व त्या भरांत धर्मजाग़ाति व आत्मोन्नति ह्यांस विसरू नये; अशी
त्यांची शासनपद्धाते होती.
शप्करण १० बे.] बालोमन्मत्त पिशाचवृत्ति ४९५७
त्यांच्या मनोबोधाची तऱ्हाही विलक्षण असे. मनाच्या विकारवरतेस ते पाप
-समजत. मनाचे ब शरीराचे दोबेल्य हेही पाप असे त्यांस वाटे. किंबहुन)
पाप म्हणजे काय, हे ठरविण्याच्या अगोदरच त्यांचे पाप, त्यांच्या मनास खात
अस. पापाबद्दल त्याची दृष्टि फारच सूक्ष्म असे. जाळ्यांत एखादी माशी
सांपडताच ती पकडण्याकरिता जसा कोळी अगदी टपून बसलेला असतो,
तसे कायावाचामनाने यत्किचितही पाप होतांच त्याच्य़ा विवेकबुड स त्याची
तत्क्षणी जाणीब होत असे. “' अर्श असंख्य पापे माझ्या हातून झालीं असतील,
आणि ती झाली तही बसव झाले; कारण त्या योंगान माझ्या जीबाच) तळमळ
-होऊन मी इश्वराची करुणा भाकली. आता इराकृपेने पापाचा डंगगर नाहीसा
होऊन त्या ठिकाणी शार्तांचा समुद्र अथाग भरून राहिला आहे;” असें
त्यास वाटे, भक्ताची बालोन्मत्त पिद्याचर्वात्त त्यांस मोठी स्पृहणीय वाटे, प्रत्येक
भक्तात ह्या तिन्ही वृत्ति असतात असे ते आपल्या अनुभवान सागत. त्या-
संबधी ते जीवन-वेदात लिहितात, त्याचे तात्पर्य असेः---“' जीवाच्या अनत
कालाच्या उत्क्रातिमागात मानबी जीवित अत्यल्प आहे, यामुळ अनुभव,च्या,
दृष्टीने मी बालकच आहे. प्रोढ ब वृद्ध माणसांपेक्षा माझ चित्त मुलांतच
जास्त रमते. तसेच जगांतील सुखदुःखाची माप मी फकून दिला, आहेत.
“गरिबी खुदाकी प्यारी हे'. असे मी भानल आहे. जगात गरिबी ब श्रीमंती
ह्या दोनच जाति आहेत. त्यापेकी माझी जात गरीब आहे. ह्यांचा मला
अभिमान बाटत असतो. लोकापबादाची मी पर्वा केली नाही. भजनात एकतारी
घेऊन निलंजपणाने मी नाचलो. असा धमबेडेपणा मीं आनंदाने अगीकारला.
आणि शेवटी एखाद्या अट्टल दारूबाजाप्रमाणे अधिकाधिक मादक अशा प्रेम-
वारुणीचे वाढत्या प्रमाणात सेवन करून प्रेमोन्मादाचाही अनुभव घेतला,”
त्यांनी तस स्पष्ट शब्दांतच न म्हटले तरी भगवान रामकृष्ण परमहस हाच
भक्ताचा उत्कृष्ट नमुना त्यांस अखेर आदर्शभूत झाला असावा, आणि त्या
भक्तोत्तमांत ज्या निरनिराळ्या मनोवृत्तीचा त्यांस मिलाफ दिसला, तसा
मिलाफ आपल्यामध्येही आहे असा त्यांस आत्मविश्वास वाटला असावा,
असे वाटते. कारण अजाण दुनियेस सुजाण करणारा मी इंरप्रेष्ित नवविधान-
धर्माचा संस्थापक आहे, इतकेच काय, मी ह्या कालाचा प्रभु येश'खस्त ब
ऱचैतन्यच आहे. हा त्यांचा बलवत्तर अहंकार ब्रालवूत्तीची साक्ष देत नव्हता.
शट सारा व्यवहार रोखठोक [भाग ४ रा
तसेच कुचबिहारच्या लग्नानंतर झालेल्या लोकनिंदेनें त्यांना जो त्वेष चढला
त्यानें त्यांच्या लोकेषणेचें उग्र स्वरूप उघड केलं, आणि त्यांचे डोळ्यांदेखत
त्याच्या अनुयायांत माजलेली दुही पाहून त्यांच्या प्रेम ब शांति यांच्या समुद्रास
बराच जोराचा ओहोट लागला. हे त्यांच्या अंतरांतील असंतोष ब दुःखाचे
खडक अखेर उघडे पडले, त्यावरून दिसून आले. ते कांहीं असो, इतकी
गोष्ट खरी कीं, केदावचंद्र सेन आणखी कांहीं वर्षे जगते, तर त्यांनी आपल्या
ठिकाणीं सर्व इष्ट सुधारणा घडवून आणल्या असत्या आणि मगते ब
त्यांचा समाज आज आहे त्यापेक्षां आपणांस जास्त आदरोभूत झाला
असता. परतु मनुष्यानें पूर्ण होऊंच नये, ही असूया जेथे परमेश्वरासही सुटली
नाही, तेथे आपला थोडा विवेक सुटून त्या परमेश्वराबद्दल आपल्यालाही राग
आला तर त्यांत नवल काय १
केदावचंद्र सेन ब्राह्मसमाजांत दाखल झाले,तेव्हां त्यांच्यांत पूवी न आढळणारे
असे दोन गुण त्यांनीं संपादन केले, ते दोन गुण म्हणजे प्रेमल्क्षणार्भाक्त व
जीवदिबाचा ऐक्यभाव हे होत. हे दोन्ही गुण त्यांस एकमेकांस पूरक असेच
वाटले. शिवाय प्रेमातून घर्मखूळ आणि ऐक्यभावात सर्वदेवमयत्वमाव कश
विप्त उत्पन्न व्हावयाचीं; परंतु केशवचंद्र म्हणतात, को माझी प्रेमाची फुलबाग
ऐक्याच्या अभेद्य खडकावर फुलल्यामुळे तसे कांही झाले नाही. प्रेमाने ःतः-
करण भरून आले असतां परमात्म्याचे एकरूप डोळे भरून पहावे, असा त्यांचा
अनुभव होता. एकात्मभाव हृढ होण्यासाठी डोळे मिटून ध्यानस्थ बसण्याचा
त्यांनी फारसा खटाटोप केला नाहीं. डोळे उघडे ठेवूनच त्यांनी साऱ्या जगाकडे
पाहिले, तेव्हां त्यांस सवत्र सचरलेले इदास्वरूप दिसले, व ते त्यांनी ओळखले,
केशवचंद्र म्हणतात कीं, माझा सारा व्यवहार रोखठोक होता, उधारी
व्यवहाग्च नाहीं, भविष्यकाळच्या अनिश्चित लाभासाठी मला कधीं तप करीत
बसव लागले नाहीं, रात्र प्रार्थनेत घालविली कीं, दुसऱ्या दिवशी कशास
बाण नाहीं. मलाच काय पण माझ्या देशाला, सर्व मानबकोटीला, नव्हे
साऱ्या जगाला पुरून उरेळ इतके इंश्वराने मला दिले. पांच पेक्ांच्या
भांडवलावर लाख्खो मिळविले. पांचरो वषांची प्रगति पंचवीस बर्षात
घडवून आणली. पूर्वी ब्राह्ममंथी मंडळी किती व्यसनी, दुबळी ब प्रेमशून्य
झोती, त्यांना उत्साह कसा तो ठाऊकच नव्हता, पण अवघ्या दहा वषाच्या
आकरण १० वें.] गैरसमजाचे प्रसंग ४९९
थरिश्रमाने केवढा फरक पडला ! आज बडे सुशिक्षित लोक भररस्त्यांतून नगर-
संकीर्तन करीत लोकलाज सोडून हिंडत आहेत. आज कालीचे उपासक
आणि कृष्णाचे उषासक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. शक्ति आणि प्रेम
ह्यांच्या भक्तांत सलोखा आहे, ह्या अपूर्व यशामुळे माझ्या उतारबयांतही मला
-तरुणपणाचा उत्साह वाटत आहे. हजारों तरुण माझ्या अंगांत शिरले आहेत,
असं मला वाटतं. मी देवाचा सेबक आहे. ज माझ्या स्वामीचे आहे, त सर्व
माझेच आहे ! बाहवा केवढा हा आनंद की, आज आमच्या यशाचा भरत-
भूमीवर नुसता वर्षांव होत आहे, ब आमच्या यशाच्या पताका हवेत सारख्या
र्फडकत आहेत. आमच्या गरीब बिचाऱ्या मायभूला केवढे हे निधान
सांपडले ! आतां आम्ही कधींही अपयश न घेतां लोकांत नवविधानाचा
ग्रसार करणार. हे दयाळू आई, तुझ्या ह्या लकराना तुझा आशीरब[द असू दे,”
केशवचंद्रांच्या जीवनवेदावरूनच त्यांचे जीवनरहस्य आतापयंत सारांश-
,रूपान लिहिले. राजा राममोहन ह्यांचे आत्मचरित्र एका लहानशा पत्रांतच
संपुष्टांत आले, देवेद्रनाथांचं आत्मचरित्र मध्यावसानीच थांबले; पण केशब-
चंद्रांचे आत्मचरित्र रहस्याच्या दृष्टीने पूर्ण असून फार उद्दोधक आहे, यांत
शंका नाहीं. केशवबचंद्रांच्या चरित्रांत त्याच्यासंबंधी अनादर व गेरसमज होण्या-
सारखे प्रसंग अनेक येऊन गेले, परीक्षेच्या मंडपातून त्यांस काहून लावल,
त्यामुळें त्यांची सहजच अपकोर्ति झाली, पुढे ब्रह्मानद-पदवीदानसमारभा-
च्या वेळीं, कुलाचार मोडून आस्तांचा अवमान करून, त्यांनी आपल्या नूतन
-भा्यसह प्रयाण केले; तेही कित्येकांस गोड वाटले नसेल, त्या पुढील मोगीर
येथील भक्तीच्या पुरांत बाहवलेल्या मडळीनीं केशावांच्या पायांवर लोळण
घेऊन विभूतिपूजेचा अतिरेक केला, तो इतर ब्राह्मबंधूस खपला नाहीं, आणि
-त्यानंतर कुच बिहारच्या सोयरिकीने तर त्यांची फारच अपकीर्ति झाली. ज्यांची
केशवचंद्रांबद्दलची सहानुभूति ह्या विवाहाने कमी झाली नाही असंही
केरवचंद्रांचे कित्येक लहानमोठे चहाते होते, ही गोष्ट खरी. केशबभक्त गोरी-
प्रसाद मुझूमदार ह्यांनी तर केशवांची तरफदारी करण्यासाठी चारपांच
'थानांचा ग्रंथ खर्ची घातला आहे. तथापि कुचबिहारची सोयरीक अखिल
भरतखंडास कल्याणप्रद होईल ही जी त्यांच्या सन्मित्रांची दुराशा ती अगदींच
ष्फोल ठरली आणि ब्राह्ांच्या अत्यंत उन्ज्बळ अशा आप्मिक विवाहाच्या
४७० [ मा. ९ प्र, १० वे.
युरस्कत्यांच्या नांवास कुचब्रिईकष्स्वी जोड त्यावेळीं ब त्यानंतर अपयशासचा
कारणी भूत झाली आहे, असें मोठ्या दुःखाने म्हणावे लागते !
ह्या सर्व दिव्यांतून केशक्यंत्र॑ सुरक्षितपणे बाहेर पडले हे खरे; परंतु.
त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस आरदोपेक्षां निराशा ब उत्साहापेक्षां निरुत्साह
ह्यांचीच छाया त्यांच्या मनावर अधिक पसरली होती. एरवहीं त्यांची महत्त्वा-
कांक्षा दांडगी ब उत्साह प्रचंड होता. एमर्सनच्या उक्तीप्रमाणे युगधारी
विभूतींतील अपूर्बता व नाविन्य त्यांच्या ठिकाणीं चमकत होते. राजा राममोहन-
प्रमाणेच पूर्व-पश्चिमेचे समेलन हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. त्यांची
प्रवचन व व्याख्याने अनेक विषयांवर असंख्य झालीं असतील; पण त्यांचे
पहिलेच जाहीर व्याख्यान येशु खिस्त, युरोप आणि आशिआ या बिषयावर
झाले, आणि आरिआचा युरोपखडास संदेदा हेंच त्यांचें शोबटचे व्याख्यान
होय. ह्या व्याख्यानाच्या उत्साहभरांत जो आशावाद त्यांनीं प्रगट केला आहे, तो
त्यांस शेवटपयत खरोखरच पटून राहिला होता कीं काय, याबद्दल इंका बाटते..
केशवचंद्र सेन हे कोणी जाडे पंडित नव्हते. ते कमेठ तर नव्हतेच ब
मोठे योगीही नव्हते. पण ते उच्च कोटींतील एक भक्त होते, हें खास. त्यांच्या
निस्सीम भक्तीस इंश्वर वश होता. प्राथना आणि श्रद्धा ह्या त्यांच्या काद्वि-
सिद्धे होत्या, ते त्यांरगोबाय कश्ासच जाणत नव्हते. त्यांतही त्यांच्या
आयुष्याच्या अश्ेरीस त्यांस श्रीरामकृष्णांसारख्या थोर महात्म्याची सत्संगति.
घडली. पितुभावापेक्षा मातुभावाने त्यांची दृष्टि इंभ्रराकडे वळली आणि
त्यांच्या भक्तीस आुद्ध व अत्यंत उत्कट असे स्वरूप प्राप्त झाले, यामुळे त्यांचे
व त्यांच्या कित्येक सहृदय अनुयायाचे परम कल्याण झाले असेल,यांत रका नाहीं.
भाई प्रता
पर्च्र मुजुमदार.
मृत्यु ह, सन १९०५
प्रकरण अकरावे
प्रतापचंद्र मुजुमदार
केशवचंद्रांचे नवविधान म्हणजे हिंदू व खिस्तीधमाची एक खिचडी आहे.
किंबा पाहिजे तर असे म्हणा कीं, उभय धमातील तत्त्वांचे ते एक रसायन
आहे. केशावचंद्रांच्या दृष्टीने साऱ्या जगाचा प्रकाराक एक येशू खिस्तच आहे.
आणि ह मत त्यांच्या संप्रदायांत अद्यापिही अनुसरलेले दिसते, ह्या प्रकाराका-
च्या प्रकाशाने केरवचद्र व प्रतापचंद्र हे दोन चंद्र भरतभूमीवर कोणता
प्रकाह पाडीत परिभ्रमण करीत होते, ह मागील विवेचनावरून लक्षांत आलेच
असेल, नसल्यास केरावचंद्रांचे खिस्तमय विचार आम्ही पुढील प्रकरणांत
सविस्तर देतच आहो; त्यावरून अधिक कल्पना येईल.
श्रीरामपुरचे खिस्ती मिशन ब कलकत्त्याचा ब्राह्मसमाज यांचा कुणानुबंध
मोठा विलक्षण दिसतो. ते एकमेकांस कधीं उपकारक तर कधीं अपकारक
असे बाटतात. बापाच्या दृष्टीने सख्खे ब आईच्या दृष्टीने सावत्र असे त्यांचे
संबंध दिसतात. आकाशांतील बापावर दोघांच प्रेम सारखेच पण दोघांची
मायभू[मे वेगळी, यामुळे कधी प्रेम तर कधीं बाद असे प्रकार आढळतात.
त्यांतही त्राह्मांचे खिस्त व खिस्तींधर्म यांवर निर्व्यांज प्रेम दिसते. पण कॅरे,
डफ, तिनलिग अथवा हावेल इत्यादि खिस्ती पाद्यांचे ब्राह्मांवर जे प्रेम
दिसते त्यांत दोन प्रकार आहेत. कित्येकांस ब्राह्मसमाज म्हणजे हिदुस्थानच्या
खिस्तीकरणाची किल्ली अस वाटतें. म्हणून ते त्यांस आपल्याकडे ओढतात.
आणि दुसऱ्या कित्येकांस आर्यधमांचे रहस्य ब्राह्मांच्या मध्यस्थीने आपल्याला
कळल्यामुळे ते ब्राह्म-पुढाऱ्यांबद्दल फार आदर दर्शवितात.
राजा राममोहन व केशवचंद्र सेन ह्यांनी खिस्ती धमातील कित्येक
संस्कार जसे उचलले, त्याप्रमाणे त्यांनीं आपल्या स्वतंत्र विचारांनी खिस्ती
धर्मविचारांसही अगदींच नवीन वळण लावलें. ही गोष्ट कित्येक खिस्ती
लेखक आतां प्रांजळपणे कबूल करतात. श्रीरामपुरच्या कालेजचे प्रिन्सिपू्ळ
मि०हाबेल हे अलीकडे दिलेल्या एका व्याख्यानांत असें म्हणतात कीं, खिस्त-
४७२ महत्त्वाकांशी पुरुषांच्या लीला [भाग २ रा
चरित्रांतील पोबात्य वळण आम्हांस केशवबचंद्रांनीं पटबिळे, त्याचप्रमाणें
जीझस खाइस्टमधील मानवी भाब, त्रयीबादाचे व्यवहार्यस्बरूप, अंतर्यामीचे
खिस्ती धमातील रहस्य, आणि परधमातील सत्य सिद्धान्तांबद्दल खरा खरा
आदर, ह्या गोष्टी केशवचंद्रांपासन आम्ही दिकलो, आणि येथील खिस्ती
धर्मसंस्थांस भारतीय स्वरूप कसे द्यावे, हाही बिचार त्यांनींच आम्हांस सूचित
केला. केशावचंद्रांचा मित्र प्रतापर्चद्र यांच्याबद्दलही अमेरिकन खिस्ती विद्वानांचे
असेच अमिप्राय आहेत. या सवास खरं क्रारण केशवचंद्र ब प्रतापचेद्र यांचें
खिस्ती धर्माबद्दल प्रेम हेच होय. खिस्ती धमासंबंधी व संस्कृतीसबंधी प्रतापचंद्र
मुझूमदार यांच्या मनांत वागत असलेला आदर त्यांच्या सुबईस झालेल्या
व्याख्यानांतूनही उघड दिसून येतो. आणि आजही नबविधानसंप्रदायांत
हिंदूंच्या रामकृष्णाद देवांच्या ऊन्माताथ अथबा पूवाचायीच्या व प्राचीन
संताच्या पुण्यतिथि जरी पाळीत नसले, तरी गुंड-फ्रायडेसारखे 'खस्ती सणांचे
दिवस मोठ्या समारंभाने अद्यापिही पाळलं जातात. आणि खिस्ता*चे
माहात्म्य त्यांच्या मिरनऱ्यांपेक्षाही आधिक आदराने गाइले जात.
आपण खाइस्ट व गोरंग यांचे उभयतां अंशावतार आहोत, अश्शी करत्पना
केशवचंद्रांस होऊन, विजयकृष्ण गोस्वामी हानी आपण अद्वेत ( चेतन्याचा
अनुयायी ) असल्याचा पुकारा कराबा, असे त्याच म्हणण होते. तसंच श्रीराम-
कृष्णांस आपल्या नवविधानाचे अनुयायी मानण्यापयंत त्यांच्या बुद्धींची मजल
गेली होती ! बगेरे हकीगत मागे आलीच आहे. अवतार ही कल्पना त्यांनी
पूवीच अमान्य केली असल्यामुळे त्यांस गेरसोयीची झाली, आणे अखेर
गरीब दुबळ्या वेष्णवांपेक्षां त्रिवडी गाजत असलेल्या विजयशाली येशू खिस्ता-
चाच दास म्हणवून घेणें त्यांस अधिक भूषणाबह्द वाटले. ह्या सवे महत्त्वा-
कांक्षी पुरुषांच्या लीला आहेत. त्यांत दुःखाची गोष्ट इतकीच को, केशव द्रां-
सारख्या परम बुद्धिवान पुरुषाच्या ठिकाणीं अप्रयोजकपणाही इतका प्रमाणा-
"थार जावा !
वैष्णव भक्तीत विजयकृप्ण गोस्वामी हे केशवचंद्रांचे जसे जोडीदार होते.
त्याचप्रमाणे खिस्तभक्तीत केरवचंद्रांस प्रताषथ्वंद्राची उत्तम साथ होती.
कुचबिहारप्रकरणानंतर विजयकृष्ण हे. अखेर वदाव्चंद्रांस सडून गेले,
'त्याथ वेळी प्रतापचंद्रही सांडून जाण्याच्या बेतांत होते; परतु खेर मित्न-
भशकरण ११ वें.] प्रतापचंद्र ४७३
प्रेमाने तत्त्वप्रेमावर सरशी केळी, आणि प्रतापचद्र अरूरपर्यंत केशवचंद्रांस
चिकटून राहिले. नवविधान जगजाहीर करप्याच्या कामी प्रतापचंद्रांची काम-
गिरी केशवचद्रांपेक्षांही आधिक झाली आहे. नवविधानपंथांत प्रतापचंद्रांचें
इतके महत्त्व असल्यामुळे, त्यांच्यासंबंधी कांहीं माहिती आम्ही सारांररूपानं
पुढे देत आहोतः-- ।
प्रतापचंद्रांचा जन्म हुगळीजवळ बांसब्रेरीया येथे इ. सन १८४० त
झाला, त्यांचे बडील लहानपणीच वारल्यामुळ त्यांना शिक्षणाचा लाभ
मिळाला नाही. त्यांच खरखुर सज्ञानपण ते ब्राह्मसमाजांत दाखल झाले
( १८५९ ) तेव्हांपासूनच सुरू झाले. पुढ त्यांच्या ठिकाणीं जे आध्यात्मिक
संस्कार जाग्रत झाले, त्यास कारण प्रथम देवद्रनाथ ब केरवचंद्र यांची
संगति ब अखेर श्रीरामकृष्णांची कृपा हच होय, प्रथम त्यांनीं केरावचचंद्रां-
प्रमाणे बंगालच्या बरकत नोकरी घरली होती. पण पुढे केशवबचंद्रानी ती
नोकरी सोडली, तेव्हां यांनीही नोकरी सोडली. ते घरचे खाऊनपिऊन सुखी
होते. यामुळे त्यास आपले सार आयुष्य समाजकार्यास लावतां आले, इ.सन
१८७० सालीं ते 'इंडियन मिरर'चे संपादक झाले, त्यापूवी व त्यानंतरही
वर्तमानपत्रांत लेख लिहिण, हा व्यांचा नेहमीचाच व्यवसाय असे. त्याच्या
लेखनापेक्षांही त्यांच्या बक््तृत्वाने ते अधिक प्रसिद्धीस आले. तथापि त्याच्या
व्याख्यानांतील बुद्धिवेभबांपेक्षां त्यांच्या मनाची श्रीमंती ब त्याच्या लेखातील
पांडत्यापेक्षा त्यांची निष्कपट प्रीत, हाच आम्हास अधिक चित्ताकर्षक
बाटतात; म्हणून त्यांचेच दिग्दर्शन या प्रकरणांत केले आहे.
प्रतापचंद्र मुजुमदार म्हणजे केरबचद्रांचा उजबा हात होत. केशवचंद्रांचे
बालमित्र, नातेवाईक, शेजारी, अत्यत चहाते अनुयायी, सहकारी आणि
-अखेर केरवनंद्रांचे चरित्रकार, या अनेकविध नात्यांनी प्रतापचद्रांस केशवबचंद्रां-
च्या अनुयायांत अग्नेसरत्वाचा मान मिळतो. शिवाय लेखनकोश ल्य, चित्तशुद्धि
न्सरळ निंप्कपटभाव, अकृलिम प्रेम, निरहकारबुद्धि आणि खिस्तर्भाक्त इत्यादि
रुणांत प्रतापचंद्र केशवबचद्रांपेक्षां कांकणभर सरसच ठरतील असे न्राटते.
किंबहुना बरील गुणांपेकी कित्येक गुण केशवबचंद्रांमध्ये नसलेले प्रतापचद्रांमध्यें
भरपूर होते, असे आढळते. दुसऱ्याबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यांत
श्रतापचंद्रांच्या मनाचा सरळपणा, मोकळेपणा ब उदारपणा दिसतो, स्काचा
४१७४ मातृपितृमक्ति [.माग शरा
केरवचंद्रांच्या ठिकाणी जवळ जवळ अभावच होता, असें म्हटल्यास गैर
शोणार नाहीं.
प्रतापचंद्र अवघे नऊ वषांचे झाले, तोच त्यांचे बडील त्यांस पोरकेपणा
देऊन परलोकबासी झाले. ते एक सामान्य प्रतीचेच ग््ह॒स्थ होते. त्थाप
प्रतापचंद्रांनी आपल्या आठवणीत त्यांच्यासबंधीं जे उद्गार काढले आहेत,
ते कोणाही सत्पुत्रास शोभण्यासारखे आहेत.
प्रतापचंद्र म्हणतातः---“' पितृपदाचा लाभ मला झाला नसल्यामुळें
पुत्रासबंधी बापाची आवेक्षा स्वाभावक काय असते, ह्याचा मळा अनुभब
नाहीं, तथापि माझ्या बाळपणच्या अंधुक स्मृतींबरून मला अले आठवते
कीं, मी माझ्या वडिलांचा पहिलाच मुलगा, कांहींतरी नांव काढीन, असे
त्यांस बाटत असावे. माझ्या बाळपर्णीच मला सोडून गेलेले, [प्रियबाबा ! माझ्या
या पोरक्या खडतर आयुष्यांत ती आपली त्या वेळची भावी काळची अटकळ
कांहीं खरी ठरली काय ? तुम्ही स्वगात मजसंबंधीं ज्या काही आशा करीत
असाल, त्यांस तुमचा हा मुलगा खरोखर पात्र आहे काय ? माझ्या सखगीच्या
पालका, ह्या तुमच्या श्रवणेच्छु मुलाजवळ दोन शब्द बोला, आणि माझ्या
अंतःकरणांत नवीन ध्येये व कर्तव्यनिश्चय जागत करा.”
वडिलांस नांगऱ्ये अथबा अडाणी समजून तुच्छ लेखणारे विद्वान् या
युगांत अनेक आढळतील, अशा काळीं नवशिस्षितांनीं प्रतापचंद्रांचे आपल्या
बडिलांच्याबद्दल प्रेम, आदर व त्यांच्या सतोषाबद्दलची त्याची आस्था, हा
ध्यानीं धरणे खचितच कल्याणप्रद होईल. प्रतापचद्रांची आई वडिलांच्या
माशून दहा वर्षानी वारली, बडील वारले त्या वेळीं ती अवघी पंचवीस वर्षांची
होती. त्या काळच्या इतर स्त्रियांप्रमाण ती निरक्षर होती. परंतु ती मोठी
रुबाबदार, बुद्धिमान्, थोर मनाची, अत्यंत सदाचारी, शील्संपन्न व कष्टाळू
अशी बाई होती. वेधव्मददोत अत्यंत तामसी वृत्तीने राहांबे ब संसारांतील
कष्ट जीवापाड सहन करावे, अस तिचे जिणे फार कष्टप्रद होते. ती वेधव्य-
स्थितीत मृत्यूचीच उत्सुकतेने बाट पहात आहे असे दिसे. आणि ऊखर तो
अ्रृत्यु तिच्या एका उपोषणाचे हरिदिनीं तिला प्राप्त झाला! शोबटल्या दुखण्यांत
तिच्या औषधोपचारांकडे घरांतील वडील मंडळींनी कोणींच लक्ष दिल नाहीं.
तेव्हां आपण त्या भयाण मध्य़राच्ची “ कोणी माझ्या लाडक्या आईला
प्रकरण ११. व.] 'कष्ठविवाह ४७९.
बांचवील काय ? अशी जीवदानाची भीक मागत घरं धुंडीत वेड्यापिशा-
सारखे सरावेरा कसें धावत होतो, याचे मोठे हृदयद्रावक चित्र प्रतापचद्रा नी
रेखाटले आहे. आणि त्यानंतर आपल्या परलोकवासी आईला उ देझून प्रताप-
चंद्र म्हणतातः--'। अत्यंत जिवलग माणसेही दीर्घकालाने एकमेकांस
बिसरतात; आणि दुःखाच्या असाध्य जखमाही कालकरून बुज्न जातात.
त्यांतूनही मळा मनाजोगती पतिनिष्ठ अशी चांगली बायको मिळाली असल्या-
मुळे देवाच्या दयेने मी सुखी आहे; परंतु या खडतर संसारांत जेव्हां एखादे
वेळीं जीवाची अगदी गळचेपी होते, आणि जीव थकुन जातो, त्या वेळीं
“आई ! तू मला लहानपणी आजारी असतां जशी घेत असस त्याप्रमाणे
तुझे उरावर मस्तक ठेवून स्वस्थ पडावे, असे फार वाटते. हे माझे पुण्यशाली
देवते ! माझ्या आत्म्याला स्पशी करणे जर तुला शक्य असेल, तर मजपाशी
ये आणि अगदी माझ्याजवळ येऊन इंश्वराच्या घरची शांति मला दे'.”
प्रतापचंद्र पुढ असे म्हणतात कीं, “विधवांचे पुनर्विवाह होवोत अगर न
होबोत ह्याबद्दल माझे म्हणणे नाहीं, परतु त्यांच्या अनाथ स्थितींत त्यांच्या
आप्तेष्टांनीं त्यांची योग्य ती काळजी घेऊन त्यांस ममतेन वागविणे फार
जरूर आहे. आतां आपल्याकडे विधवांचा नेहमीच छळ होतो असे कोणी
म्हणेल तर ते मात्र खरे नाहीं, असे निदान बगालपुरते तरी मी खात्रीनं
म्हणूं शकेन, वरील विचारांतील प्रतापचंद्रांचे मातुप्रेम ब त्यांची समतोल
बुद्धि हीं दोन्ही स्तुत्य आहेत.
प्रतापचंद्रांचे लम्न एका अकरा वषोच्या अशिक्षित कुमारिकेशीं झाल, त्या
लझ़ाच्या गांठीबद्दळ प्रतापचंद्र म्हणतात “ विवाहग्रंथी हे एक परम गूढ
आहे. ती एक इंधराच्याच घरची ठरळेली योजना आहे. सोदामिनी, माझी
भावी बायको दहाअकरा वषांची असेल नसेल. मी तिला क्वचित् एक
दोन वेळां चुटपुठती पाहिली असेल, परतु लय़विधीने ती माझी बायको
होतांच माझे तिच्याबर अपरंपार व अनुपमेय प्रेम जडले, कामदेव अगोदरच
आंघळा मग बालविबाहांत त्याची दृष्टि कोठून उघडणार £ पण माझी अशी
खात्री आहे की, माझा जो अनुभव तोच दुसऱ्या हजारो नवरदेवांचा अनुभब
आहे. हं प्रेम कसे उत्पन्न होते ! पोरवबयांतील उत्कठित मनाने ते अगोदरच
'भावित केले असतें काय ! अथबा रूढीच्या बलाने अशी ही लमनग्रंथी
"४०७१ हिंदु विवाहसंस्काराचे माहात्म्य [भाग रेरा
र्पारेहार्य मानून मन प्रेम करू लागते ? किंवा प्रेम हें त्या वेळचे एक कुतूइळ
मात्र आहे ? अथवा ती एक बाळपणाची नुसती गंमत आहे. नाहीं. असे
नाहीं. खरी वस्तुस्थिति याहून अत्यंत भिन्न असते. ज्या रात्री माझे ल्य
झाले, त्यास आज तीस वं होऊन गेली, आणि माझी प्रियपत्नी म्हणजे
जणुं काय अलम दुनियेतील सर्व त्त्रियांतून मोझ्याजोगी अशी एक
सर्वोत्कृष्ट स्त्री मी निबड्टूनच घेतली आहे, असे मला वाटते. आणि माझं
तिच्यावरील प्रेम कितीही शुद्ध असल, तरी तिने ज्या प्रेमानं
माझी आजपर्तीेत सेवा करून मला धन्य केले आहे, त्या
[तिच्या उज्ज्बल प्रेमापुढे माझ प्रेम केव्हांही फिकेच पडेल. जन्मगृत्यू-
प्रमाणे टम हाही एक इदातंत्र योगच आहे. मी आणि माझी अल्पवयी
गरीब बायको, यांच्याप्रमाणे जी कोणी ह्या इश्वरी नेसानेमाला नम्रभावाने मान
बांकवून पोरवयांतील निष्कपट आनंदाने इश्वरावर भरंबसा ठेवून लझास
तयार होतील, त्यांना इंश्रर धेय देऊन त्याचा भावि संसार तो सुखाचा
करील यांत शंका नाहीं. मी बालविवाहाची तरफदारी करता असं नव्हे
त्याचप्रमाणे प्रीतिविवाहापूर्वीच्या प्रेमर्सपादणीबरही माझा मुळीच भरंबसा
नाहीं. लय़ाचा जो गंभीर धर्मविधि आहे तो जर निष्ठापूवक पुरा केला, तर
त्याच्याच योगाने स्त्री-पुरुषांच्या अंतःकरणांत अत्यंत खोल, शुद्ध व कोमल
अशा भावना उत्पन्न होतात. त्या विवाहृग्रंथींतच लयनाच्या पूर्वोत्तर जरूर अस-
णाऱ्या सर्व गोष्टींची जोपासना ब सिद्धता आपोआप होत असत, प्रतिकूलबृत्तीची
नबरानवरीही लझाच्या धार्मिक विधीबरील निस्सीम निष्ठेमुळे परस्ण्रानुकूल
होतात. यास्तव बिवाहेच्छु माणसाने सवात शहाणपणाची गोष्ट हीच
लक्षांत ठेवावयाची की, मनुष्यमात्र हा अपूण ब सदोषच असावयाचा, यास्तव
सुखदुःखाचे बांटेकरी अश्या ज्या माणसाची आपल्याला जोड मिळणार आहे
सें माणूस वरील सामान्य मर्यादेच्या बाहेरचे असावे, अशी आपण
कधींही अपेक्षा ठेवू नये. बरालविवाहांत मुला-मुलींचे संमतीशिवाय आपल्या-
हूकडे बडील माणसे लम घडवून आणतात. परंतु ज्या देशांत तरुण युव-युवतीचे
स्वेच्छेने प्रतिविबाह होतात, त्या प्रांतांतील दंपतीप्रमाणेच आमच्या वरीळ
'षद्धतीनें लम झालेली हिंदूंची दंपत्येद्षी आपलें आयुष्य सुखानेच घालवितात
ह्या वरील सर्व उद्गारांत प्रतापचंद्रांचा प्रेमळ स्वमाव, मोकळे मन ब
प्रकरण ११ वे.] पुववयांतील स्म्गरते ४७७
निराग्रहवृत्ति, ही चांगलीं दिसून येतात, ह्याचेच दुसरे प्रत्यंतर पहावयाचें
असल्यास श्रीरामकृष्ण परमहसाबद्दल प्रतापचंद्रांनीं केशवचंद्रांच्या चरित्रांत व
अन्यत्र जे उद्गार काढले आहेत, ते पहावे.
प्रतापचद्र आपल्या बयाच्या एकोणिसाव्या वर्षी ब्राह्मममाजांत दाखल
झाले, ब्राह्मपथाच्या प्रतिज्ञालेखावर प्रथम सही करतांना त्यांच सर्व अंग
थरारले, व हात कापू लागला, परतु देवेद्रनाथ हे त्यांचे पारमार्थिक गुरु,
आणि केशवचंद्र सन, हे पार्थसख्या कृष्णाप्रमाणे, त्याचे तत्त्ववेत्ते जिवलग
स्नेही, असे ते मानीत असत. पूर्ण मनुष्याच्या एक पुरी झालेली ब एक पुरी
होत घातलेली, अश्या त्या दोन प्रतिमा आहेत अस त्यांस वाटे. त्या उभयतांवर
प्रतापचद्र याची पूर्ण निष्ठा होती. केडावचंद्रांच्या पावलांत पाऊल टाकून
चालाबयाचे, इतकेच ते जाणत होते. केशवचंद्रांस आचार्यपद मिळाल,
तेव्हां त्या समारंभास त्यांच्याबरोबर प्रतापचंद्रही आपल्या अल्पवयी पत्नीस
घेऊन देवेद्रनाथाच्या घरी गेले होते. पुढे परत येते वेळीं घरच्या मंडळीनी
त्यांस मनाई केली, पण प्रतापचद्र त्या मनाईस न जुमानतां तसेच घरांत घुसले.
ज्या वेळी ब्राह्मसमाजांत ते दाखळ झाल, त्या वेळची त्यांच्या समबयस्क
बंगाली तरुणाची स्थिति अत्यंत अनीतिमय वब शोचनीय असावी असे
दिसते. प्रताःपचद्र आपल्या स्वतांब्रदळ असे लिहितात कीं, मी त्या वेळी
(१८'५९) मोठा बुद्धिमान, भावनाप्रधान व बहुभाष, असा एक उमदा
तरुण हतो. परंतु माझ्या वर्तनांत करार्सापणा नव्हता. आणि तत्त्वनिष्ठा कशी
तीही मी जाणत नव्हता. मी व माझे त्या वेळचे खेही ह्यांची धार्मेक वृत्ति
अत्यंत भावनात्मक असे. आम्हीं आमची मने आमच्या धार्मिक भावनानीं
इतकी हळवी करून घेतली होती कीं, प्रार्थना व उद्बोधन यांचे बेळी आम्ही
बेसुमार र्डरड रडाब ! डोळ्यांतून एकसारख्या अश्रुधारा बाहात राहणे,
ह्यातच भक्तीचा परिपाक आहे, अस त्यावेळो आम्ही समजत होतों. लहान-
पणी देव आपल्याला कसा समजेल, असे मला बाटे. आमच्या देव्हार््यां-
तील ठकुरजीबद्दल घरची मडळी फार आदराने वब भक्तीने बोलताना मी
बाळपणी ऐकत उसे; तेव्हां मलाही त्यांच्याबद्दल मोठा भादर व वचक बाटे,
बाळपणी कित्येक बेळां मला आनंददायक असा दिव्य प्रकारही दिसे. परतु
ली वेळी त्या प्रकाशाचा खरा प्रकाश माझे चित्तांत पडला नाहीं; परंतु
४७८ परेदेशची' कीर्ति [माग श॑ रा
सजीबाची जीवनंकला हेंच परमेश्वराचे रूप अर्स मीं जेव्हां नंतर जाणले, तेव्हां
'पूर्वी अज्ञात असलेले परमपुरुषाचे स्वरूप नंतर मळा कळून आले. त्यास
मीं जाणले ब त्याची मी पूजा करू लागलो.” प्रतापचद्र आणखी असं
म्हणतात कीं, “' माझे सर्वे रिक्षण, माझे वक्तृत्व, किबहुना माझ्या सर्व
चौीद्वक ब नैतिक क्रिया यांचा पाया माझ्या एका धार्मेक वृत्तीत आहे,
आणि एका निस्सीम घर्मभावनेने अशीं अनेक माणसें तयार होऊ शकतील
याबद्दल मला मुळांच शंका नाही.”
प्रतापचंद्र यांच्या शिक्षणाची काळजी घेणारे त्याच्या लहानपणी कोणीच
नव्हते. ह्या पोरक्या मुलाला घरींदारी ममतेचा ब सहानुभूतीचा नुसता
शब्दही ऐकावयास मिळत नसे. अश्या स्थितींत एका भोळ्या धर्मभावनेच्या
जोरावर ते पुष्कळच नावलोकरकास चढले. नवविधानाच्या धर्मकायीसाठी
ते इंग्लंडास चार वेळा ब अमेरिकेत तीन वेळां जाऊन आले. ते जपानातही
गेले होते. शिकागो येथील सुप्रसिद्ध धर्मर्पाखदेत प्रतापचंद्र याची अनेक
लोकप्रिय अर्शी व्याख्याने झाली. त्याच्या ह्या सफरीत त्यांनी मॅक्स मुलर, मा टिंनो
असे अनेक प्रसिद्ध तत्त्ववेत्ते, ब अनेक बडे अधिकारी व राजकारणी पुरुष
ह्यांचा स्नेह सपादन केला. त्याचे परदेशस्थ स्नेही येथील ख्नह्यांपक्षा सख्येने
कदाचित् अधिकच भरतील, त्याच अमोध वक्तृत्व ब उदात्त विचार ह्यानी
अमेरिका व युरोप येथील जाडे विद्वान् लोकही अत्यंत संतृष्ट झाले, त्यांच्यापैकी
कोणास प्रतापचंद्रांच्या ठिकाणीं गूढ आध्यात्मिकता आणि कुशाग्र व ठाम अशी
बुद्धिमत्ता याचा फास्च सुंदर मिलाफ दिसे. आणि म्हणून त्यानी त्यांच्या देशांत
केलेल्या लोकसेवेबद्दल ते फार कृतज्ञता दाखवीत. आसयिळ मानवसमष्टींचे
दिव्यदृद्य त्यांनी पाश्चात्यांच्या दृष्टीपुढे उभे केळे, आणि मग त्या उचंबळलेल्या
व्यापक दृष्टीच्या ओघांत पूर्वपाश्चमेतील सीमा नाहीशा केल्या असे ते म्हणत'त. हे
पाश्चात्याच्या तोडचे गोडवे ऐकण्याला मोठे मोहक ब गोड वाटतात, गर्भश्रीमान्
अशा पाश्चात्यांच्या ठिकाणीं 'बचने किम् दरिद्रता !' असो. इतके खरे की,
केरावचंद्रांच्या अनुयायांत प्रतापचंद्र हे अत्यत उदारमतवादी म्हणून गणले
जात असत. प्रथम कांहीं काळ केशवचंद्राच्या बिचारांहून भिन्न असे प्रताप-
चंद्रांचे कांहींच बिचार नसत. परतु पुढेपुढे त्यांचा स्वतंत्र व्याख्याने न्न
लेख प्रसिद्ध होऊ लागले, तेव्हां व्यक्ति तितक्या प्रकृति? ह्या न्यायाने त्यांच्या
भप्रकरण १.१. वे,] शिस्तनिष्ठा १७९
विचाराची मांडणी मिन्न दिसू लागली. प्रतापचंद्र इंग्रजी कादंबऱ्या बाचण्याचे
मोठे शौकी होते. तसा त्यांना तत्त्वज्ञानाचा नाद होता की नाहीं,
इं सांगवत नाहीं, तथापि त्यास तत्त्वज्ञानी म्हणतां येईल असे मात्र बाटत
नाही, ते जाडे लेखक होते. त्याचे पहिले पुस्तक ब्राह्म-
समाजांचा धर्म ब त्याची वाढ ह्या नांवाचे प्रसिद्ध झाले. मनुष्यमात्राचे
ठिकाणी उपजतच असणाऱ्या धघर्मभावनांत खरे धर्मवीज असते, असं
स्या पुस्तकांत त्यांचे म्हणणे आहे. विवेचक बुद्धीपेक्षां श्रद्धवर्च त्यांची जास्त
मिस्त दिसते. धमाची बाढ, बाहेरच्या बुद्धिवानांचे वादविवाद ब पाडित्य
यांवर अबलंबून नसून, ती जीबाच्या अतर्गत होत असते, असे त्यांचे म्हणणें
आहे. त्याप्रमाणे धर्मांचे ज्ञान ब त्याचा परिपाक ही गोष्ट ज्याच्या त्याच्या
स्वाधीनची ब अतरगांतील असली तरी साधकास बाहेरचे मार्गदर्शक हृत्य
असे काहीतरी लागतेच. असे मागंद्र्दांक इंरप्रेषित जगात अबतीणे होत
असतात. मात्र त्यांत खरे कोण ब भोंदू कोण यांची निवड करणे कठीण
असते. तरी नवविधानाचे इराप्रोपित हे श्रद्धेय आहेत असा त्यांच्या म्हणण्यांतील
मथितार्थ दिसतो.
'ओरिएन्टलखाइस्ट' आणि “धी स्पिरीट आफ गॉड' हीं येशु खिस्ताबद्दलची
त्यांचीं दोन महत्त्वाची पुस्तके आहेत. त्यांत केशवचद्राच्या त्रयीबादाचा
त्यांनीं अनुवाद केलेला नाही. तसेच आजपर्यंत अवतीर्ण झालेल्या अनेक धर्मो-
पदेशकांधेकी तो एक आहे असेही केरावचंद्राप्रमाणे म्हणणे त्यांस कबूल नाही.
प्रतापचंद्रांचे म्हणण येशु खिस्त हा मानवकोटीचा एकच एक सर्वोत्कृष्ट नमुना
आहे. ज्याच्या ठिकाणी मानवाचे चांगुलपणाची परमावधि झाली, असा येशु
खिस्त हा एकच मनुष्य कोटीतोळ देवपुत्नर आजपर्यंत निमाण झाला, यास्तव
असख्विलळ मानव जगांतील सव धमाचे एकीकरण ह्या मानबकोटीच्या केंद्रीभूत
असलेल्या पुरुष्रोत्तमाचे ठिकाणीच झालेले आपल्याळा पाहाण्यास सांपडेल !
ह्याप्रमाणे प्रतापचद्रांची खिस्तनिष्ठ। केशबचद्रांहूनही वरचढ होती असे दिसतं.
आपल्या अध्यात्मशास्त्राचीही त्यांस गोडी होती, नाही असे नाहीं.
तथापि बेदान्तांतील अद्वेतवाद त्यांस मुळींच म्राह्म नव्हता. आपल्या
शास्त्रांतील सत्, चितू, आणि आनंद ह्या त्रिगुणांची द्योतक अशी ब्रह्मन,
परमात्मन् व भगवाद[् अर्शी देवाची त्राविध कायोत्मक तीन नांवे त्यांनी
४८० प्रतापचंद्र आणि प्राथनासमाज [भाग ईरा
ठरविली होतीं. आणि कोणत्याही धमातील ईश्वराची कल्पना ह्या त्रिविध
प्रकारांच्या बाहेर जाऊं हाकत नाहीं, असें ते म्हणत. बरील त्रिप्रकारांपैर्क
सत् ह्या तत्त्वाचे वर्णन हिंदूंचे वेद व खिस्तांचा जुना करार यांत आहे. चित
ह्या तत्त्वाचे वर्णन उपनिषदे व सेटपालचीं पत्रे यांत आढळते, आणि आनंद
ह्या तत्त्वाची वर्णने हिंदूंची पुराणे ब खिस्तांची गास्पेल्स ह्यांत आहेत, अशी
त्यांनीं जुळवाजुळब केली आहे. आत्म्याच्या अमृतत्वावर त्यांची श्रद्धा होती.
आणि इंश्वराच्या दयालुत्वबांतच मानवी प्रेमाचा उदय होतो, ह्यामुळे मानवी
प्रेम हेही इराप्रेमाप्रमाणे अमर्यांद होऊं शकते. कुटुंबसेवा, समाजसेवा, देश-
सेवा ह्यांचे रहस्य यांत आहे असे ते म्हणत. प्रेम हं अमर आहे, आणि
इहलोकींच्या प्रेमी माणसांच्या भेटी मरणोत्तर परलोकीं होतात, अशी त्यांची
निष्ठा होती.
प्रतापचंद्रांचें व्याख्यान किंवा उपासना म्हणजे श्रोत्यांना एक सर्वोत्कृष्ट
मेजवानीच असे. वक्तृत्वाप्रमाणे लेखनकलेतही ते परमनिष्णात होते, वरील
ग्रंथांशिवाय त्यांचें केशवचंद्राचे इंग्रजी चरित्र, हाटसबीटस् इत्याद ग्रंथ प्रसिद्ध
आहेत. “' आशी ” ह्या नांवाचे त्यांचे शोवटले बगाली लेखही फार उत्कृष्ट
बठले आहेत, असे म्हणतात, तरुणास उच्च प्रतीचे शिक्षण देण्याची व्यवस्था
रहावी म्हणून त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरीस फार खटपट केली.
कलकत्त्याचे युनिव्हार्सेटी हृन्स्टिटयू2 हें त्याच खटपटीचे हृद्य फळ आहे.
मुंबईच्या ब्राह्म कुटुंबांत केशवचद्रांपेक्षांही प्रतापचंद्र हे अधिक परिचित
असतील, कारण मुंबईच आपले घर समजून मुंबईत ते बर्च दिवस येऊन
राहिल होते. आणणि मुंबईच्या प्राथनासमाजाचा तो आरंभकालच असल्या-
मुळे त्याच्या येथ राहण्याचा प्राथनासमाजास वराच उपयोग झाला असावा,
असे उघड दिसतें. भाई गौरगोविंद व अमृतलाल ह्या ब्राझमप्रेषितांच्या
सहकारितेने मंगळूर ब मद्रास येथील समाजांतही त्यांनीं बरेच नवजीवन
उत्पन्न केले,
केरावचंद्र सेन बारळे, तेव्हा प्रतापचंद्र बिळायतेस होते, ते तेथून परत
आल्यावर पाहतात तो भारतवषीय ब्राहासमाजांत अनेक बखेडे माजून
राहिले होते. केशवचद्रांच्या आचाथपदाचा मान प्रतापचंद्रांस मिळावा, असे
म्हणणारी एक पक्ष होता, तर दुसरा पक्ष ज्याची योग्यता त्यासच, असे
प्रकरण ११ बँ.] केशवाचे कार्य ४८९१
म्हणून आचार्यपदाची गादी तज्ञीच रिकामी ठेवावी, असे म्हणणारा होता.
ह्याशिवायही आणखी दोन स्वतंत्र पंथ होतेच. ह्या सवाचा मेळ घालण्याचा
प्रतापचंद्रांनी प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. त्याचप्रमाणे साधारण ब्राह्म-
समाजाचे अध्यक्ष आनदमोहन बोस व आदि ब्राह्मममाजाचे मुख्य देवेंद्रनाथ
व दिजेंद्रनाथ ठाकूर यांचा ब प्रतापचंद्र याचा उत्कृष्ट स्नेह असल्यामुळे
ब्राह्मसममाजाच्या सर्वे शाखा एकत्र करण्याचाही त्यांनीं प्रयत्न केला; परतु
दोन तीन जोड-उत्सवब करण्यांपलीकडे त्यांतही त्यांस य्य आले नाही.
प्रतापचंद्रांच्या संप्रदायबंधूंनी त्यांस यग्य रीतीने बागविल नाही.
तथापि नवविधान ही धमसंस्था म्हणजे आपल्या एका बालमित्राचे महत्कार्य
आहे, ते खालीं पडूं द्यावयाचे नाही, असा त्यांच्या मनाचा उत्साह होता.
प्रतापचंद्र हे श्रीरामकृष्ण परमहस यांचेकडे वस्चेवर जात ळसत., केशवचंद्र
वारल्यावर एक दिवस ते रामकृष्णाचे दर्शनास गेळे असता, ते त्यास म्हणाले,
“ ह्या जगाचा तुम्ही आजवर पुरेसा अनुभव घेतला. अता ह्या संस्था,
आणि समाज, व्याख्याने आणि बादविवाद पुरे झाले नाह,त काय ? तुमच्या
जीबाला ह्याचा कंटाळा आला असेल, आता तरी एका इंश्वरावर निष्ठा
ठेवण्याची वेळ झाळी नाहीं काय १ तुम्हीं आता इंरूप्रेमाच्या अविनाशी
समुद्रांत खोळ खोल बुडी मारून राहावे, हेच योग्य दिसत.'' ह्यावर प्रताप-
चंद्र म्हणाले, ““ होय, होय्र. आपण म्हणतां तीच गोष्ट जरूर केटी पाहिजे,
ह्यांत राका नाही. परंतु केशवाच कार्य मागे पडूं नये, इत्केच मला राहून
राहून वाटते.” त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले, *“' केशबाची सस्था सुरू
ठेवावी असे तुम्हाला बाटते काय ? ठीक आहे. आणखी थोडे दिवस
थांबा म्हणजे हेच तुमचे विचार पालटतील, नंतर त्यानीं एक गोष्ट सागितली.
एक मनुष्य एका खडकावर मोठ्या कष्टाने झोपडे बांधून सुखाने राहिला होता.
लवकरच एक दिवस वादळ सुरू होऊन ते झोपडे डोलू टांगले, तेव्हा, हे
मरुता, माझे झोपड पाडू नकोस, अशी त्याने बायुदेवतेची प्राथन]) केली.
परतु बाऱ्याचा सेससाटा कमी होइना ब झोपडे तर कोसळण्याच्या बेतात आले,
तेव्हां त्या युक्तिवानाने अशी प्रार्थना केली कीं, “' हे बाप्पा, हे घर तुझा पुत्र
हनुमान ह्याचे आहे, तें पाडूं नकोस. परंत बादळ कमी होईना. “ अहो, ६
मारुतीचे घर आहे.'? असा त्यानी पुष्कळ आक्रोश केला पण व्यर्थ. मग त्यानें
(३)...९,
४८९ प्रतापचंद्र व रामकृष्ण [भा.३-प्र. १९.
6: हू घर लक्ष्मणाचें आहे.” असा बहाणा केला. त्याचाही जेव्हां उपयोग
होईना तेव्हा शेबटीं “ अहो, हे घर प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांचे आहे. हे वायु-
देवा! ह्यास धक्का लावूं नकोस,!' असेही तो म्हणाला, परंतु सारें व्यथं. घर
अगदीं कडाडण्याच्या ब्रेतांत आल. आपल्या विनवण्यांचा कांहींच उपयोग
न होतां घर पडूं लागले असे पाहतांच तो मनुष्य चटकन् घराबाहेर पडला,
आणि चरफडत म्हणाला, “' हे खास सेतानाचेच घर आहे.” ही उदबोधक गोष्ट
सांगितल्यावर श्रीरामकृष्ण प्रतापंद्रांस म्हणाले की, '* केशवबाचे नांब राखण्याची
तुम्हाला उत्कंठा असेल; परंतु असा विचार मनाशी करा कीं, केराबा'ची संस्था जी
अस्तित्वांत आली ती इंशाचेच सकल्पान, आणि त्यासंस्थेचे दिवस भरले असतील,
तर तोही त्याचीच इच्छा. ह्यासाठी तुम्ही आपले ह्या अमृतत्वाचे समुद्रांत बुडी
मारून सुखी व्हा, हच योग्य.” ह्या संबादानेतर पुढ प्रतापचंद्र बरींच बघे
हयात होते, व त्या मुदतीत त्याच्या कायाचा व्यापही लहानसहान नव्हता.
तथावि प्रतापचंद्रांच्या आयुष्याचे अखेरचे दिवस त्यांनीं आषल्या रोलाश्रमीं
एकान्तवासातच काढले. त्यावरून ब त्यांच्या आशी नामक लेखावरून असे
दिसते की, ते अखेर कमनिवृत्त होऊन गतकालचा आढावा व मरणो त्तर-
कालचा विचार यातच मग्न झाले असावे, पुढे तारीख २७मे सन १९०५
रोजीं ते परलोकवासी झाले, त्यांच्या स्मशानयात्रेला ब्राह्मसमाजाच्या उभय
शाखांचे पुढारी ब इतर बडे ग्रहस्थ हजर होते. त्याची अखेरची मिरवणूक
साधारण-बत्राह्षममाज मादराशी आली, तेव्हां साधारण-त्राह्यांच्या स्त्रिया
बाहेर येऊन त्यांनीं त्या ब्राझपुढाऱ्याचे दबास योग्य तो मान दिला. अशा
र्रातीने नवावधानाचा एक उपचंद्र कांही काल लोकांचे चित्त आकर्षित
करून दिवंगत झाला !
यक. आहेव” ० “याळ
क आ
जे
"॥
. .
गोर
प्रकरण जारावं
केदावचंद्रांचे मुख्य अनुयायी
केशवबचंद्रांची तरुण बंगालबर उत्तम छाप बसली होती, आणि त्यातूनच
निवडक मंडळी आपल्याकडे ओढून घेण्याची कला त्याना फारच चांगली
साधली होती. अशा मंडळीचीच इ. सन १८६० सालीं संगतसभा स्थापन
“झाली. त्यांतून ८६७ सालीं त्राह्ममिशानरी अथवा प्रचारवसघ निमाण
झाला. १८७१ सालीं भारत-आश्रम त्यांनीच काढला, आणि पुढ १८७७
सालीं नवविधानाच्या प्रेष्रितसंघांतही यांपेकीच कित्येक कदर अनुयायी दाखल
झाले, पुढे केशवचंद्रांच्या लिळी कटिजच्या रोजारीच त्याची वसाहत होऊन
ती मंगळवाडी ह्या नांवाने प्रसिद्ध झाली
केरवचंद्रांचे प्रथमपासूनचे सवच अनुयायी त्यास अखेरपयंत टिकून राहिले
असे नाहीं. कुचबिहारच्या लयनाच्या निमित्तान ज्या वेळीं फूट पडली. त्या वेळीं
त्यांचे कित्येक अनुयायी व सहकारी त्यांस सोडून गले. तर्थाप त्याही प्रसगा-
नंतर त्यांस पुढारी म्हणून अनुसरणारे कित्येक अनुयायी होतेच. त्यांचा
केरावचंद्रांवर निस्सीम भाक्ते होती, व केशबचंद्रांसही त्याच्याबांचून चन
पडत नसे. ही सवे मंडळी घरची गरीब असून त्यांचे रिक्धषणही अगदीं
बेताचेच होते. तथापि पुढें केशबचंद्रांच्या नानाविध चळवळीचे नेतृत्व जस-
जसे त्यांच्याकडे येत गेळे, तसतसे त्यांतून कित्येक प्रचारक, कित्येक उप-
देशक, कोणी ठेखक तर कोणी कबि, कोणी भक्त म्हणून प्रांसद्ध,स आले
अश्शा रीतीने त्या प्रत्येकाने जरी आपली खरी योग्यता जगाच्या निदर'ना
आणली, तरी त्यांच्या ब त्यांचे पुढारी केरवचद्र सन यांच्या बुद्धिबभबांत
अरंच अंतर असल्यामुळें, हरघडी केशवचद्रांच्या सल्ल्या |रावा!य त्यांचें पाऊल
पडत नसे. अशा रीतीनें एका व्यक्तीच्या पूणे हुकमतींत हा अनुयायी संघ
बरींच वर्षे बागत आल्यामुळं ब्राह्मांनीं निंद्य म्हणून मानलेला गुरुसंप्रदाय:
केशवचंद्रांनी सुरू केला, असा त्यांच्यावर बाहेरच्या ब्राह्म-मंडळींचा नेहमी.
आक्षेप असे, उलटपक्षीं बरील मंडळींपैकी प्रत्येकाने आपआपल्या खतंत्र बुद्धीरू
४८४ अधोरनाथ गुप्त [माग रे रा
प्रमाणें वागावें त्यांत आपण ढवळाढवळ करूं नये, असा केशवचंद्रांचा विरोष
कटाक्ष होता, यामुळे एकाची स्वतंत्र प्रेरणा दुसऱ्याच्या प्रेरणेशी कचितच
जमल्यामुळे ह्या मतस्बातंत्र्याच्या संप्रदायांत हमेशा चुरस, द्वेष व बखेडे माजत;
आणि केशावचंद्रांस आपल्या सव अनुयायांस एकमताने वागण्यास लावतां येत
नाही, असाही त्याच्यावर अश्षेप येत असे. हा मतभेदाचा लढा केशवचद्रांस
अखेरीस अत्यंत दुःखप्रद झाला, व त्यांच्या पश्चात् तो भारतव्षींय समाजाच्या,
अपकीतींस कारण झाला. असे होण्यास व्यक्तीव्यक्तीतील कोणते दोष
कारण झाले, त्याची विशेष चिकित्सा करण्याचे येथें कारण नाही, तथापि
स्थूलमानाने पाहतां नवबिधानाचे खर रहस्य आपल्याला समजले तसंच ते
आहे; केशवचंद्रांचे इन्सित आपणच काय ते खरे जाणतो; इत्यादि प्रकास्च्या
मताचा अभिनिवेश ब महत्त्वाकाक्षा हीच या बखेड्याचीं मुख्य कारणे होत.
जगांत असा एकही धर्मपंथ अगर संप्रदाय दाखवितां येणार नाही, की ज्याच्या
अनुयायात बरील दोप नाहींत. कोणताही धर्ममथ अगर सप्रदाय ह्याच्या.
पायाच्या दगडावरोबस्च त्याच्या नाशाचीं बीजे नकळत पुरली जात असतात,
अशी ही इंश्रराची निर्यात आहे. यास्तव बरील दोपाचे अधिक उदघाटन
येथ न करिता ह्या कठुल्ववान् धमंप्रेषितांचा वाचकांशी अल्प परिचय करून
देण्याचा आम्ही प्रयत्न करता. नवविधान पंथातील ह्या प्रेषितांची सवाचींच
सविस्तर चरित्रे येथ देतां येणे शक्य नाही. तथापि त्यापेकीां कित्येकाची
त्रोटक माहिती खाली देत आहात.
एखाद्यास उजवे हात दोन आहेत, असे म्हणता येत असेल तर प्रताप-
चंद्राप्रमाणे अघोरनाथ गुप्त (इ. सन १८४१-८१ ) हेही केशवबचंद्राचे
उजवे हात होत, अस म्हणता येईल. भक्त विजयकृष्ण गोस्वामी ह्यांनी जे
कित्येक तरुण ब्राहमासमाजांत ओढून घेतले, त्यांपेकांच अधोरनाथ हे एक
होते. ते कालेजमध्ये असताच-त्याच्या बयाच्या बावसान्या वर्षी त्यानीं ब्राह्म-
घरमाची दोक्षा घेतलो, आणि त्यांनीं आपले सर्व आयुष्य धर्मकार्यास[ठींच खर्च
केलें, त्याची कामाची धडाडी फारच मोठी होती, अध्यात्मशास्त्रांतील गूढ-
रहस्ये ते सांगू लागले, कीं श्रोत्यांची मने आपल्याकडे फार जोराने ओढून
घेत. नवविधानाच्या सर्व साधकांचे ते अग्रणी होते. केशबचंद्रांनीं केलेल्या
आ्राधकांच्या चतुर्विध प्रकारांत त्यांस योगाची दीक्षा दिली होती. तर्थाफि
अ्रकरण १२ वॅ.] अमृतलाल, महंद्रनाथ, उमानाथ ४८५
योग, भक्त, कम आणि ज्ञान या सवोचा समुञ्चय त्यांच्यापुढे ध्येयरूपाने
होता; यामुळे त्यांच्या उपासनेत अद्भुत जादू भरली आहे असे वाटे, नव-
विधानाचे निशाण हातीं घेऊन धमंप्रसाराथ उत्तर हिंदुस्थानात ते दूरवर
हिंडले, सिंधांतील वाळवंट ब पंजाबांतील पहाडी मुळख ओलांडून ते पली-
कडे गेले, ते जेथे जेथ जात तेथे तेथ हजारो माणस त्यांच्या भावती गोळा
होत. निरनिराळ्या धर्मांचा अभ्यास करण्यास केळवचद्रारी आपल्या २नुयायांस
सागितले, त्यात अघोरनाथानी बोद्ध धर्माचा अभ्यास केला व शाव्यमुनीचें
चारेत्र प्रसिद्ध केले. धर्मसुधारणेप्रमाणे समाजसुधारणेतही ते बरेच पुढे गेले
होते. त्यानी एका विधवेशी विवाह केला होता. व ती विधबाही भिन्न
जातीतील पसंत केली होती. तथापि साधु अघोरनाथ ही अस!मान्य पदवी
जी त्यांनीं सपादन केळी, त्याचे कारण आध्यात्मिक दृष्टांन त्याची योग्यता
श्रेष्ठ दजाची होती असे म्हणतात,
अमृतलाल बोस (इ.सन १८३९--१९१३)--हे नवविधानाचे तिसरे
आघारस्तभ होत. त्यांच्या प्रचंड उत्साहाने समाजांत चागली जागते राहिला.
भारतब्षींय ब्राह्ममादिर हृ त्यांच्या अविश्रात श्रमाचचच एक स्मारक आहे.
केरवचद्रांचे ते एक कटे अनुयायी होते, त्याच्या वाणात तज हाते, आणि
अतःकरणात भक्तीचा ओलावा असे, यामळ त्याच्या कौ्दनात स्पष्टाक्त,
कळकळ व प्रेम यांचा चागला मिलाफ असे. श्रीरामश "ण परमहसाकडे हमेशा
जाणाऱ्या ब्राह्मभक्तांत हे एक असावेत असे वाटते,
महेद्रनाथ बोस (इ. सन १८३८--१९१५ )--हे खिस्ती होण्याचे
मागास लागलेले एक ग्रहस्थ केशवचंद्र यांच्या जाळ्यात सांपडले. आणि पुढे
ते नवबिधानाचे एक प्रेषित होऊन त्याचे एकनिष्ठ सेवक बनले. त्याच्याकडे
वर्तमानपत्राच्या संपादकाचे काम असे. बायबल हा त्याच्या अभ्यासाचा
आवडता विषय होता, रिवाय त्यांनी बगाटीत नानकाचेही चरित्र लिहिळे;
ब शॉखि धमाचाही त्यांनीं अभ्यास केला.
उमानाथ गुसत (इ. सन १८३९-१९१८ )--हे एक केरवचद्रांचे
निस्सीम भक्त होते. केरावचंद्रांचा प्रत्येक ₹ब्द त्यांस बदतुल्य होता,
केरवचंद्रांचे प्रत्येक कृत्य त्यांस मार्गदक्वक वाटे. इतकेच काय; पण
केश्वांच्या पदघूलीन पुनीत झालेली जागा त्यांना पुण्यक्ष्ताप्रमाणे
14. गौरगोविंद व कांतिचंद्र [भाग ऐरा
संवित्र वाटे, केदावांच्या चतुर्बिध साधकांत उमानाथ हे सेवक ह्या कोटींतीलः
होते. उमानाथ आपल्या भोळ्या भावाच्या आनंदांत सदा बेडाबलेले असत.
चादवबिबाद त्यांस फोल वाटत. सुलभसमाचार, धमंतत्त्व, बालकबंधु इत्यादींचे
संपादकत्व कांडी काल त्यांच्याकडे होत. तथापि गुरुजींची सेवा करावी व
बालवृत्तीच्या आनंदांत रमावे, ह त्यांच्या चरित्रांतील खरें रहस्य होय.
उपाध्याय गोरगोबिंद--हे एक पोलीस अंमलदार होते. कर्मधर्मसंयोगाने
त्यांच्या ठिकाणी सन्यस्त वृत्ति जाग्रत होऊन ते नवाबेिधानाचे अत्यंत नम्न असे'
एक भक्त झाले, त्यांचा विद्याव्यासंग फार दांडगा असे. केशवचद्रांनी
त्यांस हिदुघमांचा अभ्यास करण्यास सांगितले होते. आणि त्यांनींही सर्व
आयुष्य ह्याच कामांत खर्ची घातले, वेद, उपनिषदे व पुराणे यांतील निबडक
माहिती केशवचंद्रांस देण्याचे काम ह्यांचेकडे असे. चतुर्बिध साधकांत हे
शानी साधक म्हणविळे जात. श्रीकृष्णाचे चरित्र, गीतासमन्वयभाष्य,
वेदान्तसमवाय, श्रीमद्रीताप्रपूर्ति इत्यादि त्याचे ग्रंथ प्रसिद्ध असून त्यांनी
लिहिलेले केशवचंद्रांचे बंगाली चरित्र सर्वोत्कृष्ट झाले आहे असे म्हणतात,
कांतिचद्र मित्र (इ सन १८३८-१९१७)--ह्यांस दुर्दैवाने स्वतांचे नाते
वाईक असे एकही मनष्प न राहिल्यामुळे ईश्वराने केदावचंद्र याची सर्व
कुटुंबव्यवस्था त्यांचेकडे सापविली. ते लवकरच केशावचंद्रांच्या मुलांबाळांचे
“ काका ” झाले. इतकेच नव्हे, तर नवाविधानाच्या सर्व धर्मप्रचारकांचे ते
“'काकाबाबू ” होऊन, सवांच्या घरची व्यवस्था पहावी ब त्यांचेकडे सोप-
विलेले काम करण्यास त्यांस पूर्ण निर्वेधपणा द्याबा, हेच ह्या “ काकाबाबंचे
एक व्रत असे. सवोच्या गरजा भागवाव्या, सवोच्या सुखसोयीकडे पाहावे
सर्व संस्थेचा पत्रव्यवहार चालवावा, हिशेब लिहावे, या सर्व कामांत त्यांस
रात्रीच्या रात्री जाणून काढाव्या लागत, अतिदाय कष्ट सोसावे लागत; परंतु
घरचे मनुष्य ज्या आस्थेन ह्या गोष्टी करील त्याहीपेक्षा कान्तिचंद्र मित्र याची
आस्था अलौकिक असे. कान्तिचंद्र ह्यांनी पीठावर बसून चार उपदेशाच्या
गोष्टी सांगण्याची कधींच महत्त्वाकांक्षा धरली नाहीं. “सेवा? ह्या एका
शब्दांत धर्माचें सर्व रइस्य आलें असे त्यांस बाटे. नवबिधानपंथांतील ह्या
जनमित्राच्या प्रेमवृत्तीचे एकच लक्षण सांगितले असतां पुरे, त्यांस कोणीही
मनुष्य भेटावयास आलें तर नवीन पद्धतीचे हस्तांदोलन अथबा जुन्या पद्धती-
प्रकरण १९ वे.] त्रेलोक्य -प्रसन्न-गिरीश ४८७
व्वा नमस्कार ते कधीच करीत नसत; तर प्रेमाने त्यांचे दोन्ही बाहू पुढें होत
आणि भेटीस येणाऱ्या मनुष्यास आलिंगन देऊन ते कडवडून भेटत. तेव्हां
त्याचे समाधान होई.
त्रैलोक्यनाथ सन्याळ (इ, सन १८४०-१९ १६ )-- ही भारतबर्षीय
ब्राह्समाजांतील एक आनंदमूर्ति होत. इश्रराने वे शावचंद्रांच्या मनांत एकीकडे
प्रेणा करावी, व लगेच त्याचा सुंदर प्रतिध्वाने त्रेलोक्यनाथांचे कंठांतून
काव्यरूपाने बाहेर पडावा, अशी ही अपूर्व जोड नबविधानपंथास लाभली
होती. त्रेलोक्यनाथ हे जसे शीप्र कवि तसे उत्तम गबईंही होते. त्याची ती
उंच व भव्य मूर्ति खड्या सुरांत भजन सागत पुढे चालली आहे, अश्या नगर-
संकीर्तनाच्या अत्यत चित्ताकषक मिरवणकी सत्त चाळीस-पन्नास वषे कटकत्ते-
करांनी पाहिल्या आहेत. ते श्रीरामकृष्ण परमहसाकडे हमेशा जात असत. ते
गाऊं लागले, की परमहंसांची हटकून समाधि लागे. केदावचंद्र आपल्या
अखेरच्या दुखण्यांत अगदीं अखेरीस त्रेलोकयनाथाच्या गळ्याला मिठी मारून
म्हणाले, . “ त्रेलोक्यनाथ, तुझी ही मधुर गीत मला पुढे कोठे ऐकायला
मिळतील १ ” त्यांच्या ह्या अलोकिक गुणांमुळे त्रेलोक्यनाथ ह्या मूळच्या एका
सामान्य नाटक्यास पुढ चिरंजीव ही अन्बथक पदवी मिळाली
प्रसन्नकुमार सेन (इ. सन १८३८-१९१५) केरावचद्र सेन ह्यांचे
एक खास मदतनीस होते. ते त्यांच्या तेनातीस सदा तत्पर असत, केशवब-
चंद्र यांच्या १रोबर ते इग्लडासही गेले होते. केशावचंद्रांच्या हरएक चळ-
वळींत आणि त्यांच्या पश्चातही केशव अँंकेडमी, केरबाश्रम, इत्यादि संस्था
काढण्यांत त्यांनी अतोनात खटपट केली आहे. त्यांच्या अगीकृत कार्यातील
उल्हास पाहून त्यांस केरवचद्र “ कार्याद्वार ” अस रृदृणत असत.
गिरीशचंद्र सेन (इ. सन १८३५-१९१० )-- है नबविधान पंथाचे
एक बडे मौलवी होते. हिंदी, खिस्ती, बौद्ध &ाणि इस्लामी अश्या चार
धमाचा खोल अभ्यास करून त्या प्रमुख अशा चारी धमाचा ज्यांत समन्वय
होईल, असा सावीत्रिक नबविधान पंथ काढण्याचे जेव्हा केशबचंद्रांनी मनांत
आणलें, तेव्हां त्यांनीं निरनिराळ्या धमाचा अभ्यास करण्यास निरानिराळ्या
अनुयायांस सांगितले. त्यांत गोरगोबिंद यांनी हिंदु धर्माचा, प्रतापचंद्र यांनी
खिस्ती धर्माचा, अघोरनाथ झ्यांनीं बोद्ध धर्माचा अभ्यास केला; त्याचप्रमाणे
४८८ दीनानाथ मुजमदार [भाग शेरा
गिरीशचंद्र ह्यांनी आपली चाळिशी उलटल्यावर मुद्दाम लखनो येथे जाऊन
पर्शियन व आरेब्रिक या दोन भाषांचा अम्यास केला. आणि त्यांनी कुराणादि
लहानमोठ्या तीस इस्लामी ग्रंथांची बंगालीत भाषातरे प्रसिद्ध केलीं.
त्यासाठी त्यास अहोरात्र मेहनत घ्यावी लागली ! इतक्या परिश्रमाने तयार
केलेल्या ग्रथांवर आपले नांब प्रसिद्ध करण्याचीही त्यास महत्त्वाकांक्षा नव्हती.
घमंप्रचारक म्हणून त्यानीं साऱ्या हिदुस्थानात व ब्रह्मदेशातही संचार केला.
याशिवाय महिला ह्या नाबाच एक स्त्रियाच मासेकही ते चालवीत असत.
तथा'पे नवविधानाचे मोलवी हे त्याच्या चरित्राचे सार आहे. कुराणादि
ग्रंथाच्या हृढाभ्यासाने महमद पेगबराबद्दल त्यांची भक्तिही इतकी हढावली
की, त्यांच्या आत्मजीवन नामक आत्मचरित्रात ती उत्कृष्ट प्रताबबित होऊन ते
केवळ भापाज्ञानानेच नव्हे, तर अतरीच्या भत्त।नही खरेखरे मोलबीच बनले,
भारतवर्षीय ब्राह्ममंदिराच्या खालोखाल नवविधान पथांत मागीर येथील
भ्राह्ममंदिराचे महत्त्व आहे. कारण एका काळी तथे जी भक्तीची भरती
उसळली होती, ती केवळ अपू4 होती. तेथील ब्राह्मर्मादर ज्याच्या खटपटीने
बांधळे गेळे, ते दीनानाथ मुजूमदार (इ. सन १८३९-१९१७ ) होत.
ह्यांनी मागीर, वायव्येकडील प्रांत, बहार वगेरे ठिकाणीं घर्मप्रचारकाचे काम
फार उत्कृष्ट रीतीने केळ. नुसता व्याख्याने न देतां प्रत्येक घरोधर हिड्टून घरांत
रोजची उपासना व अनुष्ठानपद्धत याची शिस्त घाळून दण्यात त्यानी पराकाष्ठे-
सवी काळजी घेतली, घरोघरी मुलास नेतिक वळण मिळावे व अज्ञान मुलास
घमप्रवेश नामक दीक्षा देऊन त्यांसही मार्गारूढ कराव, अशी त्याची शिस्त असे,
ह्या जिकिरीच्या कामात त्यांच्या सहधमचारिणी'ची त्यांस उत्तम मदत असे.
त्याची मुल फार मधुर स्वभाबाचीं ब अत्यंत सच्छील अशी होती. ग्रहुस्थाश्रम-
घर्माचरणाने संसार कस] धन्य करावा, ह स्वतांच्या उदाहरणाने त्यांनीं लोकांस
दाखविले. दुर्देवाने त्यांचीं प्रोढददोस आलेली सहा मुळे एकामाणून एक
त्यांच्या देखत मरण पावलीं, तथापि इंश्वराच्या दयालुत्वाबद्दल त्यांची श्रद्धा
अढळ राहिली. नवविधानसांप्रदायिकांत दीनानाथ म्हणजे एक सोजन्याची
मूर्तिच होती. ह्यांचे आजोबा हे एक षुन्या चालीचे वैराग्यशील सत्पुरुष होते
त्यांच्याच साहचयांत दीनानाथ यांचे पूत्रंवय गेले असल्यामुळे, त्यांच्या शील-
पंबर्धनास तेच संस्कार विरोष उपकारक झाले
प्रकरण १२ वे.] वंगचंद्र-रामचंद्र-कंदारनाथ ४८९
डाक्का हे पूवेबंगाल्यांतील ब्राह्मपंथाच्या चळवळीचे एक प्रमुखस्थान आहे.
कलकत्त्याच्या भारतवर्षींय समाजाचे आचार्य जसे केशवचंद्र सेन, तसे डाक्याचे
उपाचाये बगचंद्र (इ, सन १८३९- १९२२) हे होत. ते परम मातृभक्त
होते. त्याच्या मातृभक्तीचा परिपाक इराशाक्तीस मातृभावाने दारण जाण्यांतच
झाला, पूवेबंगालच्या दासमडळीचे ते एक पुढारी होते. आणि कल कच्यांचा
प्रतिध्वांन पूबंबगाल्यात जद्याचा तसा उठा[वप्यांच काम त तत्परतेन करीत
असत. त्यानी आपल्या दीघायुप्याची सतत साठ वप त्याच्या माट्देबताच्या
सेवेत खर्च केलो,
केशवचंद्र यांच्या विविध चळवळीपेकी एकक चळवळ अगर सस्था
एकेका अनुयायाच्या परिश्रमाचे स्मारक म्हणून होऊन राहिली आहे. नव-
विधानाच्या धमंप्रचारकाची मंगळवाडी ही रामचंद्र सिह ( ह. सन १८४१-
१८९९ ) याच्य़ा दीर्घाय्योगाचे एक मूतिमंत स्मारकच छझाहे. त्याच्या
आयुष्यात चागल्या पेदास्तीची नोकरी मिळण्याचा त्यास योग आला असतां
तो मोह सोडून त्यानी आपणांस धमकायांस वाहून घतले. आणि ब्राह्म-
समाजात अनेक बखेडे पडल्याबरही सर्व पक्षाकडून आपणास निर्विकार व
नि:स्पृह अस म्हणवून घेतल.
बर .लिहिल्याप्रमाणे ज्यानी दृश्य अस कोणतच कार्य कले नाही, पण
ज्याचा स्वार्थत्याग ब ज्याच कापितुल्य वर्तन, यानीच बिनबोभाट फार
मोठे कार्य केळे, अशा मंप्रेषितापेकी काप केदारनाथ (इ. सन १८३७
--१८९१ ) हे प्रासद्ध आहेत. अगाबर कुटुबभरणाची मोठी जबाबदारी
असता, वाढती श्रीमती सोडून त्यानी गरिबी पत्करली, आणि सव आयुष्य
शशचितनांत घालबिले. धेय व क्षमा ह्या गुणाचे ते आदर्श होते. केशवचद्र हे
केदारनाथ ह्यांस शातसाधक अस म्हणत. त्यानी जो घमपथ स्वीकारला,
त्याची सेवा करण्यांत त्यानी कोणताही स्वार्थत्याग अगर कसलेही कष्ट
टाळले नाहींत, ते बादबिबादापासून सदा दूर असत आणि अनंताच्या
रचंतनांत सदा मम असत.
श्रीतुकोबांचे अभग जेव्हांचे तेव्हा जगनाडे यानी लिहून ठेवले नसते,
'स्वा्मी विवेकानंद याचीं व्याख्याने मिस्तर गुडबिन यांनीं टा'चून ठेवलीं
नसती, तर केवढ्या उत्कृष्ट वाढ्यमयाला आज आपण पारखे झालो असतों!
१९० केशवचंद्रांवरीळ निष्ठा [माग ३ रा
त्याचप्रमाणें केशवचंद्र सेन यांची व्याख्याने, उपदेश आणि प्रार्थना ह्यांची
वेळोवेळीं टांचणे करून ज्यांनीं केशवचंद्रांची वाळायमूर्ते चिरंजीव केली ते
प्यारीमोहन चोधरी हेही नबविधानाच्या प्रेषितांभेकीच एक होते. ह्याशिबाय
नवविधानाच्या धरमप्रचारकांतही साधु हीरानंद, नंदलाल वगैरे कित्येक
नाबाजण्यासारखे पुरुष होऊन गेले. परंतु विस्तारभयास्तव त्या सवाची
ञ्रोटक माहितीही येथे देतां येत नाही,
बरील धर्मप्रेषितांबद्दल हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे काँ, ते सर्व घरचे गरीब
असतां, पेशाचा मोह सोडून त्यांनीं आपले सर्व आयुष्य नवबिधानाच्या कार्यी
मनःपूर्वक अर्पण केले. प्रथम नवविधान सस्थतून त्यांस तनखा असा कांहीच
मिळत नसे. “' एकादशीचे घरीं शिवरात्र ” असाच बहुतेक योग असल्या-
मुळे कषचित् माध्यान्हकाळ गुजरण्याकरितां हे नवविधानसेवक केशावचंद्राच्या
लिहिण्याच्या पेटोत धुडाळीत; तेव्हां त्यांच्या हाती कवित् दोन चार पेसे लागत,
त्यांत ते दिवसाचा गुजारा करीत असत, तर कधी उपाशीही रहात !
केरबचंद्रावर जशा त्यांची अतुलनिष्ठा होती. तसे केशवचंद्रांचही त्यांच्या-
वर प्रेम असे व त्यांच्या सुखसोईकडे केरावचद्रांचे लक्ष असे, केशवचंद्र ह्या
घर्मप्रेषितांकडे निर्रानराळी कामे वांटून देत असत. कोणी धर्मापदेशक, कोणी,
वर्तमानपत्राचे संपादक, कोणी शाळांचे व्यवस्थापक, कोणी इमारती. कामाचे
अधिकारी, कोणी प्रचारकांचे मार्गदरीक अर्शी निर्रानराळीं काम निर्रानराळ्या
वृत्तीच्या माणसांकडे सोपविलेली असत, व सवाचा मिळून एक धमप्रेषितांचा
दरबार व त्याचे अध्यक्ष केशवचंद्र सेन अशी व्यवस्था असे, केशवचद्र म्हणतील
ती पूर्वदिशा, अशी सवांची निष्ठा असे. केरावचंद्रांचे लक्ष खिस्तानें
व्यापळे आहे, असे दिसले म्हणजे सवाचे लक्ष बायबलाकडे लागे.
केशवचद्रांस श्रीचैतन्यांचा ध्यास लागला कीं ही सव मंडळी जणुं काय
बेष्णवधर्माचाच उद्धार करणार कीं काय, असा त्यांच्यांत भजनानंदाचा रंग
चढे. केशावचद्रे सेन त्यांस उपदेश करीत त्यांतील सार असे असे कीँ!--
“ उद्यांची काळजी तुम्ही सोडा. अयाचित रीतीनें तुम्हांस ह्या संस्थेतूनच,
यापुढें काय मिळेल त्यावर संतुष्ट असा. द्रव्याजनाची वासना ठेवूं नका, दुसऱ्या
कोणी तुम्हांस सांपत्तिक मदत केल्यास त्यास शिवू नका. तुम्ही
आपल्या धर्मपत्नीस गरिबीचे ग्रत श्चिकवा, तुम्ही बैरागी आणि तुमची.
प्रकरण १२ वे.] केशवचंद्रांचा अनुयायांस बोध ४९९
पत्नी वैरागिनी असा तुमचा ग्रहस्थाश्रम नवविधानस्वामींस समर्पण
करा, तुम्ही आजपर्यंत एकमेकांवर प्रेम केले. त्याहूनही अधिक प्रेम यापुढे
तुम्ही परस्परांवर करा. मद, मत्सर आणि स्वार्थ ह्यांचा त्याग करा हे लक्ष्यांत
असूं यया की, ह्या नवविधानांत पंथभेदास जागा नाहीं. सर्व धर्मांचा मिलाफ
ह्यांत झाला आहे. तथापि तम्ही प्रत्येकाने ह्यापेकीं कोणत्या तरी एका धर्म-
पंथाचा अभ्यास करून धर्मप्रसाराथ॑ निरनिराळे प्रांत बांटून ध्यावे, आणि
हा नवविधान म्हणजे सर्व धमाची एक प्रातिनिधिक सस्था आहे, अशी
जगाची खात्री करून द्यावी, आपले अंतःकरण निमळ आहे ब बुद्धि शुद्ध आहे.
ह्याची नेहमीं काळजी घ्या. भक्ति आणि वैराग्य ही ध्येये गाठण्याच्या
उत्साहांत रोजची सामान्य कतेव्ये विसरू नका. तसेच योगासारख्या भूमिकेवर
चढण्याची अथवा भक्तोचा ठाव घेण्याची महत्त्वाकांक्षा धरीत असतां, नीति..
सचोटी, परोपकार, आत्तष्टांवर प्रीति, इत्यादि कोटुंबिक व सामाजिक गुणधरमा--
ची उपेक्षा करूं नका,”
प्रकरण तेरावं
नवसंहिता
जाणाऱ्या दिव्याने बिझण्यापू्वी किचित् काल जास्त प्रकाश द्यावा, त्याप्रमाणे
केशबचद्र सेनांच्या कारकीदींची अखेरची वेळ आली असता, आपली
संप्रदायपरंपरा पुढे चालावी म्हणून त्यानी आपल्या धमविचारांस सकालित स्वरूप
दिले व ते आपल्या अनुयायांसाठीं प्रासद्ध वेळे, त्यासब्र्धी सारारुरूपान ते
म्हणतात कीं, सवांना सुप्रबुद्ध करणार इंशानुशासन हा आमचा पंथ,
सदाचा प्रतिपाळ करणार इंराप्रेम हेच आमचे घमंशास्त्र, सवाना सुलभ अशा
ब्राह्ममावांत राहणे हाच आमचा स्वग, आणि जथं सार सत्य, सारे प्रेम
आणि सार पावित्र्य एकवटळ आहे, अस परमेशाचे अदृद्य राज्य, हच आमचे
घर्ममदिर होय. आमच्या ह्या नवविधानाची नवसहिता लवकरच तयार होईल
आणि त्याची आपल्या लोकात रीतसर प्रासाद्ष करण्याकरेता एक दिवस
नेमणे अबव्य होइल. त्या दिवसान लोकांतील अंदाधुदी, अहमन्यता आणि
स्वैराचार यांचा काळ सपेळ व सदाचार, शिस्त, स॒संगति यांचा काल
सुरू होईल. ब्रह्मानद केशवचंद्र सेन ह्या भाविष्यवाद्यांची ही भविष्यवाणी
ह. सन १८८३ सालीं प्रगट झाली !
पूर्वी ब्राह्मांकरिता अनुष्ठानपद्धाति ह्या नांवाचे एक पुस्तक देवेद्रनाथांनीं
लिहिलच होते. परतु त्याहून व्यापक आणि राष्ट्रीय भावना व परपरा ह्यावर
आधारलेले असून ह्या नवीन पंथाच्या सुधारलेल्या आयोच्या राहणीस साजसे
होईल अश्या एका घर्मपुस्तकाची उणीब फार भासूं लागली. म्हणून बर
दरोबिल्याप्रमाण केशवबचंद्रांनीं आपल्या अवतारकृत्याच्या अखेरीस, सर्ब आये
म्हणविणाऱ्या लोकांनीं आणि विशषतः ब्राह्मधमानुयाथी जनांनी संसारात नेहर्मी
करस बागाव आणि आपलीं नित्याची व नेमित्तिक कृत्ये कशीं करावी, हे
सांगण्याकरितां नवसंहिता ह| मूळ्यंथ इंग्रजीत लिहिला. त्याची एकंदर
एकोणतीस प्रकरणे आहेत. त्यांपेकीं पहिल्या तेरा प्रकरणांत ग्रहस्थाश्रमा'चे
“ब्सामान्य नियम सांगितले असून, पुढील सात प्रकरणांत संस्कार ब अखेरच्या
मा. ३-प्र, १२वे.] एक नमुनेदार ग्रंथ ४९३
नऊ प्रकरणांत कांहीं न्रतांचा विचार सांगिदला आहे. अशा प्रकारचे ब्राह्म.
पंथाचें हें एकच नमुनेदार पुस्तक दिसते. ह्यास्तव त्याची कांही कल्पना येण्या-
करिता पुढे प्रकरणदाः त्रोटक माहिती दिली आहे.&
१ आवाहन:-- ह्यांत, “ हे सच्चिदानंद हरी, तूं आमचा गुरु हो आणि
तुझ्या पवित्र नवविधानाच्या भक्त-वृंदांस आपले नबसंहितारूप नियमदा!
कथन कर,” वगैरे मंगल आहे.
२ ग्रह: -लघर व घरांतील वस्तु स्वच्छ, नीटनेटक्या व रमणीय असाव्यात.
परमेश्वरास ग्रहृदेवता मानुन त्यास त अर्पण करावे, उपासनास्थानाच्या.
भिंतीवर ख्वालळीलप्रमाणे “बोधप्रद वाक्य लिहावी, परंतु शोभेकारेतां किवा
बोधाकरितां देग्वील कोणतोही प्रतिमा, मूर्ति, चित्रा किबा कसलीही
तसबीर अथवा मूर्तिपूजेचे चिन्ह ह्या पवित्र ठिकाणीं ठेवूं नये,
३ ग्रहस्थ:-- फार लवकर किंबा फार उशिरां उट॑ं नये. उठल्याबरोबर
शुच्चिर्भेत होऊन प्रातःस्मरण करावे. मग नियमित व्यायाम करावा. तद-
नंतर नित्याची वर्तमानपत्रे असल्यास त्यांच अवलोकन करावे. मग सुरात
व्हावे. स्वान करते वेळी कग्बेदांतील खालील मंत्रानुरूप प्राथना करावी.
४ नित्याची उपासनाः --उपासनाग्रहांत प्रत्येकाने स्वच्छ बसने परिधान
करून आपआपल्या ठरीव आसनावर ब्रसावे. घरची मंडळी ब पाहुणे ह्यां-
* सदर माहिती नगरकरकृत मराठी भाषांतरावरून दली आहे. बती
स्थाळीपुलाक न्यायाने अति अल्प असली तरी ग्रथपरिचयास पुरेशी आहे.
> सह्ृदयं संमनस्य अविद्वेशां कृुणो चः, अन्योन्य अभिहर्यत वत्स जातं
इखाध्न्या । अनुत्रतः पितुः पित्रो मात्रा भवतु सम्मनः जायापत्ये मधुमाते
वाचं वदतु शांतिबान् | माते भ्राताभ्रातर द्विषद मा स्वसारं उत स्वसा, संम्यंच
सत्रतः भूत्वा वाच वदत भद्रया -“-अथवेवेद ०
ब्रझनिष्ठोग्रहस्थः स्यात् तत्त्वज्ञानपरायणः । यद्यत्कम प्रकु्वींत तदब्रह्मणि
९". न
समपंयत् | "ण त्रेदग्वेद .
1 आपो अस्मान् मातरः शुद्धयंतु । विश्वंहि विप्रं प्रबहति, देवः उदइद
आभ्य: शुचिरासः एऐामे । -- क्रग्बेद,
1 नंबर. १४-संस्कार हे संदर पहा,
४९४ भोजन, धंदा, करमणुक, अभ्यास [भाग शेरा
"पैकीं पुरुषाने एके बाजूस ब स्त्रियांनी त्यांच्यासमोर दुसऱ्या बाजूस बसावें.
यजमानाने व्यासपीठावर बसाब, प्रथम एक पद्य गावे, नंतर आवाहन करावं,
नेतर पुन्हा सर्व स्त्रीपुरुषांनीं गीत गावे, इंरस्तव करावा, नंतर ध्यान करावें.
मग सवांनी मिळून ठरीव प्राथना करावी, मग इंगास्तोत्र म्हणावे. इतके
झाल्यावर यजमानाने धमंपुस्तकांतून शास्त्रवाचन कराव. ह्यानंतर त्या
दिवसाची प्रार्थना करावी. त्यात सवांनी आपापल्या अतस्थ मनोभावना
इश्वरास निवेदन कराव्या. अखेर आरौरबचन मागितल्यावर सवानी उभे
राहून आरती म्हणावी. परमेश्वरास लरिवार नमस्कार करावा, आणि आनंद-
भरित अंत:करणाने शांतिः शातिः शातिः असे त्रिवार म्हणावे.
५ नित्य!चे भोजनः--"' अश्भोथ बाथ पिबरथ कुरुथ वाथ यत्ततः । यूयं
कुरुत तत्सवे महिग्रे परमेरितुः || '' आपआपल्या जागीं बसल्यावर सवानी
अन्नदायिनी विश्वजननीस नमस्कार करावा. नंतर यजमानाने प्रार्थना कराबी.
अन्नामध्ये सद्धक्तांस आपल्या प्रभूची मृत दिसली पाहिजे. अन्न सत्त्वशील
असावे. मद्यासारखे काळकूट विष नाही, व्रतस्थांनी मांसाहार करू नये.
जेवताना दृत्ति आनारदत अस.बी.
६ कामधंदाः-- काम नियमित, निरलस व संतोप्रवृत्तीन कराव, सवे
भार इंश्वरावर टाकावा. कुटुंबपोपरणा्थ कराबा लागणारा व्यवसाय कसाही
असो, त्यास कंटाळूं नये. विश्वासपूर्वक कष्ट करणे, ही इंश्वराची श्रेष्ट
उपासना होय.
७ करमणूकः---उद्योग ही जशी आदिशक्तीची पूजा, तशीच करमणूक
हीही त्या आनंदस्वरूपाची आराधना होय, तथापि व्यभिचार आणि मदिरा-
पान ह्यांसारखा प्रथ्वीवर दुसरा जीवंत नरक नाही. ऐषआरामी, विलासी,
व थिलूर अश्या स्त्रियांशी विशोष संभाषण ब सहवास करू नये. नित्य
कोणत्या प्रकारची करमणूक करावी, ब त्यांत किती काल घालबाबा, हं
प्रत्यक्ष प्रभूसच बिचारावे. संगीत ब नाट्यकला ही करमणूक चांगली आहे.
८ अभ्यास आणि वाचनः-- रशार्रीरास अन्न, आत्म्यास भाक्त, तसं मनास
ज्ञानाचें खाजें लागते. विदोषेकरून सर्ब राष्ट्रांतील धर्मपुस्तकांचा संग्रह
करावा. वाचन मित असावे. अतिवाचनाचा दोष सहसा होऊं देऊं नये.
कल्पित कादंबऱ्यांस भुळूं नये. नास्तिक ग्रंथांविषयीं साबध रहावे,
प्रकरण १९व.] दान-आप-संस्कार ४९५
९ दानधर्मः--दानधर्माबांचून कोरडा भक्तिभाव शुष्क व शून्य दिसतो.
१० आस्विषय आणि संबंधीः-- संसारी मनुष्याचे संसारसंबंधीं सर्व संबंध
यपरमपावेत्र होत,
११ बंघुभागिनी:--मुलें मोठी होऊन त्याचे विवाह झाल्यावर पाहिजे
असल्यास मुलांनीं आपल्या पत्नीसह व मुलीनी पतीसह स्वतंत्र रहावे; परतु
परस्परांच्य। प्रेद्धत विपर्यास होऊं नये.
१२ पतिपत्नी: --वबिवाह हा दैवी सत्रंध होय, जो विवाहसंबंध प्रत्यक्ष
परमेश्वराच्या साक्षीने होत नाहीं तो मुळीं विबाहच नव्हे, अतएव, विबाह-
देवतेसमार मस्तक नम्न कराव, आणि तिचा आशीबांद सपादन करावा,
स्त्री-पुरुष्राची योग्यता व अधिकार सारखे आहेत तथा(पे पुरुषाने स्त्रीत्व
पत्करून घरांतील ग्रहूकृत्प करण्याची इच्छा धरू नये. स्त्रीनही अगी पुरुष-
पणा आणून पुरुषाचें काम करण्याची हाब धरूं नये. अश्शा स्त्रींचा सर्वथा
नाश होइल. इहलोकी स्त्री-पुरुषांचा विवाह कधींही पूर्ण होत नाही मरणोत्तर
पतिपत्नीच्या आत्म्याचे शाश्वत ऐक्य व्हावयाचे असत, विवाह हा ह्या
सुखाची प्रथम पायरी होय. ज पातिव्रत्य राखण्यास महत्पयास पडतात,
निर्धास्त स्थली मात्र ज सुरक्षित रहाते, ते खर पातित्रय नव्हे,
१३ चाकरनोकरः -- ज्या घरांतील माणसे आपल्या चाकरनोकरांना
मायेने वागबितात, आणि त्यांस कोणत्याही गोष्टींची बाण पडू देत नाहीत,
ते ग्रह धन्य होय.
१४ सस्कारः --सऱ्भक्ताने आपल्या घरांतील सर्व काये अद्वितीय,
अविनाशी परमेश्वराचे नामस्मरण करून करावी. मूर्तपूजेसबधी संस्कारांचा लव-
लेशही त्यांत नसावा. सर्व संस्कार साधे व हृदय़ग्राहक असावेत. त्यांचा अर्थ
सर्वांस सहज समजेळ असा असावा. ज्या कमात र्भाक्त नाही. ती सर्वे व्यथ
होत. सुगंधी धूप, सुबासिक पुष्पे, निमॅंल उदक, भव्य निशाण आणि सुंदर
चित्रे, हीं सर्व भक्तीची उपकरणे होत. इंश्वराच्या घरी सर्व काल शुभ आहेत.
ब सर्व स्थळे पावित्र आहेत. निव्वळ सस्कारांच्या अंगी कोणत्याही प्रकारचा
$ मातर पितरं चेव साक्षात् प्रत्यक्षदवताम् ।
मत्व ग्रह निषेबेत सदा सर्व प्रयत्नतः ---महानिवांण, ८:२४,
४९३ जातकरण, नामकरण, दीक्षा [माग शरा
पवित्रपणा नाहीं. शुद्ध मनाने ते केले असतां मनावर त्यांचा परिणाम अत्यंत
पवित्र होतो. नवबविधान धर्माच्या अनुयायांनी प्रत्येक संस्कार एकसारख्या
रीतीने करावा.
१५ जातकर्मः--प्रथम दाईने मूल धुतल्यानंतर आईनें त्याचे मुखकमल
अवलोकन करून त्याचे चुंबन करावे, व नेत्र निमीलित करून शांत चित्ताने
प्राथना करावी. नंतर पित्याने अबलोकन करावे आणि इंश्रराचीम््तृति करावी.
एक महिना झाल्यावर जातकम करावे. त्या वेळी इष्टामत्रांस पाचारण करून
नित्योपासनेचा पूर्वमाग सपल्याबर मुलाच्या बापाने त्याच्या रक्षणाबद्दल
देवाची प्रार्थना करावी, त्यानंतर ब्राह्मोपासकाने आशीवेचन म्हणावे व सर्व
भक्तजनांनी ॥ शांतिः शांतिः शांतिः | असे त्रिवार म्हणून एका पद्याने
उत्सवाची पॉरसमा तते करावी.
१६ नामकरण: ---मूल सहा महिन्यांचे झाल्याबर त्याचे नाव ठेवावे. ह्या
प्रसंगी मुलाला अभ्यगस्नान घाळून वस्त्रामरणानी भूषित करावे. आपल्या
देशाचारास अनुसरून मुलाच्या कपाळी चंदनतिलक लावाबा, उपाध्यायानें
प्रथम इंश्ररोपासना कराबी. मुलाच्या बापाने त्यास हातांवर घेऊन व्यास-
पीठासमार उपासक्ताच्या सन्मुख उभे राहून प्राथना करावी, त्यानंतर
उपाध्यायाने मूल आपणाजवळ घेऊन त्याचे नांव ठेवावे ब मुलाच्या गळ्यांत
पुष्पहार घालाबा, नंतर सवानी त्रिवार ॥ रां/तः || अस म्हणावे. मग त्याचें
उष्टावण प्रथम आईने व नतर आलेल्या पोक्त स्त्रियांनी कराव, त्या वेळीं
मंगलवाद्य वबाजबाबी.
१७ दीक्षाः-- पुत्राचे धर्मशिक्षण पूर्ण झाल्यावर व त्यास सोळा वर्षे
पुरी झाल्यावर, त्यास ब्राह्मदीक्षा य्यावी. त्यासाठी मुलानं अभ्यगस्नान करावें
सान सपत आल म्हणजे बापाने नवविधाननिद्याणमुद्रि अशा पात्राने
त्याच्या मस्तकावर उदक सिचन कराव. “ह्या शांतिजलाच्या योंगे जस] देहा-
चा सव ताप नाहीस! होतो, तद्रत् परमेश्रर आपलें कृपाबारी सिचन करून
अंत करणास शांत देवो,” अस मुलाने त्या वेळी म्हणावे. नंतर शुभ्र वस्त्र
परिधान--करून त्यावर भगवे उपवस्त्र घ्यावे, नंतर मुलाच्या बापाने उपाध्याया-
सन्मुख वेदासमोर मुलासमवेत उभें राहून दीक्षेबददल याचना करावी, त्या-
नंतर आचायानी दीक्षा्थी मुलास तत्संबंधी कांही सूचक प्रश्न बिचारावे, त्या
प्रकरण १३ वे.] दीक्षा व विवाह ४९७
प्रभ्तांस अनुलक्लून मुलांनी उत्तरे द्याबींत, त्यांत खालीलप्रमाणे वचने
असार्षीत, “' आत्मा अनंत कालपर्यत उन्नतशील आहे. मनोदेवतेच्या द्वारे
परमेश्वर आपली इच्छा मनुष्यास कळवितो वब विवेकाच्या द्वारे मनुष्यास
सत्यासत्याचे पूर्ण ज्ञान होते. सरळ विचार, अचल विश्वास, शुद्ध भक्ति,
खरा योग, सात्त्विक वैराग्य ब अखड कर्तेव्यतत्परता, हीं सर्व सत्य धर्माची
अवश्य अंगे होत, साधु पुरुष कितीही पवित्र असला, तरी तो प्रत्यध्ष
इश्वराचा निष्पाप, निष्कलंक अबतार आहे असे मानावयाचे नाही. साधु पुरुषा-
च्या सोज्ज्जलळ उक्ती धमंग्रंथांतेन लिहून ठेवल्या आहेत. ज्या ज्या
मानाने त्या शुद्ध ब अबाधित असतील त्या त्या मानानें त्या ग्रंथाचा
आदर योग्य होईल. विवेकपूर्ण वागल्याने सर्वांस प्राप्त होणारा जो
मधुमय इंश्वरसहवास तोच स्वर्ग होय.” ह्याप्रमाणे दीक्षासंस्कार आटोपल्यावर
आचार्याने ह्या नूतन ब्राह्मास 'नवविधाना'चे निशाण द्यावे आणि
समाजाच्या नावाने दोन पोक्त सभासदानी शास्त्रवचने आणि नवसंहिता
तसेच नित्योपासनेकरितां एक आसन इतक्या देणग्या य्राव्या. नंतर परमे-
श्ररास बंदन केल्यावर सर्व समाजाने “ ब्रह्मकृपाहि केवलं ” हृ ठरीब पाल-
पद म्हणून 'शांतिः'चा त्रिवार उच्चार करावा. बिवाहाच्या कामी अ'वेचार
आणि उतावळी करून बहुतांनी आपपल्या हाताने आपला नाश करून घेतला
आहे. यास्तव तरुणांनीं फार सावध रहावे,
१८ विवाह:---स्वेच्छेच्या भरीस पडून फार टबकर अथबा फार उरा
बिबाह करू नये. देहस्वभाबानुरूप हारीरी आणि मन परिपक्क ददोस आलें
म्हणजे विवाह करण्यास प्रवृत्त व्हावे, विवाह होण्याच्या अगोदर मुले जाण्ती
व समजूतदार असल्यास त्यांच्या बारवार भेटी होऊन परस्पर संभाषण व्हाव.
असे प्रसंग बडील माणसांच्या समतीने त्यांच्यासमोर व्हावेत. पुरुषास एकच
पत्नी आणि स्त्रीस एकच पति असाबा. कोणत्याही कारणांवरून काडी
मोडून बिवाहमुक्त होऊं नये. वधूवरांची कुळें जेवढी दूर संबंधाची
असतोल तेबर्ढी चांगलीं. विवाहसंस्कारांत, बामिश्वय, विवाइवस्त्र ब सुवर्णा-
गुलळीयक देऊन वराचा सत्कार, बधुबरांचीं लग्नास संमाति, कन्यादभन, विवाइ-
बघन ( बधुबरांनी परस्परांचा उजबा हात धरून त्यावर पुष्पमाला बाधणे
आणि वघधुवरांनी प्रातिशा करणे ) ब प्रार्थना असे भाग असतात. त्यानंतर
<< ७
१8९८ अंत्यष्टि, श्राद्ध, ततं, रिपुसंहारा [भाग शेरा
उषाध्यायाने वधुबरांस उपदेश% करून आशीवाद द्यावयाचा असतो. इतके
झाल्यावर धार्मिक विधि पुरा झाला. तरी कायदेशीर दृक्कासाठी तो (ववाह
मोदून घ्याबा लागतो
१९ अन्वयेष्टी:-- यांत मरणाराने अतसमया बविश्वजननीस उंद्दस्ून
करावयाची प्रार्थना, मरणोत्तर उपाध्यायानी करावयाची प्राथना व रशवटीं
आमि लावणाऱ्या आत्ताची प्राथना इत्याद गोष्टींचा समावेश होतो.
२० श्राद्धसंस्कारः-- मृताशीच सात दिवस घरावे. अश्योचदर क म्हणून
आप्तार्नी उजव्या दडाबर अथवा छातीच्या डाव्या बाजबर वेराग्यसन्चक
भगव्या वस्त्राचा तुकडा लावावा तसंच सुतकी घर इतरास समजावे म्हणून
ओटीवर आल्यापासून जामनीपयत एक भगवा कपडा टाणून ठेवावा.
आठव्या दिवशीं मृताच्या शरीराची राख एका कुंभात भरून श्राद्वकर्त्याने तो
कुंभ घेऊन पुढे चालाव व त्याच्या बरोबर बरील भगव्या फडक््याच निशाण
घेऊन कोणी चालाव. मग नियामत स्थळीं श्राद्धयात्रा आल्यावर सवांनी उभे
रहावे व उपाध्यायाने प्राथना करावी, त्यानतर तो रक्षाकुंभ जमिनीत खोल
खुगावा ब त्याच्यावर संगमरवरी शिला उभी करून त्यावर मृताचे नांव वगेरे
खोदावे. नंतर श्राद्धकत्यांन च उपाध्यायानी प्राथना करावी, व आशीवाद
मागावा, नंतर “' ब्रह्मकपाहि केवल ” आणि त्रिवार “ शांति!” याचा उच्चार
करून ह्या विधीची परिसमास्ति करावी. तसच शक्त्यनुसार दानधम करावा.
२१ व्रतेः--ब्रतांच्या योग पुण्यप्राप्ति होत नाहीं; परंतु ती धर्माचरणा-
च्या कार्मी साधनांदाखल उपयोगी पडतात. पातित्रत्य, पत्नीन्रत, शिष्यत्व,
भूतदया, आत्मपरीक्षण, शांति, आत्मसयमन, र्भाक्त, योग, वेराग्य इत्यादि
अनेक प्रकारची व्रते आहेत. परमेश्वराची प्राथना हे प्रत्येक त्रताचें जीवन
होय. नवसंहितेत आठ त्रतच बिर्बाक्षित रीतीने सांगितली आहेत.
२२ रिपुसंहारः -- म्हणजे घषड्पूचे दमन ह त्रत अत्यंत भ्रेष्ठ होय. ह
ब्रत घेण्यापूर्वी चित्तास घोर अनुताप झालेला पाहिजे. याप्रमाणे तयारी
आल्यावर प्रत घेण्यासाठीं ठरविलेल्या दिवशीं सुस्नात होऊन एकांतस्थळी
क्ट
* त्रह्मनिष्ठी ग्रहस्थःस्यात् तत्त्वज्ञानपरायण: ।
ऱ यद्यत् कम प्रकुर्बीत तत् त्रह्मणि समपंयेतू ॥
'अकरण १९३ वें.] शिशुशिक्षण ४९९
जावे बर तेथे अतःकरणातील सर्वे घोर पातके इंश्ररास निवेदन करून
त्याची करूणा भाकाबी, अनुतापाने अतःकरण दग्ध होऊन नेज्रातून अश्रुधारा
बाहू लागाव्या. त्यानंतर पुन्हा ल्नान करून प्रातर्पासना करावी ब तो
संपल्यावर सवाच्या सभोवती अथबा एकातस्थळा बसून रिपुसहारबत ग्रहण
कराव, त्यात प्रथम परमेश्वराची प्राथना करून त्याच साहाय्य मागावे आण
नंतर ज्या मनोवृत्तीचा संहार कतव्य असेल, तिला शाब्दाना यथेच्छ ताडन
करून तिची पुरी निर्भत्सना करावी, आणि नेतर पुन्हा इंराप्राथना करादी.
२३ रिशुशिक्षणः - यात ल्हान मलामुलीस चित्रलेखाच्याद्वार धमाची
व नीतीची पुष्कळ तच्च चागल्या रीतीने शिकविता येतात, घरात सारवून
तयार केलेल्या जमिनीस साधनस्थान म्ट्णतात, त्रताच्या प्रथम दिवशीं मुलास
स्नान घाळून त्यांच्या. गळ्यात पुष्पमाला घालाव्या ब त्यास उपासना ऐकवून
साघनस्थानी न्यावे, तेथ मुलाने इश्वराचे मगल केल्यावर देवाचा आशीबांद
मागावा. नतर आईने साधनपटावर रागोळीने १ हा अंक काढावा.
मुलाने तो मोठ्याने बाचून त्यावर फुळे वाहावीत, नंतर आईन '' एक देव, एक
भाव, एक कुटुंब, एक शास्त्र आणि एक मुक्ति) अस मुलाकडून म्हणवाव.
नंतर एकवाच्यापुढे नर्बावधानाच निशाण काढाव, त्यावर मुलांन फुले वाहाव,
कअाणि आईबरोबर पवित्र नवाबधानाचा जयजयकार करावा, तिसर्या चित्रात
चारी खडाचे नकांदो काढून दाखबाबे. त्यावर पूर्बबतू मुलाने फुले वाहादी
आणि म्हणावे “ सर्व प्रथ्वीवर शाति आणि समाधान बास करो, चारी
खंडातील लोकात ऐक्य व प्रेम याचे बर्धन होवो ! !* याप्रमाणे आईन
निरानेराळी चित्रे काढून त्यावर मुलीन फुल बाहाबा, आण आईबरोबर
ठरीव वाक्य उच्चाराबे. उदाहरणार्थ: -पेशशाच्या पिदावीचे चित्र काढल्यावर
त्यास फुले बाहून “ परमेश्वराचे शाश्वत सत्य सवे ऐहिक सपत्तीहून अत्यंत
मोलबान होय *' असे म्हणाव. सूर्यचंद्र काढल्यास, “' माझी कोति सूया-
प्रमाणे तेजस्वी ब प्रेम चद्राप्रमाण आल्शाददायक असो ?””; नदी काढल्यास,
५६ तिच्या प्रवाहाप्रमाणे माझा जीवनप्रवाह सर्वास सुखद होवो ! ” चंदन वृक्ष
काढल्यास *' माझ्या छलकासही माझेकडून भाराम मिळो ” असे मुलांकडून
म्हणवाब, व्रत घेणारी मुलगी असल्यास तिला अनुरूप चिन्ने ब बाक््ये योजावीत
जसेः-कंकणा!चे चित्र काढल्यास “ दान हे माझे हातातील रत्नकंकण
द आत्मिकविवाह [माग रे रा
होबो. ल॒गडे काढल्यास, विनयवस्त्र माझ्या सर्व दोषांवर पांघरूण घालो-
इत्यादि प्रकारे शिशञु-शिक्षण अथवा चित्रसाधन हे त्रत सात दिवस करावे.
दोबटच्या दिवशी मुलाच्या हातून त्याच्या सोबत्यास खाऊ द्यावा, गरीबांस,
दानधर्म कराबा. तसंच गाईंगुरांस वैरण व पक्षांस धान्य चारावे.
२४ आत्मिक विवाहत्रतः-- आपला विवाहसंबंध विदोष़ आ।त्मक कर!वा;
अद्याविषयी कोणा दपत्यास इंश्ररी स्फूर्ति झाली असतां, त्यांनी मात्र त्या स्फूर्ती-
नुरूप हे आत्मिक विवाहत्रत करण्यास प्रत्रत्त व्हाव, इतरांनीं होऊं नये. ह्या.
त्रतांत प्रथम तीन दिवस इंश्ररमजनादि घमसाधने करून पूर्वतयारी
झाल्यावर चबथ्या दिवशीं नवबराबायकोन सुस्नात होऊन भगवा वस्त्रे
परिधान करावी, आणि नित्योपासना झाल्यावर सात दिवस त्रतस्थ गहु"्याची
प्रतिज्ञा करावी. नतर उभयताचे सव्यकर सुमनग्रथीने बाधून प्रतिज्ञा करावी.
पतीने पत्नीस कषायवस्त्र, आसन, धमपुस्तक व नवविधानाचे निशाण द्याव,
ब त्याचा तिने स्वीकार करावा. नंतर पर्दीने इश्रराची प्रार्थना करावी.
२'५ ब्रझचर्य:---ह्या व्रताचे बणेन करायला नकोच.
२९ वेधव्यः -- हेही त्रत विधवेने मी पुन्हा विवाह करणार नाही कव
माझे पातिव्रत्य मी अन्य पुरुषास सहसा अपण करणार नाहीं, अश्या प्रतिशा-
पूवक असते.
२७ साधकः--हे त्रत साधकाने आयले सवे जीवन नवविधानधमंबंधु-
गणाच्या सेवेस अर्पण करण्याचे असते.
२८ विरक्त ग्रहस्थाश्रमः-- ह्या त्रतात साधकाची सव प्रामि पवित्र नव-
विधानास अपण करावयाची असते.
२९ धघमंप्रचास्कः -- ह्याचीही दीक्षा तदनुरूप असून दीक्षा घेतल्यानंतर
नुतन प्रचारकास लुन्या प्रचारकवगांने आलिंगन द्यावे आणि एक कमंडलू
ब बीणा ह्यांची देणगी द्यावी, असा विधि असतो.
ब्राह्घममते संदर पुस्तकाच्या अखेरीस दिलीं आहेत, ती अशी!---
१ परमेश्वर एक आहे. तो अनादि, सवजञ, सर्वशक्ति, (नरवयव. जान-
“स्वरूप, परम पवित्र, कल्याणनिधान, आनंदमय, पतितपावन, असा आहे.
२ मनुष्यास आत्मा आहे. तो अमर, अविनाशी आणि उन्नतस्बरूप
आहे. फस्लेशराशी त्याचा साक्षात् ब नित्य संघ आहे.
भ्रकरण १३ च.] नवविधानाचीं धममर्त ५०१
३ परमेश्वराच्या ठायी प्रीत, पूज्यत्वबुद्धि आणि अनन्यभाव ठेवून
तत्पूर्बक त्याचे मानसिक भजनपूजन करणें हीच त्याची अुद्ध उषासना. हिच्याच
योगे इहलोकी ब परलोकी शाश्वत सख्प्रापि होते.
४ परमेश्वर सावयवरूपाने प्रर्बीवर अवतार घेत नाहीं. सर्वथा सत्य
ब सवोशी प्रमाण असे कोणतेही एक धर्मपुस्तक त्याने दिलेल नाही.
५ मनुष्याच्या अतयांमी परमेश्वराने आपल्या पात्र धर्मबीजाची
'स्थापना करून ठेविली आहे तदद्वारां मनुष्यमात्रास सत्य-घमाच ज्ञान होते.
हा धर्मभाव शुद्ध व सात्त्विक पुरुषांच्या ठायी विदोष जागृत असतो.
६ परमेश्वर सकल मनुष्यमात्राची प्रेममयी माता, अतएव प्रत्येक पुरुष
सापला बंधु, व प्रत्येक स्री आपली भगिनी असा मंगलभाव अंतःकरणांत
सदेव जाग्रत ठेवून प्रत्येकाने वागावे.
७ मनुष्यास आपल्या पापपुण्याचा इहलोकी व पग्लोकींही हिदोब द्यावा
लागतो. पातकांबद्दल परमेश्वर दंड करितो तो मनुष्याच्या हितार्थ करितो. हा
दंड अनंत कालचा नसतो.
८ कृत-पातकाबद्दळ अनुतम अंत:करणान परमेश्ररास रारण जाण, व
त्याजवर आपला सर्व भार टाकून पातकांपासून सव प्रकारे दूर राहण्याविषर्यी
निरंतर जागत राहण हेच पापाचे खरे प्रायश्चित्त,
ह्या नवसंहितत ग्रहस्थाश्रमाचे जे चित्र रेखाटल आहे, त अलीकडील
'साहेबी थाटाच्या हिंदूंप्रमाणच मिश्रन स्वरूपाचे आहे, हे वाचकांस कळून
येईलच, आयांच्या संस्कारांवरील गीर्वांण भाषेचा पडदा काढून ते त्यांनी
उघड केले खरे; पण पुन्हा इंग्रजी पेहराव चढविण्यात कोणती राष्ट्रीय
भावना साधली, तें समजणे कठीण आहे. फार वषोच्या रूढीमुळे
संस्कारांचा अर्थ इतका उघड केलेला कित्येकास पाहबणार नाही.
संहितेन आपले हृदय इतके मोकळे केलेले इंग्रजी पेहरावांतच साजेल,
असे वाटूनच कदाचित त्यानीं या परभाष्रेचा आश्रय केला असेल,
आपला संप्रदाय एकसूत्री व सघटित असावा, म्हणून केशावचंद्रांनी त्यांस
ग्रंथरूपाने ग्रंथी मारली खरी, पण त्याचा परिणाम मात्र अगदी उलट झाला.
शीर्बाण भाषेतील अनेकार्थतेचा अनर्थ ह्या इग्रजी संहितसही टाळतां आला
-नाही. हिंदुस्थानांतील साऱ्या हिंदु सुधारकांस किंबहुना चारी खंडांतील
५०२ नवसंहितेची एकवाक्यता ।मा.२-प्र.१३..
लोकांस समजावी, म्हणून ही संहिता इंग्रजींत लिहिली असेल. पण चारी
खंडांतील टोक अथव चारी धामांचे हिंदु राहोत, खुद्द केशावचंद्रांचे बंगाली
शिष्यब्गातच नवसंहितेच्या रहस्याबद्दल एकवाक्यता गाहिली नाही.
आणि शेवटीं जे पंथमेद व्हावयाचे ते झालेच. तेव्हा इश्वरीलीला अचित्य,
आहे, हेच खरे !
प्रकरण चोदावे
सिंहावलोकन
हिजखगराबमख॒क
इ. सन १९२७५ च्या बषांरंभी केशवचंद्राचे चिरजीब एके ठिकाणी असें
म्हणतात कीं, “ ह्या भारतवषात जर पुढे एस्वाद! सद्धम प्रस्थापित व्हावयाचा
असेल, तर त्याचा उगम राममोहन ब त्याचे साच्छप्य देवेद्रनाथ व केशवचंद्र
सेन ह्यांच्या उदार अतःकरणांतच आपल्याळा आढळेल,” सेनबाबंनी केले-
ल्या ह्या भाविष्यात ।कतपत तथ्य आहे, ते भविष्यकाळ तर ठरबीलच; परंतु
ह्यासंबंधी आपल्याला आजही विचार करता यावा, म्हणून येथ थोडे थाडून
झालेल्या विषयाचे सिहावलोकन केलेले बर कारण ब्राह्मसमाजाच्या इ तिहासा-
चा पवरंग येथेच समाप्त होतो. वरील अवतरणात ज्या तीन प्रमख व्यक्तीचा
उल्लेख झाला आहे, त्यांचे चरित्र व चारित्र्य यांचे येथवर विस्तृत वर्णन
केळे आहे. ह्या तान चारत्रात अनुक्रमाने जञञान, प्रेम आणि जनसेवा हे
तीन गुण प्रगट झाले असून ह्या अनुक्रमांतच ब्राह्मेतहासाची उत्क्नाते
दिसून येते, असे मानतात. प्रकूत विपयासबधी महाराष्ट्रीय वाच्कास 'विरोष
माहिती असण्याचा सभव नसल्यामुळे सदरहू विषयाची माहिती जास्त
तपशीलवार पूर्व ग्रथांत दिली आहे. ब्राह्मसमाज ही संस्था महत्त्वाची
असल्यामुळे तीस अघिष्ठानभूत अशा ह्या तीन संस्थापकांच्या चरित्रांच] संक्षेप
करून चालले नसत, तसेच त्यांचे सहकारी मित्र ब ऊनुयायी यांच्या सब्धी-
ही त्रोटक माहिती देण भाग होत. असो. ह्याप्रमाण आतापयंत झालेल्या
ग्रथावेस्ताराबद्दल खुलासा करून आपग ह्यापुढे येथपयंत बाणित झालेल्या
बिपयाचा सारांशरूपान विचार करू,
ह्या तिसऱ्या भागांतील केंद्रीभूत व्यक्ति केगवचद्र सेन, ह्यांच्याबद्दल सबासच
कमी अधिक प्रमाणाने आदर वाटत असला, तरी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल:
सवांचे सारखेच अभिप्राय पडतील असे नाही. निरनिराळ्या तऱ्हेने त्यांच्या
कार्याकडे पाहतां येईल. कित्येकांच्या मताने खिस्तीकरणाची लाट थोषवून
घरणे एवढेंच जनतेचे कार्य त्यांच्याकडे हांत, व ते त्यांनीं सिद्धीस नेले, रामकृष्ण -
५०४ फरक लिटिंग्सटन [भाग शरा
यपरमहइंस म्हणत की, मी काय़ एक लांकडाचा ओडा आहे; पण केश्बचंद्र सेन
म्हणजे लोकसग्रहाचे मोठेच जहाज आहे. मॅक््सरुलरसाहेब यांस अस बाटले
कीं, एका केशवबचद्रांनी भारतवर्षांस एक शतक पुढे ढकलले, मिस कॉलेट
ह्या ब्राह्इतिहासकार बाईन! केशवचंद्र सेन हे एक अद्वितीय धमंगाजी होऊन
गेले अस वाटले, अशा त्याच्या ह्या घर्मकार्याचा थोडा तपशालबार विचार
होण्याकरितां एक दोघां सुर्पासद्ध लेखकांचे विचार आम्ही पुढे सविस्तर
त्देत आहात.
एक इंग्रजी विद्वान् लेखक फ्रॅक लिलिग्सू्टन अस म्हणतात की!-
केशवचंद्रांचा भारतवषीय ब्राह्मसमाज स्थापन झाला, त्या बेळी त्याच्या धार्मिक
बिचारांतील मुद्दे पुढीलप्रमाणे होते:---
१, इश्वर हा सृष्टीचे आदिकारण नाही. त्याने इच्छामात्रेकरून सवे
सुष्टि शून्यांतूनच निमाण केळी; व तिचे तो धारण करीत आहे. असे
ठरविण्यांत ब्राह्मांनी पूवांचायीच्या विचारात पुष्कळच सुधारणा केली. इश्वराला
सुष्टीहून अत्यंत भिन्न व स्वतत्र मानल, त्यामुळे धातु, पाषाण अथवा माणस
र्यांत ईश्वरमाब मानून त्यांची पूजा करणे हे अशक्य झाले, त्याचप्रमाणें सृष्टीला
उपादान कारणही ब्रह्म आहे अस त्यानी मानल नाही. तसच अभाबांतून
भावरूप कांहींच उत्पन्न होणार नाही, हा सार्ख्यांसद्धान्तही त्यानी मानला
नाहीं, यामुळे सर्व देवमयत्बभाव त्याना टाळता आला, आणि सृष्टीला सत्यत्व
दिल्यामुळे अद्वेत्यांच्या मायाबादाचाही आश्रय त्याना करावा लागला नाही.
२. त्यांचे दुसरे तत्व अस की, निसग आणि उपजतबुद्धि यांतच सारे
घमशास्त्र आले; असे ठरविण्यात त्यानी हिदूंची श्रातस्मृतिपुराण ब खिस्त
चारित्र्याचे ऐतिहासिक सत्य या सबासच हरताळ लावला. निसगांचे पुस्तक
'ब इश्वराची प्रेरणा ह्याप्रमाणे बाह्य सूचना जरी त्यानी मानल्या तरी व्यबहारतः
ब्राह्मांनी आपला धर्म मनोमयच मानला. ते म्हणतात आमचे धमंदास्त्र
नअसे कांहींच नाहीं. कारण प्रत्येक व्यक्तीस होणारी अतःप्रेरणा हेच त्याचे
'घमंशास्त्र, तो अंतःप्रेरक साक्षात् इंश्रर आहे. अर्थातू त्या इश्वराची ओळस्व
करून देण्याच काम जीझससारख्या मध्यस्थाकडून होत नसून, उलट
अशा सत्पुरुषांची ओळख करून दणारा तो आत्मप्रेक इश्वस्व
-आहे. असा वास्तविक प्रकार असता परमेश्वरस्वरूपाचे ज्ञान धर्म-
प्रकरण '४ वे.] फ्रँक लिलिंग्स्टन ५०५
शास्त्र अगर सत्पुरुष करून देतात, असे मानणे असंबद्ध आहे.
प्रतापचंद्र म्हणतात की, इंध्वरवादीधम दोन प्रकारचा आहे. एक बाह्यप्रेर्त
च एक अंतःप्रेस्ति. सृष्टीतील अनत घड मोडींच्या अबळ,कनाचा जो परिणाम
मनुष्याच्या मनावर होतो तो बाह्यप्रेरित धर्म होय. तो मनुष्याची ग्राहक
शक्ति व बाह्य परिस्थात ह्यावर अबलबून असल्यामुळे, कांहीसा अनिश्चित
स्वरूपाचा असतो; परंतु दुसरा धर्मप्रकार आपल्या ठिकाणी असलेला जो
इश्वरी अश, त्याजकडून प्रेरित झालेला असतो, एकात मनुष्य ईश्वराच्या
शोधात असता, तर दुसऱ्यात इश्वस्च मनुष्याच्या मांग असतो, प्रतापचंद्रांच
आणखी म्हणण अस की, सवे धमाचाच पाया वर्रील प्रमाणे ऊसतो. मात्र
इतर धमोतून ह्या पायावर खिस्त, महमद अथवा कृ"ण अश्या अलोकिक
व्यक्तीचा डोलारा उभा केलेला असतो, तसा ब्राह्मांनी उभा केलेला नाही. [ह्या
बरील विवेचनावरून प्रतापचद्रानी ग्रहित धरलेल्या ह्या दोन प्रेरणांहून भिन्न
अशी सदुरूची अमोघ व दिव्य प्रेरणा असते, ही गोष्ट त्यांना पटली नव्हती,
असे दिसत.]
३. इंश्वराला व्यक्त होण्याला गारीराची आवड्यकता नाहीं. जो इश्वराला
जाणत नाही, तो खाइस्टला काय जाणणार ? अबतार म्हणजे देव मनुप्य
होत नाही. तर मनुष्यातील देवा विदोष व्यक्त होती व अशा पुरुषास
आपण इंश्वरी सदेदा सांगणारे धमापदेराक मानता. ह्याप्रमाण त्याच तिसर
तत्त्व होत.
४, त्याच चवथ तत्त्व अस होत का, ब्र'ह्मघम हा इतर सव धमाहून
भिन्न असूनही तो सव धमातील रहस्यरूप आहे. ह्यांत निरनिराळ्या धमातील
आज्ञांचा अगर सद्धान्ताचा केवळ सग्रह केळेला नसून त्याची एका सत्य धमात
एकवाक्यता केलेली आहे. अथात तो सनातन हिदुघमातून अथबा खिस्ती
धर्मातून निघालेला नसून, मानबी अतःकरणातच तो प्रादुर्भूत होतो.
५. त्याच पाचवे तत्व प्रत्यक जीवाने आपल्या कर्मांचे फळ इहलोका
किवा परलोकी भोगलच पाहिजे असे आहे. सदाचार ब सत्कमें ह्यानी इश्वरी
कृपा होऊन मनुष्याचा उद्धार होतो. पापक्षालन खऱ्या पश्चात्तापान होत.
जीझस खाइस्टासारखा मध्यस्थ सव जीबाच्या पापांचे निरसन करतो, हौ
गोष्ट त्यांस मान्य नाही. ह्यावर खिस्ती आक्षेपक असा प्रश्न विचारतात की,
५०२९ लिलिंग्सूटन व पंडित शिवनाथ [भाग शेरा
पश्चात्तापानें आपले पापक्षालन होइल असे मानले, तरी आपल्या पायाचे
परिणाम जे इतरांवर घडतात, त्यांचे निरसन आपल्या पश्रात्तापाने कसे
होणार? शिवाय हा पामर जीव इतका विषयाधीन व स्वभावतःच पापी आहे
कौ, त्याचे ब दुसऱया त्याच्याच सारख्या अनत जीवांचे पाप केवळ इंश्वरी
कृपेबांचून-आणणि त्यासाठीं जीझसने मध्यस्थी केल्यावांचून-निर्सन होणे
दोक्यच नाही.
मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान आहे. त्याच्या भावनांपुढील पापात्मक
आमिष दूर करावयाचे तर त्या भावना तितवयाच उत्कटतेने इंश्वराकडे
लावणे जरूर आहे. अक्या रीतीने नवविधान धमातील भावनाच्या अतिशायाचे
ते समर्थन करतात. ते पुढे असेही म्हणतात की, भावनात्मक धर्माला
मानवी व्यवहाराचे नीतिधर्मही लागत नाहींत. किबहुना भावनाप्रधान भक्त
अनीतीच्या मार्गाने जाण्याचा सभवच नाहा.
असो. ह्याप्रमाणे हिदूधमीस सोंड्टन खिस्ती धर्माकडे जाऊं पहाणारा
हा नवविधानपथ कोणत्याच धर्माशी साम्यता पावला नाहीं. खिरताचे इह-
लोकींचे चरित्र सत्य मानले असता ते साधक जीवास उत्कृष्ट मार्गदर्शक
होते, व त्याच्या उद्धारक उत्तर-चरित्रावर निष्ठा ठेवल्याने जीवाची पाप-
बिमोचनाची काळजी दूर होते, असे ज खिस्ती मत, ते नबविधानाने अमान्य
केळे, आणि हिंदुधमशास्त्रातील प्रामाण्याबरही त्यांनी विश्वास ठेवला नाही.
अर रीतीने धर्मशास्त्र व इंश्रगची अथवा सत्पुरुपांची सगुण चरित्र हीं
पूवंजांच्या अनुभवांनी [सिद्ध झालेली प्रमाणे झिडकारून त्यांनी जो भावना-
प्रधान असा मनोमय धर्म आरंभिला, तो खिस्ती ब हिंदु दोन्ही धर्मातील
ळोकांस बरेजबाबदारपणाचा वाटला, ब ह्यांतच त्या पंथाच्या अपयशाची गुरु-
किल्टी आहे, अस त्यांचे टीकाकार मानतात.
दुसरे प्रसिद्ध ब्राह्रइतिहासकार पंडित शिवनाथरशास्त्री हे केशबचंद्रांच्या गुण-
दोषविवेचनाचा असा आढावा काढतात की, केरावचंद्रांच्या विशिष्ट
शिकवणीचा पहिला मुद्दा आधिदेवतवबाद व त्यांत इंदवाणीचें महत्त्व हा होय,
त्यांत धोरण सोडून त्यांनी अतिरेक केला, यामुळे मात्र त्यांस फाजित पावावे
लागलें, त्यांच्या उपदेशाचा दुसरा मुद्दा, सामाजिक सुधारणांचा धार्मिक
कतेव्यांतच अंतर्भाव करणे हा होय, अनार्सक्त, इंद्रियदमन, ब्रह्मचर्य,
प्रकरण १४ वे.] पंडित शिवनाथशास्त्री ५०७.
इत्याद हिंदूच्या कडक व अव्यबहाय शिस्तीची कदर कमी करून साध्या
नीतिमयांदेने त्यांनी देवाचे गज्य येथे सुरू केले ! पश्चात्ताप आणि प्राथना
हें त्यांचे तिसरे रहस्य होय. ह्याची सविस्तर चर्चा पूर्षबी झालीच आहे.
शरणागति हा चवथा मुद्दा आणि रुक्ष तत्त्वज्ञानाच्या ठिकाणीं भक्तीचा उत्कषे
करणे, हे त्यांच पांचवे रहस्य होय. केरवचंद्रांनी तत्वज्ञानावर ग्रंथ लिहिले
नसले तरी त्यांचे चरित्र म्हणजे मृतिमंत तत्त्ञञानच होते. आणि त्यांस
भक्तीचा पेहराव असल्यामुळे त सामान्य जनतेसही लोकप्रिय झाले, त्यांच्या-
सारख्या थोर ब्राह्म-पुढार्यांनी हातापार्यांत घुशूर वाघून नाचावे ही गोष्ट
राजनारायण प्रभ्वति कित्येक ब्राह्मांस आवडली नाही. पण त्यावर केशानचे
म्हणणे वरती दिलंच आहे कीं, पापात्मक भावनांत भन हे गुंतणार्द; मग
तिकडून त्यास काढण्यासाठी तितकाच भक्तिप्रमाचा अतिशय करावयास
पाहिजे. धर्मास सार्वजनिक ब सवेसंग्राहक रूप देण, ही त्यांच्या उद्योगांतील
सहावी बाब होती, आणि जनसेवा तीच इंठासेवा ही सातवी गोष्ट झाली.
आपला नवविधान धम हा इंरप्रणीत असल्याबद्रल निष्ठा हे त्यांचे आठवे तस्ब
असून नववा प्रकार म्हणजे रोजची उपासना होय. अस हे नवरुणात्मक नब-
विधानाचे विधायक स्वरूप होते. ह्या विधायक कार्यक्रमाबरोबर विघातक
गोष्टीसही त्यांनीच चालन दिले. सव धर्म सत्यस्वरूप आहेत, असे मानून
त्यांनीं धार्मिक रूढींस ब त्रतवेकल्यांसही इंदाप्रणीत घमाइतके महत्त्व दिले. ब
निरनिराळे विधि सुरू केले. त्या धर्मावधीतही लोकांचा गेरसमज करणार
अर्थवादात्मक स्तुतीचे स्तोम फारच माजले. या स्तुतीबरोबर विरोधकांचा
द्वेषही वाढला. वाढत्या स्त्रीस्वातत्र्यास बिनाकारण आळा घातला, आणि
आपल्या स्वातंत्रयास आड येऊं पहाणारे समाजाचे प्रातिनिधिक स्वरूप
झुगारून दिलें. आपली महती इतकी वाढविली की, आचार्य म्हणून केशव-
चंद्र जे जे सांगतील ते ते सवानी श्रद्धापूवक मानलेच पाहिजे, त्यांचा अधिक्षेप
करतां कामा नये, असे त्यांनीं ठरविले, त्यांचे म्हणणे असे होते की, धार्मिक
संस्था ह्या अवतारी व अधिकारी पुरुषांच्या आज्ञेनेच चालावयाच्या त्यांस
प्रातिनिधिक नियंत्रण घालू पाहणे मृखैपणाचे आहे, तेव्हां धमंपीठावरून ते छे
सांगतील ते प्रमादरहितच असले पाहिजे, ह्याबद्दल शंका न घेतां ते सश्रद्ध
मनानें ऐकावे. कारण आपली श्रद्धा चुकीची असली तरी सर्वज्ञ परमेश्वर
६०८ तीन विधायक गुण [माग शरा
अद्वावानास आपण होऊनच खर ज्ञान देतो. ह्या त्यांच्या महतीच्या बढाईने
ते आपल्या अनुयायांत जसे आदरणीय बाटले, तसेच बाहेरच्या मंडळींत
तिरस्करणीय झाले.
ते कांही असले तरी त्याचा नवविधान पंथ विशेषेकरून पुढील तीन
गुणांनी विशषष विधायक व परिणामकारक झाला, सत्पुरुषांबद्दल आदर
हा त्यांतील पहिला गुण होय. अहंमन्यतेत केशवचंद्र सेन इतर
ब्राह्मपुढाऱ्यापेक्षां यात्किंचितही कमी नव्हते. पण साधुपुरुषांच्या संगतीबद्दल
खरी खरी आस्था त्यांच्या ठिकाणी दिसते, तशी दुसऱ्या कोणत्याही
ब्राह्मपुढाऱ्याच्या ठिकाणी दिसत नाहीं. श्रीरामकृष्ण परमहंस ब दयानंद
यांच्यासारखे संन्यासी, पवहारी बाबा ब बाब्राजी भगवामदास यांसारखे
हिंदु साधु, रे० डोळ व रे" वैकुंठनाथ ह्यांसारखे खिस्ती पाद्री, आणि
सय्यद सदरउद्दीन व सीराजुहीनसारखे मोलबी, ह्या सवांचे केशव'चंद्रांबर
प्रेम असून केरावचंद्रांचाही त्यांच्याबद्दल आदर असे. दुसरा गुण इंश्वराच्या
-सानिध्याबद्दल अखंड भावना हा होय. त्यांच्या पश्चात् त्यांच्या पंथांची मिशन्स
आणणि मिदानरी होतेच, व्याख्यानमाला आणि थोर पुरुषांच्या स्मरणार्थ बार्षिको-
स्स हेही सुरूच होते. वर्तमानपत्रे व हस्तपत्रकेंही बंद झालीं नव्हतीं. पण
प्रगतीच्या नांवाने मात्र पूज्य ! याचे मुख्य कारण इंश्वराच्या सान्निध्याबद्दल
त्याच्यांत खरी निष्ठा नाही, असे केशवबचंद्रांचेच अनुयायी म्हणत]त, जेथ
इंश्वराच्या सान्निध्याबद्दल निष्ठा नाही तेथे इंशवाणीचा प्रत्यय आणि त्यास
शरणागाति कोठून असणार ! तात्पर्य, वडिलांची पुण्याई, पूर्बप्राक्तनयोंग, अथवा
सत्संगति, इत्यादि कारणांनी केराबचंद्रांस प्रास्त झालेले व्यक्तिमहात्म्य त्याच्या
बरोबरच लय़ास गेले! आणि “राजा कालस्य कारणम्' हे कालमहात्म्य मात्र
मागे राहिले! ह्या कालमहात्म्याने पूर्वी खुद्द केशवचंद्रांसरही पुरे घेरल्यावांचून
सोडले नाहीं, मग इतरांची कथा क!य?
ज्या काळाचा आपल्याला बिचार कतंब्य आहे त्या काळीं एका बाजूस
अज्ञानी लोकांनीं वेड्या वेड्या धमाचारांचे रान माजबिले होतं, तर दुसऱ्या
बाजूस सुशिक्षित बर्गाने, धर्मशासनास अगदींच झुगारून देऊन वागण्यांत
कांहींच ताळ ठेवला नव्हता. डुकराचे ब गाईचे मांस पोटांत कोंबून इस्लामी
ब हिंदुधर्मांची इज्जत घ्याबी ! आणि ब्रीर-दारूचे पेले झोंकून उदार मते
प्रकरण १४ वे.] राजा कालस्य कारणम् ५०९_
बरळत सुटावे ! हं त्या काळच्या डफसाहेबांच्या विद्याथ्यांचे व तत्सम स्वेर
वृत्तीच्या बंगाली तरुणांचे जीवन होते ! इतकेच काय पण आपल्या चिरं-
जीवांनी मद्याचा अव्हेर करणे, हे वाडलांसही असभ्य ब लज्जास्पद वाटत
असे ! गोषांतून बाहेर पडलेल्या तरुणीच्या लावण्यविनयावर पापी डोळ्याची
टोळधाड पडली होती ! आणि खिस्ती संस्कारांनी वेष्णव धर्म व कुलाचाराचा
घात केला होता ! केशवबचंद्रांच्या समकालीन पिढीपेश्नां त्यांच्यापूर्वीची पिढी
शील व पावित्र्य ह्या दृष्टीने पुष्कळच बरी होती, असे केशवचंद्रांनीं ब
त्यांच्या कांहीं अनुयायांनी अनेक वेळां उद्गार काढले आहेत. इंग्रजी
शिक्षण तरुण पिढीस नीट पचवितां आले नाही. ते त्यांस फारच बांधल
होते. पुरुषांप्रमाणेच तरुण स्त्रियांचीही स्थिति शोचनीय झाली होतो. सासरी
ब माहेरीं कोठेच त्यांचे पटत नस. आईबापांना व नवऱ्यांना त्या सारख्याच
त्रस्त करून सोडीत असत. आर्जाबाईची पोथ्यापुराणाबरील "निष्ठा तरुण मुलीत
राहिली नव्हती. आणि उलट शेक्सपिअर किंवा मिल्टन ह्यातर्ह| त्या रगल्या होत्या
असं नव्हतें, प्रपंच कसा करावा, काटकसर कशी राखावी ह्याची काडीची माहिती
नसल्यामुळे, त्यांचे जिणे व्यर्थ भारभूत झाले होते, त्या संक्रमणकाली जडवाद
नास्तिकवाद व अज्ञेयवाद यांचा सुकाळ झाला होता जुन्या धर्मांचारांवर पुरी गदा
आली होती. पण नवीन सुधारलेले असेही कोणतेच सदाचार रूढ झाले नव्हते.
जुन्यापुराण्या धमरूढीची सरसहा तोड करून राजा राममोहन ह्यांनी आपला
मार्ग मोकळा केला. देवद्रनाथांनी तेथे ब्राह्मवम॑ बीजाचे आरोपण केले, आणि
केरोवचंद्र यांच्या निगेत तो वृक्ष वाढीस लगून चांगलाच मोहारटा. पण
फलनिप्पत्तीच्या दृष्टीने पाहतां आज नराशेचीच स्थित आहे. ह ब्राह्म-
लेखकही नाकबूल करीत नाहींत.
उगम, बाढ आणि फलश्राति ह्या दृष्टीनी कोणी खिस्तीधर्माचीच उपमा
ब्राह्मधर्मांस देतात, जॉन धी बॅप्टीस्टप्रमाणें राममोहन ह्यांनी भूमिका तयार
केली, जीजस खाइस्टप्रमाणे ब्राह्मघर्माचा पुढे जन्म झाला आणि सेन्ट पाल-
प्रमाणे केशवचंद्र हे ब्राह्घर्मासही मागे सारून नवबिघान काढते झाले.
कोणी नबविधानास इस्लामी धमाची उपमा देतात. महमद पॅगंबराचे
व्यक्तिमहात्म्य केरावचंद्रांनीं अंगिकारिलळ, आण कुराणा«रील निस्सीम निष्ठा
त्यांच्या नवसंहितेस प्रास झाली. अशा रीतीनें इस्लामी धमातील गुणांपेक्षा
५१० पश्चात्ताप व प्रार्थना [भाग ३ रा
बेगुण्याचेच अनुकरण जस्त झाळे, अश्ली कित्येक टीका करतात, तर कोणी
हा बौद्धधर्माचा र.ज) राशोकच अस केदावचद्राचे वणन करितात, आणि
कोणी केशबचद्रांस अद्वेतबादी वेदान्ती समजतात,
पश्चात्ताप व प्राथना यात केशवचद्राच्या धार्मिक जीबनास आरंभ झाला,
भक्तिमाग[त मध्यअवसान आल, आणि उस्बेर योगात त्याच्या जीवनाची
समापति झाळी. केशवचद्राच्या पश्चात्तापात पूवपापाची कल्पना येत नाही.
त्याच्या समजुतीप्रमाणे पूर्ववाप ही कल्पनाच भ्रामक आहे. पूर्वेपाप हा
पदार्थच वात्तविक खरा नाही, कारण ते म्हणतात व, ज पाप पूर्वी घटून
गेले ते आाता कोठे आहे? अथात् ज पाप काळावरोबरच नाहीस झाले, त्याचा
आणखी तो नाश काय करावयाचा ? पाप हा काही आपला घात करणारा
असा एखादा पदाथ नाही. पापाचे स्वरूप आपल्या आत्मघातकीपणातच
आहे. कारण मनुष्याच्या इच्छास्वातत्र्यातच पापाचा उगम होतो. आपल्या
हातून प्रत्यक्ष पाप घडले नाही, म्हणजे आपले कतव्य सपत नाही. तर पापा-
त्मक वासनेचा संभवबडी अतरात राहता कामा नये, तरच तो मोक्ष होय, अस
'केरवचद्र समजतात. तात्पय्र, कमविमाक ह्या अत्यत बिकट प्रश्नाचा त्यानी
खोळवर *च[र करण्याचा प्रयत्नही केळ, नाहीं असे दिसत.
प्रार्थनेसंबधी पूर्वी पुष्कळच उदटापोह झाला आहे. प्राथनच्या आरभी इंश्रर
वापल्या साननब्र आहे, असे भमान झाले पाहिजे, आणि प्रार्थना करीत
असता, त्याच्या सहवाससुखांचा अनुपम लाभ होऊन आपली तनु
उत्कट भावनेने रोमांचित झाली पाहिजे, असे ते प्रार्थनेचे स्वरूपवर्णन
करतात. केदावचद्राचा भाक्तिमाव पुरा डोळस होता. इंश्वराच्या अनेक
गुणावरून त्याच स्वरूप ठरविण वेगळ ब त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार हाणे
वेगळ. अगोदर देवाला डोळे भरून पहावा, आणि मग त्याचे गुणानुवाद
गावे अशी त्यांची उपासना अत्यंत उज्ज्बल स्वरूपाची असे, असे म्हणतात.
इंश्वरास प्रत्यक्ष पहाण हा धम, व त्याची बिवेकवाणी ऐकणे ही नीत, अस
ते म्हणत, शास्त्र ब गुरु यांच्या माफत मिळणार शिक्षण अप्रत्यक्ष असून
स्वर शिक्षण ब्रह्मावळलोकनांतच मिळते असा ते आपला अनुभब सागत.
कोणत्याही गोष्टीची युक्तता ठरविताना देशकालबतंमान लक्षांत घेण्याची
पद्धत त्यांस' मान्य नव्हती, 'तसेच लोक काय म्हणतात ब सांगतात ह्याची
प्रकरण १०9 वे.] मृतिंपूजा ५११
त्यानीं कधीच परबा केली नाही. उलट लोक ज्या गोष्टीस सम्माते दश[वतात,
ते कर्म हटकून धोक्याचे असते, असे ते मानीत, लोकमताबद्दल त
अत्यंत तुच्छता दर्शीवीत. लोकसंग्रह्मात्मक कमयोंग हे त्याचे खर ध्येथ
नसून भक्तियोग हेच त्यांचे वास्तविक ध्येय होय. मात्र त्या
भक्तियोगाच्या उत्कपात “ आत्मवतू सर्वे भूतेपु '” हो कसोटीही त्यास
कमीपणाची वाटे, आपण सर्व केवळ बाधव नसून एकमेकांचे सेवक आहोत,
अशी त्यांची शिकवण होती. यामुळे आपल्याप्रमाणच दुसऱ्याला लेखाबयाचे
नसून दुसऱ्यासाठी आत्मसमपण करावयाचे, असे उच्च ध्येय ते लोका-
पुढे माडीत असत पण हा केवळ समजुतीचाच घोटाळा आहे असे वाटत.
त्यांच्या भक्तिमावांत मूतिपूजेलळा जरी अवसर नव्हता, तरी आअरम्नि, जल,
निशाणादि चिन्हे इत्यादि प्रतीकांची ते उपासना करीत असत. त्याचे अनु-
यायीही प्रतिमोपासना ब प्रतीकोपासना ह्यांत भेद मानून एकाचा निषेथव
तर दुसऱ्याचा अंगीकार, असा फरक दाखवितात. बाह्य स्थूल मूर्तीप्रमाण
अंतरांत असलेले अमूते असे जे कामक्रोधादे विकार व चतुर्विध इंपणा!
इत्यादींची जोपासना करणे, ह्यांसह्दी ते मू(तेपूजा याच सदरात घाळून त्याचा
निष्रेध करीत असत. तात्पर्य, अमूर्त मनोविकारांस मूर्तस्वरूप मानणें, आणि
अमि, जल, दीप, ध्बजा, क्रॉस, इत्यादि साकार जड वस्तूची पूजा करूनही त्यास
मूर्तेपूजा न म्हणणे, हे एकेश्ररीपंथाचे गूढ आहे. एकेश्रऱ्याचे एक विदेशी
अग्रणी पूर्ववयांत एका खडकाच्या बिवक्षित भागाची मनोभावे पूजा करीत
असत, ब त्यांत कांहीं अस्वाभाविक अथबा मूखेपणाचे केले, असेही त्यांच
म्हणणे नसे ब्राह्मांतही वेदी, समाधि आणि पुतळे यांच वैशिष्ट्य मानतातच.
तसेच मनुष्याची पूजाही ब्राह्मसमाजांत केवळ अशक्य आहे असे जरी
केरबचंद्रांनी अनेक वेळां प्रतिपादिले होते, तरी त्यांनी आपली स्वताची
पूजा करून घेतली, आणि त्यांनीं श्रीरामकृष्णाचीही केली, तसेंच त्यांचेच
कट्टे अनुयायी चिरंजीव त्रेलोक्यनाथ यांनीं एका काव्यांत कबीच्या नरहरी-
रूप भगवतीतनृचें वर्णन केले आहे. आणि “' दिव्य प्रकाशांत मीं माझे
नरहरीरूप जेव्हां पाहिले, तेव्हां मीं मोठ्या आदराने माझ्या पायाची धूळ
मस्तकी धारण केली.” असें विलक्षण वर्णन केलं आहे. ह्या गोष्टीच्या समर्थ
नार्थ केशवबांचे अनुयायी असे म्हणतात की आम्हीच काय पण कट्टे सुधारक
५१२ केशवचंद्रांचा योग [माग शरा
साधारण ब्राह्म हेही शिबनाथशास्त्र्यांच्या पायां पडत ब त्यांच्या गळ्यांत
हार घालीत इतकेच नव्हे तर युरोपिअन एकेश्वरी पाहुण्यांची चंदनाच्या
गंधापासून यथास्थित पूजा करीत, तात्पर्य, फुले ती फुलेच. त्यात सर्बांत
अत्तर एकच असल, तरी अत्तर म्हणजे कांहीं ती फुले नव्हत. फुलांचे महात्म्य
ब त्यांचा गोरब कांहीं ओर आहे असेच त्यांचे म्हणणे दिसते.
असो. ह्याचप्रमाणे भगवन्नामाचा जप करणे, तीथक्षेत्री यात्रा करणे,
सत्समागमाचा गौरव करणे, मेळे व नगगसंकीर्तने काढणे, एकतारी ब खोळ
यांजवर भजन करणे, इत्यादि वैष्णवांचे आचार केशबचंद्राच्या ठिकाणीं दिसत
असत. बवैेष्णबघमातीलच काय, पण सार्या प्रचलित धमातील भक्त्युद्रेक
त्यांच्या ठायीं एकत्रित झाल्यामुळे, हा त्राह्मसमाजाचा अधःपात होत आहे,
अशीही त्या वेळीं कित्येकांस भीति पडली.
योग हे केशवचंद्रांच्या जीवनाचे अत्यंत परिणत स्वरूप होय. त्याचा
योंग म्हणजे एकांतांतील समाधि नव्हे. ते योग म्हणजे जीवाची सहज-
स्थितिच समजत समन्वय हे त्यांचे ब्रीदवाक्य होय. त्याचा योग अखंड
ठिकणारा व अनंत उन्नत होणाग असा असे. ते म्हणत की, ज्यास आपण
मुक्ति म्हणतो, ती एक परिमित स्थिते आहे; पण योग हा अपरिमित आहे.
बुद्धिबळांत फरजी अथवा मात होऊन डाब थांबण्यापेक्षां ता अखंड चाळ
राहण्यांतच अधिक मोज आहे असे म्हणण्यासारख्र हें आहे. बोद्धिकवादा-
प्रमाणेच अल (केक अश्या ज्या योगपरद्धात त्यांचाही केंशवचंद्रास तिटकारा
असे. योगाभ्यासास एकान्तवास उपकारक असला तरी तो ध्येयरूप होऊं
नये, असा त्यांच्या सांगण्यांत कटाक्ष दिसतो.
जीवशिबाचा योग अखंड टिऊणारा आहे. जीवाचा हिबांत लय
होत नाहीं. किंवा जीवाला पुनरावृत्तिही नाही. असे त्यांचे मत
आहे. पूवजन्म'च स्मरण नसतां, त्या जन्माच्या पातकाचे फळ आपण
ह्या जन्मी भोगतो, असे म्हणणें हे केशवचंद्रांस अत्यंत अयुक्तिक वाटे; तसंच
हिंदूंच्या मुक्तीच्या कल्पनेंत आत्मनादा अभिप्रेत असून जीवाने केष्ट सोसून
पुण्य संपादन करण्यांत काहीच हेतु राहात नाही अस ते म्हणत, [1
माता क्र हश, पा०0श०, 90ते ॥82४6 07 0९८.” हा त्यांच्या तत्त्वशञाना-
चा पाया होय, आपल्या सर्व कर्माचे कर्तुत्व जीब आणि 'शिब ह्या दोहोंकडे
प्रकरण १४ बे.] ओशियाचा युरोपला संदेश ५१३
असतें, तरी इंशेच्छा जाणून त्याप्रमाणे वर्तणें यांतच खरी माणुसकी आहे,
अशी त्यांची निष्ठा असे.
भवितव्यतेच्या दृष्टीने ते अत्यंत अश्यावादी होते, जीवाची तशी इच्छा ब
प्रयत्न असो बा नसो, जीवाची अनंत उन्नतिच होत जाणार, असा त्यांचा
सिद्धान्त होता. कमे, उपासना, ज्ञान व योग ह्या चतुर्विध मागोचा इतकेच
काय पण हिंदु, बौद्ध, खिस्ती व मुसलमानी आणि इराणी श्या सर्व धमाचा
त्यांनी प्रथमच आपल्या नवधरमांत समन्वय केला, असे त्यांचे अनुयायी मोठ्या
अभिमानाने सांगत असतात. तसेच प्रणव, त्रिशूळ, कमळ, क्रास व अर्धचद्र
इत्यादीचे एक संयुक्त चिन्ह प्रथमच त्यांनी आपल्या नवविधानास योजले
असेही ते म्हणतात.
केरावचंद्रांच्या मुक्तिसिद्धान्ताच्या पायऱ्या नर, नरोत्तम, नरहरि आणि
इरि अश्या असाव्यात असे दिसत, ते मुक्तावस्थेला सरित्सागरसंगमाचा
दृष्टान्त देतात. जौबन्मुक्त्याच्या भगवती तनूला विवर्तविलासाचेच साम्य
दाखवितात. पण जीवाचे स्वतंत्र कम सुटल्यावर ब तो इंश्वराधीन झाल्या-
बरही इंश्वराकडून त्याची अनंत उन्नति होत जाते, हा त्यांचा आश्यावाद
उरतोच. तसेच जगांतील सर्व धमाचे वेशिष्ट्य कायम राहूनही नवविधानाच्या
सूत्रांत मणिगुणाप्रमाणे सवे धमोचा समन्वय होईल, असा त्यांना भरंवसा
होता. अशा रीतीने पूर्व-पश्चिमेचा सांधा जोडावा, ही त्यांच्या जीवितांतील फार
मोठी महत्त्वाकांक्षा होती. आशियाचा युरोपला संदेश ह्या त्यांच्या शेवटच्या
व्याख्यानांत त्यांनीं आरिओआ ही धर्मसंस्थापकांची जन्मभूमे तिचा योग्य तो
गोरव करून युरोपिअनांच्या अनेक गुणांचे अमिनंदन केले आहे. त्याचबरोबर
युरोपिअनांच्या ठिकाणीं एशिआटिकांबद्दल असलेल्या विद्वेषाबद्दल त्यांची
स्पष्ट कानउघाडणी करून राष्ट्रांतील निरनिराळे घटक, अथवा कुटुंबांतील
वेगळाल्या प्रवृत्तीची माणसें किंवा शरिरांतील मिन्न अवयब तसेच संगीत
जलशांतील निरनिराळीं बाद्ये, हीं सर्व आपआपले व्यक्तित्व अणुभरही न
घालवितां उत्कृष्ट सलोखा व मिलाफ राखतात त्याप्रमाणे निरनिराळ्या देशींच्या
ब धमाच्या लोकांनी इंश्वराच्या एकछत्राखालीं एकोप्याने नांदाबे, असा त्यांनीं
फार कळकळीने उपदेश॒ केला आहे. आणि ही गोष्ट खिस्ताचे
निश्शाणाखालीं घडून येण्याचा पूणे संभब आहे, असेही त्यांत दर्शविले आहे.
(38)...??
५६१४ स्वयंबहिष्कृति [भाग रे रा
तात्पर्य, जीवाचा ब्रह्माशीं जो समन्बय तो योग ब जीबाचा जीवाशी जो
सलोस्वा तीच मानवी संस्था असा ० पाप्यपांणा व ००11४ ह्या दोन
शब्दांच्या व्याख्या त्यांनीं केल्या आहेत. ह्या मानवी सस्थेची संघटना हे
त्यांच्यासमोर ध्येयरूपाने रव्य होते. ते जसजसे मोठे होत गेळे, तसतसा
त्यांच्या अभिमानाने त्राह्मसममाज ब कलकत्ता शहर अथवा हिंदुसमाज
व हिंदुस्थान इत्याद मयादा उलछेघून आशियाची सरहद्द गाठली होती.
व्याख्यानाच्या ओघात त्यांनी आपल्याला हिंदु या नाबांतच अनेक वेळां
गोंवून घेतळ असलं, तरी तसा त्याचा अभिमान होता असे वाटत नाही.
आम्हां बेदांस झुगारून दिले असे जेव्हां ते बोलत, तेव्हां त्यांत त्यांच्या मनो-
घेर्यांची प्रशासाच गर्भित असे, ते आपल्याला निराकार अश्या एकेश्वराचेच
उपासक म्हणवीत. केशवचंद्र सेन आपल्याला खिस्ताचा अंशावतार समजत
असून त्यांच्यापूवी जन्मलेल्या ( राममोहन ह्यास नव्हे ) श्रीरामकृष्णांना ते
जान धी बॅप्टिस्ट असेही मानीत ! येश्रू खिस्त हेच त्याचे सारे जीवन होते.
त्यांच्या रहाणींत व येशु खिस्ताच्या रहाणीत फास्च साम्य होते, असेही
म्हणतात. मग तो येशु खिस्त ऐतिहासिक नव्हे असेही ते कसे म्हणतात
ते कोडच आहे ! त्यांची पुण्यभूमीची व्याख्या हिंदुकुरा ओलांडून पलेस्तिन-
पर्यत गेली होती. ब्राह्म-मॅरेज-अक्टाचे वेळीं कायद्याप्रमाणेही त्यानीं आपले
मूळचे हिंदुत्व उघड उघड झुगारून दिले होते. अश्या अनेक कारणांस्तव
केशवचंद्र सेन हे आपल्यापैकीच एक बदनीय पुढारी असले, तरी त्यांस हिंदु
म्हणतां येईल असे बाटत नाहीं. आणि ही हिंदुत्वासंबंधीं बेपरबाईच त्यांची
संस्था आज नामदोष होण्यास कारण झाली, असे म्हटल्यास गेर होणार नाही.
ब्राह्समाजाने आपणास आपल्या बांधबांपासून स्वयं बहिष्कृत करून
घेतले ह ठीक नाही, अशी आतां केशावचंद्रांच्या अनुयायांत करच्चित् कोठें
जाणीब उत्पन्न होत आहे. आणि कित्येक हिंदुसमाज आणि ब्राह्मसमाज
ह्यांतील पडदा एनकेन प्रकारेण नाहींसा करण्याचें इच्छित आहेत. तथापि
सामान्यतः नवबिधानाचे विद्वान् पुढारी आपल्या एथकत्बाला ब बेशिष्ट्याला
जागण्या विषयी आपल्या संप्रदायबंधूंस इशारा देतच आहेत, राजा राम-
मोहन जाझ्म असले तरी हिंदुच होते. देवेद्रनाथांचा त्राह्मधर्म म्हणजे हिंदु-
धर्माची सुधारलेली आवृत्ति होय, पण नबबिधान म्हणजे सुधारलेला हिंदुधर्म
'प्रकरण १४ वें.] आर्योत्सव व पुराणें ५१५
नसून पाहिजे तर इतका वाढलेला हिंदुधर्म म्हणा की, त्याच्या अतिव्यापतीत
हिंदुधर्मांची मर्यादा मळींच राहिलेली नाही. नवविधानपंथी लोक आम्ही
कोणत्याच विशिष्ट्धमाचे नाहीं, किवा आम्ही सर्ब धमाचे आहोत, असेच
आपल्याला म्हणवितात. कल्पनामय सावेत्रिक धर्म त्यास ज्सा फोल वाटतो,
त्याचप्रमाणे हिदुधर्माच्या पुनरुज्ञीवनांत सामील होणही त्यांस अनिष्ट वाटते.
राजा राममोहन ह्यांना खिस्तीघमांबद्दल जरी प्रेम वाटत होत, तरी
त्यांनीं खघर्मांचा अभिमान यत्किचितही सोडला नाही. स्वधमांग्रह राखून
एकेश्वरी ऐक्य संपादावे, असा त्यांचा दुहेरी हेतु होता. देवद्रनाथास एकेश्वरी
ऐक्याबद्दल बिदोषर आस्था नसून स्वघमाबद्दल मात्र उण्ज्बळ कसा अभिमान
होता, व खिस्ती घमांबद्दल प्रेम तर नव्हेच, पण किचितू तुच्छताबुद्धिच होती.
ही स्थिति केराबचंद्रांनीं ब त्यांच्या अनुयायांनी अगदीच पालटली आणि देवद्राचा
हिंदुधमांग्रह कोठच्या कोठे नापत्ता होऊन एकेश्ररी ऐक्य आणि तेही येशु-
खिस्ताच्या झेड्याखालीं घडवून आणण्याची त्यानीं महत्त्वाकाश्षा धरली व
ती अद्यापिही साफ सुटली असेल असे वाटत नाही. नवाधधान सप्रदायाचे
“घी बल्ड एण्ड धी न्यू डिस्पेन्सेशान' हें बतंमानपत्र जर चालले तर त्यात गुड-
फ्रायडे, खिस्तमस हालिडे, मुक्तीफोजेचे जनरल विल्यम बृथ याचा वाप्रकोत्सव
इत्यादे उत्सव, भारतवर्षीय ब्राह्ममंदिर असं नाव घारण करणाऱ्या सस्थत
नित्यनेमाने ब उत्साहाने पाळतात, परतु आपल्या प्राचीन इकडो आयो-
त्सवांपेकीं एकटी उत्सव पाळीत आहेत, असे दिसत नाही.><ही भारत वर्षीय
ब्राह्म मदिराची विटंबनाच होय, असे म्हणावयास काय हरकत आहे १
डा० बरेझंटबा्ईसारख्या विदेशी स्त्रियाही हिंदु पुराणाचा महिमा मुक्त-कठाने
गातात, व श्रीकृष्णभक्ति मनोभावे करतात, असे प्रकार सभोवार पाहूनच
की काय नवबविधानांतील कित्येक सांप्रदायी आतां रामायण, भारत,
भागवतादि ग्रंथांचा विशेष गौरव करू लागळे आहेत. आमची पुराणें
म्हणजे सामाजिक ब कोटुंबरिक नीतीचे ठसे आहेत. राम, लक्ष्मण, सीता,
इनुमान, कृष्ण, अर्जुन, भीष्म, सती सावित्री ह्यांची चरित्रे ही हिदूंची खरी
>< नाहीं म्हणायला अलीकडे एका मार्च महिन्यात पवित्र होलींचा उत्सव
ब्राह्म-संस्थेनें साजरा केल्याचे दिसून मेते,
«(६ महाराष्ट्रीय लिस्ती-च'चे [माग शरा
जिनगी आहे. राजाराणी, नागरिक-योद्धे, स्वामिसेवक, बेधुमगिनी, आई -
बाप, गुरुशिष्य, बंधु, पुत्र, मित्र हे कसे असावे, ह्यांचे आदर्श पुराणांत सांपडतात.
त्याच प्राचीन सदाचारांची पुनरावृत्ति आज कराबयाची आहे. यास्तव पुराणें
म्हणजे प्राचीन-अर्बाचीन काळास सांधणारे उत्कृष्ट दुबे आहेत असे आतां
केशवचंद्रांचे अनुयायी मुक्तकंठाने म्हणत आहेत. भगबद्रीताही त्यांस
वंदनीय झाली आहे. श्रीमऱ्द्रागवतांतील कृष्णचरित्रास मनसोक्त गालिप्रदान
देण्याचे घाडस आतां फारसें कोणी करीत नाहीं. राममोहनांची कृष्णनिंदा,
तर नाहीच, पण रवींद्रनाथांची रूपकरष्ट्रिही न अंगिकारितां आतां शारदासुत
(केशवाला ) येशोदासुताची उपमा देण्यांत गोरब वाटूं लागला आहे. राघा-
कृष्णचरित्र व सीतारामचरित्र म्हणजे जगाच्या इतिहासांतील अत्यंत दिव्य व
ओजस्वी असे कथाभाग असे आतां नवविधानाचे ब्राह्मही लिहूं लागले आहेत.
राम आणि कृष्ण; बोड आणि चैतन्य हे सर्वोत्कृष्ट ब्राह्म होत, अशीही भाषा
ह्या त्राह्ललेखकांस गोड वाटूं लागली आहे. असा मनाचा पालट जरी काहीं
नववि'धान लेखकांत पडत असला, तरी ज्या समाजांत मोझेस, जीझस आणि
जनरळ वृथ यांचे बार्षिकोत्सब मोठ्या आस्थेने होतात, त्या नवविधान-
समाजांत राम-कृष्ण जयंत्या अथबा व्यास, भीष्म किंवा दंकराचार्य, यांच्या
तिथ साजऱ्या कराव्या असे वाटत नाहीं, हे दुर्देब होय ! नाताळ पाळावया-
चा मग नवरात्र कां नको! मेरी ही जगजननी मग काली आणि जानकी
ह्या कोण ? केराबचंद्र खिस्तचरित्रास ऐतिहासिकता कितपत देत होते ते
एक णूढच आहे. त्यासंबंधी त्यांचे ठञ्यार, आचार आणि बिचार यांत असावा
तसा मेळ नाहीं. मॅक्स मुल़ूर यांच्या म्हणण्याप्रमाणे केशवचंद्र जीझस
खाइस्ट ह्यास ऐतिहासिक पुरुषच मानीत होते, वास्तविक, खिस्त ह्या केवळ
तत्त्वावर केशवचंद्रांस[रख्या भाविकाचे समाधान राहणें कठीणच होते.
केशवचंद्र सेन हे विलक्षण भावनाप्रधान होते. त्यांनी प्रभूचे पवित्र
मोजन 1,01१'5 ७०७७७९ आणि शांतिजल 1818118] हे खिस्ती आचार
सुरू केले, तसे (वौदक) होमहवन आणि पोरा[णक सावित्रीव्रत ब कोकिळा
ज्रत, ही पण प्रचारांत आणली, यामुळे ते म्हटले तर हिंदुंच्या अति जवळ,
नाहीतर फारच दूर, अशी त्यांची वृत्ति होती. त्यांच्या अनुयायांतही हे मत-
बौचित्र्य इतके तीव्र नसले तरी अंशतः तरी कायम आहेच. हिंदराष्ट्रीय
अकरण १४ वॅ.] ख्रिस्ती वळण ५ १७
खिस्ती च्च ही एक कल्पना ध्येयरूपाने त्यांच्यापुढे आहे. व ह्या संस्थेत
सार्या हिंदुस्थानाचा व एकेश्वरी ऐक्य ह्या संस्थात सव राष्ट्रांचा, समावेश
"घडवून आणावा, असेही कित्येक म्हणत आहेत, कालाची गति विचित्र आहे.
गोतमबुद्ध हा जसा विष्णूचा अवतार मानला, तसा य्रेगुख्स्त हाही
त्याचाच अकरावा अवतार झाला, असे सर्वे सग्नाहक हिंदुधर्म पुढे केव्हांही
म्हणणास्च नाहीं, असे कोणी सागावे ! तसच आजच्या खिस्ती जगाची
शीलभ्रष्ट स्थिति व दुष्ट मनोवात्त ह्यात उद्या पालट पडल्यास त्याच्या
अपराधांस्तव त्यांच्या धमाबद्दळ व धमसंस्थापकाबद्दूळ हिदूच्या मनात उत्पन्न
-झालेली आढी उद्यां शिथिल होणार नाही, अस तरी कां म्हणावे ? परतु भविषप्य-
कालच्या गोष्टी भावष्यकाळावर ठेवून इतक आज अभिमानपुःर्सर म्हणतां
येईल कीं, आयंभू ही ज्याची जन्मभूमि ब पुण्यभू'म आहे, त्यानी आपला
अभ्युदय आरयेघमाचरणानच सपादावा, हेच उक्त आहे. आज शीख व जेन
ह्यांसही, फार काय बोद्धासही, हिदु म्हणून समजण्यास देश तयार होत असतां,
ब्राह्मांनी निष्कारण अविचारानीं घातलेली खिस्तीधमांची मिठी सोडून, लवकरच
स्वभानावर यावे हेंच त्यांस उचित होय.
केशवचंद्रांच्या गेल्या बार्षिकोत्सबाच्या बेळी पंडित सीतानाथ तत्त्वभूषण
असे म्हणाले की, केशवचंद्रानी आपल्या धार्मिक जीवनास “ अथातो त्रह्म-
जिज्ञासा ” ह्यात गर्भित असलेल्या शास्त्रीय प्रक्रियेप्रमाणे स्वघर्मजिज्ञासा
पुरी करून नंतर आरंभ केला असता, तर ब्राह्मसमाज आज आहे, ह्य!
स्वरूपांत दिसला नसता; परंतु केशवचंद्रांनी सुरुवातीसच खिस्त ब खिस्ती
जीवन हें आपल्यापुढे आदराभूत ठेवल्यामुळे ब्राह्मममाजसंस्थेस आजचें
स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या त्यांच्या म्हणण्यांत पुष्कळच तथ्य आहे. यांत
दका नाही. केशावचंद्रांनी पूर्वपरपरेस घरून प्रथम धमोभ्यास केला असता,
तर आज ब्राह्मसमाज हे नांबही, फार तर कलकच्याचे बाहेर, कोठेच ऐकूं आले
नसते. राजा राममोहन ब देवेद्रनाथ ह्याचा ब्राह्ममम॑हिदुधमाच्या व्यापक
स्वरूपाचे बाहेर कधींच गेला नाही. परंतु त्यानंतर खिस्त मिरानर््यांच्या वळणावर
जी ब्राह्समाजाची चळवळ जोराने सुरू झाली, तीस बहुतांशी कारण केशव-
चंद्र सेन हेच होत, साधारण-ब्राह्मसमाज ब त्याच्या ठिकठिकाणी स्थापन
झालेल्या शाखा, तसेच प्राथनासमाज व त्यांच्या शाखा ह्या केशवचद्रांच्या
६१८ विदेशी संस्कारांची होळी [माग रे रा
नवविधान पंथांत आज अंतक्वैल नसल्या तरी त्य सर्व संस्थांचे परंपरेनें मूळ-
उत्पादक केशवचद्र सेन हेच हेल, असे म्हणण्यास हरकत नाहीं. हं खिस्ती
वळण केशवचंद्रांनीं स्थिकारळ नसते, तर ते आज सबोच्या एकमताने श्या
देशातील संतमालिकेत जाऊन बसले असते. आणि मग त्यांनीं ब त्यांच्या
अनुयायांनी केलेल धर्मकार्य अधिक उज्ज्बळ, लोकप्रिय ब फलदायी होऊन
ते अधिक चिरस्थायी पण झाले असते. केशवचंद्रांस नवबविधान ही एक
सर्कुचित नर्वांन सस्था निर्माण करावयाची नसून नबविधान ही जगांतील धर्मा-
कडे पहावयाची एक नवीन दृष्टि त्यांस रूढ करावयाची होती, असे ते म्हणतात.
अशा ह्या अुद्ध दृष्टीस खिस्ती चष्मा घालण्याची त्यास बुद्धि झाली, हे देशा-
चे मोठे दुर्देव होय. ह्या गोष्टीचा प्रत्यय हळुहळू नवविधान पंथांतील लोकांसः
येऊ लागला आहे. केशवचद्रांच्या अनुयायांपेकीं कित्येकांनी आपलीं शास्त्र
ब पुराणे यांच्याकडे अस्थापूवक पाहण्यास आरंभ केला आहे, आणि त्यांत
किती गूढ तत्वज्ञान व नीति सांठवबिली आहे, त्याचा प्रकाश त्यांच्या
चित्तात थोडथोडा पड्टं लागला आहे, असे त्यांच्यापैकी कित्येकाच्या उद्वारां-
बरून दिसून येत. विलायती कपड्यांच्या होळ्या महात्मा गांधीनी सुरू
केल्या, त्या प्रसंगास उद्देशून नुकतेच एका बंगाली विदूषीने असे उद्गार
काढलेले नवविधानाचे पत्रांत प्रासद्ध झाले आहेत की, “ आपले शरीर आच्छा-
दणाऱ्या विदेशी कपड्यांप्रमाणे आपले अंतःकरण व्याप्त करून सोडणारे
बिदेश्यी सस्कारही जाळून टाकण्याची आपण विदोष उतावळी करावयास,
नको काय?” असो.
केरोवचद्रांच्या पश्चात् त्यांच्या समाजाची लवकरच वाताहात झाली, त्यांचे
सहकारी बालमित्र प्रतापचंद्र मुजुमदार हे केरावचद्रांच्या अतकाली विलायतेस
होते ते तेथून परत आल्यावर समाजाचे आचार्यपदाबद्दल बखेडा उत्पन्न
झाला, केदावचद्रांचे शिष्य प्रतापचंद्रांस आचार्यपद देण्यास कबूल होत
ना ! त्यांनी ते आचार्यपद तसेच रिकामे ठेवण्याचे ठरविले. त्यावरून,
आतिशय बखेडे उत्पन्न झाले, आणि लवकरच सवे जगास एका धर्मछत्रा-
खालीं आणूं पाहणाऱ्या ह्या एका नवविधानसमाजाची चार छकले झालीं.
एक कुचबिहारच्या महाराणींचे आश्रयाखालील “' लिलीकॉटेज-संघ !?; दुसरा
भाई गोर गोविंद यांचा “' प्रचारकदरबार-संघ ”?; तिसरा तरुण ब्राह्मांचा
प्रकरण १४ वॅ.] नवविघानी विद्वानांचे वाड्मय ५ १९
“< प्रार्थना-संघ !?: आणि चवथा भाई प्रसन्नकुमार ह्यांचा “ केशवआश्रम ””.
ह्याप्रमाणें एका भारतबषींय ब्राह्मसमाजाचे चार संघ झाले, त्यांच्या एकी-
करणाचा प्रयत्न बाबू मोहितचंद्र सेन आणि प्रो० विनयेद्रनाथ सेन यांनीं
इ. सन १९०६ साली करून पाहिला, पण तो निष्फळ झाला, कुचब्रिहार
संघांचे मुखपत्र 'युनिटी आणि मिनिस्टर? हे आहे. दरबारसंघाचें वर्तमानपत्र
“वल्ड अण्ड धी न्यू डिस्पेसेशान' या नांवाचे आहे. तिसऱ्या प्रार्थनासंघाचें
प्रकति नामक बंगाली पत्र निघते. आणि चवथ्या प्रेषित दरबारचे प्रसन्न
कुमार ह्यानी 'केशवाश्रम' ह्या नांवाचे विद्यालय सुरू केलें. ह्याप्रमाणे स्वदेशी
नवविधानाची जाण्राते राखून शिवाप्र प्रतापचंद्र हे शिकागो येथ तर प्रो०
विनयेद्रनाथ हे जिनेव्हा येथे, तर कोणी बर्लिन येथे भरलेल्या धमपरिषदांस
हजर राहून त्यांनीही केशवचंद्रांचा विश्वबंधुत्वाचा संदेश साऱ्या जगास
सांगितला. नवविधान पंथांतील विद्रानांइतके शब्दसृष्टोवर निरंकुश सत्ता
गाजविणारे लेखणीबहादर इतर कोठे क्चितच सांपडतील, मात्र पुष्कळ वेळां
अनभ्यस्तांस, पूर्वीच्या पौराणिक नाटकांतील पल्लवांनी झांकलेल्या वबिदूषकाच्या
चेह्र््याप्रमाणे ह्या गाढ्या विद्वानांच्या प़वग्राही भाषेत बिचाराचे तोडच
कोठे उमजत नाहीं. गुंतलेल्या सुताच्या गुंड्याप्रमाणे लाबलांब वाक्यांच्या गुंता-
गुंतींत विचाराचे अग्र हाती लागण पुष्कळ वेळां मुष्किलीचेच होते, त कांही असो.
पण त्यांनी निरनिराळी वर्तमानपत्रे व शाळा यांच्याद्रारे लोकशिक्षणाचे जे काम
सुरू केल ते त्यांस भूषणावहच झाले. तर्थाप साबत्रिक धर्म अथबा एक धर्म-
दृष्टि प्रस्थापित करण्याचे जे महत्काय केशवचंद्रानी हाती घेतले हेते, ते पुरे
करण्याची, इतकेच काय, पण त्याचा जोरान पुरस्कार करण्याचीही धमक
त्यांच्या अनुयायांपेकी कोणांतच पुढे राहिली नसावी असे दिसते. केशवचंद्राच्या
सहकारी अनुयायांत जे विशेष नावांजण्यासारखे पुरुष पूर्वी होऊन गेले,
त्यांच्यासंबंधी त्रोटक माहिती पूर्वी एका प्रकरणांत दिलीच आहे,
नर्वाविेधान-पथाचा बार्षिक अहबाल प्रसिद्ध होत नसतो, यामुळे नवविधान-
पंथाचा तपशिलवार इतिहास देण्यास सोपसे साधन उपल्ब्ध नाही. धी बल्डे
आणि धी न्यू डिस्पेन्सेशान ह्या नांबाच त्यांचे एक इंग्रजी सास्ताहे सुरू आहे.
त्यावरून ह्या संस्थेच्या कायक्रमाबद्दल कांहींशी अटकळ होते, नवविधान-पंथाचे
भद्रोत्सब व माघोत्सब हे दोन वार्षिक उत्सब होत असतात. ह्या उत्सवांतून
५२० उत्सवमार्या [भाग ३ रा
दिवंगत झालेल्या ब्राह्म पुरुषांचे पुण्यस्मरण, कोर्तन, उपासना, नगरसंकीतंन,
आनंदबाजार, वगेरे कार्यक्रम असून बायबल, भगवद्गीता, वगेरे ग्रंथांधारें
अगर स्वतत्र अशी व्याख्यानही होत असतात. श्रीरामकृष्ण परमह्स यांची
पुण्यतिथि बुद्धोत्सव, गोरंगलीला, पवित्र होली, विरोधी लोकांचे हितास्तब
प्रार्थना, इत्यादि कार्यक्रमही यांत असतात. ह्या प्रासगिक सार्वजनिक उत्सवा-
शिवाय नामकरण, जातकम, श्राद्ध, विवाह इत्यादि खासगी संस्कारही
ब्राह्ममदिरात* होत असतात; व त्याची नोद त्याचप्रमाणे ब्राह्मकुटुबांठून
झालेल्या जन्ममृत्यूची नादही त्याच्या बतमानपत्रात असते.
राजकारणाशी राजा राममोहन ह्यांचा जेवढा निकट सवध होता, तितका
देवेद्रनाथ व केशवचंद्र ह्यांचा मुळोीच राहला नाही. केरवबचंद्राच्या देश।भि-
मानापेक्षा त्याची स्वामिमाक्तिच अधिक प्रखर होती -ऊस त्याच्या अनेक
उद्गारांवरून दिसून येईल. तर्थापि ते आपल्या घमांपदेशकाच्या उच्च भूमिके-
वर असता चक्रवती राजे आणि महाराजे याचे मुगुटही आपल्या निश्ाणा-
खाली ओढण्यास कमी करीत नसत. तसेच आजच्या त्याच्या अनुयायांस
जरी जहाल म्हणता न आल तरी आपल्या भारतवषींय ब्राह्ममदिरात ते
प्रसिद्ध असहकारवबादी महात्मा गाधी यांचा मोठ्या प्रेमाने सत्कार करतात.
आणि ब्राह्मसमाज सोडून गेलेले जहाल पक्षाचे नेते १० देशबंधु दास याच्या
मृत्यूबद्दलही खेदप्रदशाक ठराव व प्राथना करीत असतात, यावरून देश-
भक्ति हे नवविघान भक्तींतील एक प्रधान अंग आहे, अशी त्याची आज-
तरी शिकवण आहे असे दिसते.
हिमाल्यांत उगम पावलेल्या गंगेचा प्रवाह प्रथम लहान असला, तरी
पुढे तो बाटेत आलेले खडक दुभंग करीत फुगत जातो, ब शोबटीं समुद्राजबळ
अत्यंत विस्तार पावतो. त्याप्रमाणे हिमाल्य ओलांडणारे राममोहन यांचें
एकेश्वरी तत्त्वज्ञान हिमालयाच्या पहाडांत घ्यानमम्न राहणारे देवेंद्र नाथांच्या
परमात्मभाबांत परिणत झाले, तं पुढे केशवचंद्रांच्या कारकीदींत,मोगीर'चे भक्त्यु-
दरेक, भारताश्रमांतील अत्याचार व कुचबिहारचा लम्नगोंधळ, ह्या खडकांस
भेदून पुढ नवबिधानाच्या उत्सवमायेच्या सश्षेने नानाविध रूपानें प्रगट झालें,
अमोध अशा मेधवृष्टीने बनश्रीला ज अभिनव ऐश्वर्य चढते, तं माळ्यानें
झारीने एकेक झाड शिंपून येणार नाहीं, त्याचप्रमाणे सामुदायिक उपासनांचें
अकरण १४ व.] कांहीं प्रश्नोत्तर ५२
च धर्मोत्सवांचें खरें महत्त्व केशवचंद्रांच्या माघोत्सबांत पूर्णपणे प्रगट होत असे.
जलप्रलयांत भूमीचे उंचसखल भाग जसे दिसेनासे होतात, त्याचप्रमाणे अदा
महोत्सवाच्या आनंदसागरालळा भरती येऊन सवे भेदभाव नाहीसे होत.
परंतु अशी ही भरतीची वेळ अगदी मर्यादित असल्यामुळे आणि भरतीस-
ही मर्यादवेलळाची मयादा उलुंघून जातां येत नाहीं, यामुळे उत्सवप्रिय लोकां-
च्या मूळ प्रकृतीचे खडक कांहीं कालाने उघडे पडत, आणि मग समाजनोका
त्यांतून कशी हाकारावी ह्याचे कणघारांस मोठे कोड पडे. असो. ते दिवस
गेले. आतां आजच्या नववबिघानपंथाच मतवेचित्र्य व व्यक्तिमहात्म्य आणि
त्याचप्रमाण समाजाची सघटना यासबधी माहिती मिळविण्याकरितां आम्हीं
-नवविधानपंथीय अनेक अधिकारापन्न ग्रहस्थाशीं पत्रव्यवहार केळ. परंतु
आम्हास फारशी माहिती मिळाली नाही, नवविधान-पथातील फक्त एकच
विद्वान् सदग्रहस्थानी आम्हांस मेहेरबानीने काही माहिती दिली ती थोडक्यांत
प्रश्नोत्तररूपाने खालीं दिली आहे.
प्रभ -- उपजत बुद्धि किवा अंतरांतील विवेकवाणी हीच एक ज्ञानाचे
साधन असे तुम्ही मानतां काय १
उत्तरः--नाहीं.
प्रश्न:--सदुरूंच्या मदतीची तुम्हांला जरुरी भासत नाही काय!
उ०:-०-होय. आम्हांला भासते. मात्र सट्द्रु एक नसून अनेक आहेत वते
निरनिराळ्या प्रकारचे आहेत. सद्गुरू म्हणजे मध्यस्थ नव्हत, तसेच ते प्रमाद -
रहित असतात असंही नव्हे.
प्रभ: -- आपले मन दुबल असेळ किवा बुद्धिभ्रष्ट असेळ, तर आपल्याला
आंतून मिळणारा मनोदेवतेचा जाब चुकीचा किंवा खोडसाळ मिळून आपण
फसू नये म्हणून तुम्ही काय साबधगिरी घेतां !
उ०---ज्या बिवेकवाणीचा केशबांनीं उल्लेख केला आहे. ती वास्तविक
देववाणीच ( ४०1०८ ०1 ७०१) असल्यामुळे ती दिव्य ब अमोघ अशीच
असते. परतु ती वाणी आपल्या सारख्यांना बुद्धिगम्य होत असतांना ती
दुसऱ्या गोष्टींशी संकर पावून दूषित होण्याचा समब असतो. अशा वेळीं
संतांचे अनुभव व शास्त्रप्रचीति यांचा पडता०1 पहाबा लागतो. क्चित्
ऱयोगाभ्यासांतील आपलेच आत्मप्रत्यय आपणांस योग्य इशारा देंतात.
<२२ कांहीं प्रश्नी त्तर [माग ३ रा
प्रभ्मः--सविकल्प ब निर्विकल्प समार्धीचे अनुभव खरे आहेत असें तुम्हीं
मानतां काय ?
उ०:---आपल्या नित्याचे जाणीवेपलीकडील अनुभबांसंबंधीं आम्ही तर्क
करित बसत नाही.
प्रश्न'---तुम्ही अद्वेतबाद, मायावाद, अवतारवाद, पुनर्जन्म, मूर्तेपूजा,
विभूतिपूजा, हे कांहींच मानीत नाहीना १
उ०:-०-आम्ही केवल अद्वेत मानीत नाही, मायावाद मानण्याची आम्हांला
गरज नाहीं, आम्ही ब्रह्माचे अगणित अवतार इंद्ापुत्र ह्या रूपाने मानतो.
पुनर्जन्मवाद, देवमूर्तिपूजावाद ह्यांची आम्हांला गरजच नसते.
प्रश्न: --योंगाभ्यासावर तुमची श्रद्धा आहेना १
उ०:---होय, पण आमचा योग म्हणजे केशबप्राणत सहजयोग होय.
प्रश्नः ---एक्या सत्यदेवाचा साक्षात्कार झालेले ग्रह्स्थ तुमच्या समाजांत
आहेत काय १
उ०: --होय. आहेत.
प्रश्ष:--वैष्णवधर्माशी इतर ब्राह्मससमाजांपेक्षां तुमचे साधर्म्य अधिक.
नाहीं काय ?
उ०:---आमचे कोणत्या एका पंथानुभवाशी दुसर्यापेक्षां अधिक साधम्य.
आहे असे नाही. हा प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवाचा ब भावनेचा प्रश्न आहे.
प्रश्नः-णमूर्तेपूजा, यज्ञोपषीतवारण आणि वणांश्रमभेद हीं प्रत्यक्ष पातके
आहेत अस तुम्ही मानतां काय !
उ०:-०-ज्यांनी इंश्रराचे रूप ब मानवी बंधुत्व जाणले आहे. त्यांच्या
दृष्टीने पाहेलीं दोन ही पातकच होत. इतरांच्या दृष्टाने त्यांस आम्ही चुका
अथवा धर्मवेड असे समजता. बणाश्रमभेदाचे आजचे स्वरूप पापरूपच आहे.
प्रभः-- केशवचंद्रांच्या नवसंहिततील आचार तुम्हीं पाळतां काय! त्यांत
कांहीं महत्त्वाच्या सुधारणा झाल्या आहेत काय !
उ०:-ण नवसंहितेतील आज्ञा अक्षरराः पाळाबयाच्या नसून त्यांतीळ
रहस्य जाणून त्याप्रमाणं वागावे असेच त्यांनीं प्रस्तावनेत लिहिले आहे.
प्रकरण १४ वें.] अपक्षांची मीमांसा ५२३
ज्या संस्थेत पूर्ण मतस्वातंत्र्य आहे, अश्या आमच्या समाजांत नवसंहितेतील
आचार पाळणे अगर न पाळणे हे प्रत्येक व्यक्तीच्या कलाबर अवलंबून असतें.
नवसंहितेंत फेरफार झाले आहेत, पण ते नमूद करण्याइतके महत्त्वाचे नाहींत,
प्रभः---आपल्या समाजात हिंद्वेतरांचा अंतमांव होतो काय १
उ५०:---होय, अथात. आमचा समाज सर्वसंग्राहक आहे,
प्रश्न--तुम्ही आपणां स्वतःला अहिदु असेच लेखतां काय १
उ०:-०आम्ही आपल्याला एकसमयावच्छेदेकरून हिद् , मुसल्मान,
बौद्ध, खिस्ती, ज्यू , पार्शी इ०इ० मानतो. तेव्हां हा प्रश्नच उद्भवत नाहीं.
प्रभ्ः-- सामाजिक सुधारणा हे तुमच्या समाजाचे एक आवश्यक कर्तव्य
आहे काय १
उ०:---होय. देवी संदेशाची अनुकूलता ब स्फूर्ति मिळत आहे तोपर्यंत,
( १७७, 68१0100 1० 116 8811001101 त 5पटट७8010॥1 01 1116 1311106
80171 ),
बरील प्रश्नांची उत्तरे पाठविणारे विद्वान् मित्र आणखी असेही
कळवितात की, “' केशवचंद्र हे कोणी तत्त्ववेत्ते नसून ते एक भक्त होते,
तत्त्वविवेचनापेक्षां प्रत्यक्ष धमानुभवब घेण्याकडेच आमचा अधिक कटाक्ष
आहे. प्रार्चीनकाळापासून आजपर्यंत चालत आलेले निरनिराळे विचार,
संस्काते ब॒ध्येथे ह्या सबोचा समन्बय करून त्याची संग.त लावणे हे
नवविधानाचे उद्दिष्ट आहे. यामुळे नबावेधानाचा इतिहास ब तत्त्वज्ञान
हें आज निश्चित नसून पुढे काळाबरोबर घडत जाणाऱ्याद्या गोष्टी आहेत,
निरनिराळे धर्म, विचार आणि आचार यांची संगति लावण्याकरितां केशव-
चंद्रांनीं ज्या ज्या संस्था निर्माण केल्या, त्या सवच अल्पायुषी झाल्या !
कुचबिहारच्या सोयरिकींतही हे समेलनाचेच रहस्य होते असे मानतात. परप्रातांत
सोयरिकी करून, इतकेच काय पण केरावचद्रांचे मुलगे ब नाती यांची लग्ने
इंग्लंडांत करून कुचबरिहारच्या महाराणी माताजींनी केशवबचचंद्रांचेच त्रत पाळले,
म्हणून त्यांचे मोठे गोडवेही गाण्यांत येतात; पण अशा लम्नांनीं देशावरील
आपत्तीचे विजन टळणे शक्य नाहीं, हें गेल्या खिस्ती महायुद्धांनीं स्पष्ट केलें
आहे, तात्पर्य, केशवचंद्रांसारवा अद्वितीय संस्थापक असतांही नबविधान
५२४ अपकषीची मीमांसा [ मा. -प्र.१४
पथाचा अथवा भारतवर्षीय ब्राह्म-समाजाचा, आदि ब्राक्ष ब साधारण-ब्राह्म
यांच्या समजांपेक्षां, आधिक अपकर्ष व्हाबा, याचे एक कारण विवेकापेक्षां
भावना ही अल्पायु असते; यामुळे साधनकाननांची सुदर वनराइ अशाश्वत
ठरून सनदशीर संस्थाचे पक्के चिरेबंदी बाडेच ग्रहस्थाश्रमी लोकाचा लोक-
संग्रह अधिक काल व्यवस्थित करू दाकतात ऊख्सेच अनुभवास आले. एक
रबीद्रनाथांचे व्यक्तिगत नवजीवन पाहिजे, नाहीतर निदान साधारण-ब्राह्मांची
ठणठणीत सघटना तरी पाहिजे. भारतवपीय ब्राह्मसमाजाच्या नवविधान
पंथांत दोहोंचा अभाव झाल्यामुळे अपक्ष झाला असावा असाच निष्कपं
ठरतो. शिवाय असे को, केशवचद्र सेन वेदान्त तत्त्वशानास जितके पारखे होते,
तितके पुढे त्याचे अनुयायी पारखे राहिले नाहीत. व उल्टपक्षी केशवांची
खिस्त धर्म ब खिस्ती लोक याच्यावरील निष्ठा राजकारणातील कटु अनुभबां-
मुळे पुढे सहजच मदावली ! अशा स्थितीत हिंदु धमापेक्षां नबबिघानात
कांही विशेष आहे हृ लोकांस पटविण उत्तरोत्तर अशक्यच होत गेल असाव, .
असेही उघड दिसते.
भाग २-परिश्ष्ट अ
तिसऱ्या भागाची कालानुक्रमणिका
१८२३८ केऱवचंद्र सेन यांचा जन्म,
१ ८५६ केशवचद्रांचे लम,
१८५७ केशवचद्र बत्राहसमाजांत दाखल होतात. गुडविलफ़रटरनिटी, केशव-
चंद्रांचा ग्रहत्याग,
१८५९ सिलोनची सफर.
१८६० लघरुग्रंथमाला. संगतसभास्थापना.
१८६१ त्राह्मघ्म अनष्ठान,
१८९६२ केशवचद्रांस आचार्यपद व ब्रह्मानंद पदवी मिळते. कलवत्ता
कालेज-स्थापना.
१८६३ एके9त्ररी मित्रसमाज, उपासनासमाज.
१८६५४ मुंबई-मद्रासकडे प्रयाण, मिश्रविवाह. त्राह्म-प्रतिनिधिसभा.
१८६६ भारतवर्षींय ब्राह्मसमाज-स्थापना. जीझस खाइस्ट, आशिया आणि
युरोप व्याख्यान. मिस् भेरी कोर्पेटर यांचे स्वागत आणि संगत.
१८६८ नगरसकीर्त॑न. मुंबईस दुसरी भेट. मोगीरचा महोत्सव.
१८६८ भारतवष्रॉय ब्राह्ममंदिराचे अनावरण,
१८७० इग्लंडास प्रयाण, इंडियन रिफाम असोसेएदान.
१८७ १ भारताश्रम. ब्राहमविद्यालयाचा पुनरुद्धार,
१८७२ नेटिव मरेज अक्ट तिसरा. ब्राह्मप्रचारक समिती.
१८७४ समाजनियंत्रणाची चळवळ,
१८७७५ श्रीरामकृ"्ण परमहसाची पहिली भेट.
१८७६ साधनकानन,
१८७८ कुचविहारलमाचें वादळ. ६ मार्च,
,>) साधारणनब्राह्मममाजाची स्थापना, ता. १५ मे,
१८७९ ब्राह्ममीतोषनिषदू, 81 1 81 1189170 01006? व्याख्यान...
संतसमागम प्रार्थना.
५९९ कालानुक्रमाणेका.
१८८१ नवविधान, आम्हां नवविधानाचे प्रेषित. व्याख्यान, प्रेषितांचा दरबार,
निरानेराळे रापथविधि, अग्न्यूपासना. पावनविधि. इत्यादि तते.
१८८२ दंपति-संन्यास आणि दुसरी तते.
१८८३ वेदिक शाळा. नवविधानाचा जाहीरनामा. * आशिआचा युरोपला
संदेश, नवसंहितायोग,
१८८४ देवालयाचे अनावरण, केशावचद्रांचा मृत्यु.
माग १-परोगोष्ट ब
तिसया भागाच्या आधारग्रंथांची यादी
१ प्रतापचद्र मुजुमदारः-- केशवबचद्रांचे चरित्र, व्याख्याने, इतर लेख.
२ केशवचंद्र सेनः-- हिंदुस्थानांतील व्याख्याने, प्राथना, लेखसंग्रह,
नबसहिता ( मराठी भाषातर ),
३ रिवनाथशास्त्री:--ब्राह्मममाजाचा इतिहास,
नटेसन्ः --केशवचंद्र, प्रतापचंद्र यांचीं चरित्रे,
५ निरंजननियोंगीः---नवविधानाचे प्रेषित व प्रचारक.
« गोरीप्रसाद मुजुमदारः--केशवचंद्र ब त्यांचे धैरोधे.
७ एम्:ः-श्रीरामकृष्णवाक््सुधा,
८ रामकृष्णमिरान:-- श्रीरामकृष्ण परमहस चरित्र,
९ फकुंहार:---आधुनिक धार्मिक चळवळी.
१० लिलिंग्सूटनः- ब्राह्रसमाज व आर्यसमाज ह्याचा खिस्तीधर्माशीं
संबंध.
११ लिओंनाडंः-- ब्राह्सममाजाच] इतिहास,
१२ धी बल्डं अण्ड धी न्यू डिस्पेन्सेशान, इंडियन मेसंजर यांचे अंक,
इत्यादि,
<
॥ श्री ॥
नवयुगधमे
खंड पहिला-भाग चवथा
|
.
|; . .
,
.
तह[सकार
री. त्राह्म-डातहू!
शिवनाथशास्त्री, त्रा
१डित
१७.
त्यु-इ, सन १९
मट
ह, सन १८४७,
जन्म-,
प्रकरण पहिलं
आद्यसंस्थापक
-नवविधानसमाज व साधारण-त्राहसममाज अशा भारतीय-त्राह्मसमाजाच्या
दोन शास्था झाल्याचें पूवी आलेच आहे. भारतीय-त्राहसममाज ही मूळची
संस्था आज लयास गेली अस जरी म्हणतां न आलं, तरी आपल्या देशांतील
किंबहुना साऱ्या मानवी जगातील धर्मसुधारक ब समाजसुघारक मंडळीचें
कर्णधारत्व परमेश्वराने आपल्या हाती दिले आहे, अशा आत्मविश्वासाने
ज्या ब्राह्मसंस्था मागून नांवारूपास आल्या त्या नवविधानसमाज ब साधारण-
ब्राह्समाज ह्याच होत. ह्यांपेकीं नवविधानपथाने धार्मिकविधि व साधने
ह्यांस जास्त महत्त्व दिले, ब साधारण-ब्राह्समाजाने समाजसुधारणा व समाज-
नियंत्रण ह्या मुद्दघांबर जास्त जोर दिला.
ह्या दोन्हीही संस्थांत पुढारलेल्या व स्वतंत्र बाण्याच्या बगाली तरुणांचाच
भरणा होता. दोन्हीही संस्थांनी सामाजिक सुधारणांचे धोरण, ब्राह्मसंस्थेची
रचन्प ब नियमबद्धता, तसेच घमंप्रसाराची कल्पना, धर्मप्रचारकांच्या संज्ञा,
-आणि सामाजिक प्रार्थना ह्या सव गोष्टी खिस्तीधमातून घेतल्या. खिस्त सोडणे
आपणांस दक्य आहे काय? ब खिस्त आपण जोडावा काय ? हेचप्रश्न त्या त्या
संस्थांच्या शिरोभागी असलेल्या विद्वानांनी आपल्या समाजबंधूपुढे मांडले; पण
त्यांची उत्तरे मात्र निरनिराळीं दिलीं गेली. भारतीय आयोंना खिस्त कधींच
सोंडतां येणार नाहीं, असे केशवचद्रांनीं निक्षून सांगितले. व साधारण-त्राह्माचे
पुढारी एस्. के. चतजी यांनीं तितकेच स्पष्ट सागितले काँ, “ भरतभमीच्या
उद्धारासाठी आपल्याला खिस्ताची जरुरी नाही. हिंदुस्थानांतील इंश्वरवाद
बायबलच्या रिकवणीपेक्षां कोणत्याही रीतीने कमी दजाचा नाहीं. आमचे बेद
आणि उपनिषदे आमच्या उद्धारास पुरेशी आहेत.” साधारण-त्राह्मांचे
दुसरे अग्रणी पंडित शिबनाथशास्त्री हेही एका भाषणांत असे म्हणाले की,
“ खाइस्ट ही व्यक्ति एका काली होऊन गेली असं ग्रहीत धरले, तरी
त्यांच्या अनुयायांतही अनेक बाजूंनीं त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असे कित्येक पुरूष
झालेले आहेत.”
५१२ साधारण-त्राह्म व नवविधान-ब्राह्य. [माग ४9 था
साधारण-त्राह्समाजांत जीझस खाइस्टाबद्दल अदी ही उदासीन वृत्ति
सर्वसाधारणपणे दिसून येते, असं मुळींच म्हणतां येणार नाही. तथापि
आचारविचारांनी' वेष्णबांच्या बरेच जबळ गेलेल्या नवबिधानाच्या प्रचारकांनी
नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सचित्र पुस्तकांत आपणांस अपास्टल्स ऑफ्
धी न्यू डिस्पेबसेशन असे म्हणवून घेण्यांत भूषण मानावे, ब वेष्णबांशी
कचितच पटणाऱ्या साधारण-बत्राह्यांनीं, यंदांच्याच अहवालांत आपले ध्येय
काय, तें श्रीमद्वागवतांतील खालील दोन कोकांत% सांगावे, असे वाटावे,
ही गोष्ट थोडी नवलाचीच खरी.
एकमेवाद्वितीयम् , सत्यंज्ञानमनतंत्रह्म, ब्रह्मकृपाहि केवलं, धमचर, धर्मा"
त्परंन्नास्ति, यतोघर्मस्ततो जयः | ही साधारण ब्राह्मममाजाचीं ब्रीदवाक्ये आहेत.
त्यांचा अर्थ सहज समजण्यासारखाच आहे. ह्या सर्व सिद्धान्तपर वाक्यांचा;
(१) कतदेव रम्यं रुचिरं नवं नवं
तदेंब शश्न्मनसो महोत्सवम् ।
तदेव शोकार्णव-शोषणं नुणां
यदुत्तमश्छोक-यशो5नुगीयते ।
-प्भागवतम्, १२१२४८.
भावार्थः--ज्यांत परम पुरुषाचे गुणानुवाद गाइळे आहेत, तेच आनंद-
दायक, नवीन व रुचिर होय, त्यानेच मनाच्या ठिकाणीं आनदाचा नित्य
महोत्सव होतो, व त्यानेच मानवांचा शोकसमुद्र कोरडा पडतो.
(२) यस्यास्ति भक्तिभंगबत्यकिव्वना
सरव्वेरगुणेस्तध समासते सुराः ।
हरावसक्तस्य कुतो महद्रुणा
मनोरथे नमसाते धाव तो बहिः ॥
"”भागवतम्, ५] १८|१र.-
भावार्थेः--ज्याला ईश्वराची निष्कामभक्ति साघली, त्याच्याच ठिकाणीं
सर्व गुण वः दैवी संपत्ति वास करिते, ज्याचें इश्वरावर प्रेम नाहीं, व ज्याच्या
यासना त्यास मिथ्या विषयांकडे ओढून नेतात, त्याच्या ठिकाणी भ्रेष्ठ प्रकारे
सद्रुण कोटून राहणार !
करणं १ ठछे.] आनंदमोहन ५१९
ऱ्रोंख्व जितक्या उत्कटतेने धमशीलसंब्धनाकडेच लागतो, तितक्या उत्कटतेने
साधारण-ब्राह्यांकडून धर्मकाय आजपयत झालेले नाहीं, याबद्दल अलीकडे तरी
प्रत्येक सालच्या त्यांच्या अहवालांत खद प्रदर्गित केळेलाच आढळतो. ब्राह्म-
समाजाचे पूर्वीचे संस्थापक राजा राममोहन, देवद्रनाथ व केशवचंद्र ह्यांच्या
तोडीचे असामान्य कोटींतील पुरुष 'त्राह्मसमाजात? नांव घेण्यासारखे पुढे
"कोणी झाले नाहीत. असं आहे तरी साधारण-ब्राह्मसमाजाचे मूळ संस्थापक
आनंदमोहन बोस, पडित शिवनाथशास्त्री, शिवचंद्र देव ब उमेराचंद्र दत्त हेही
-नांबाजण्यासारखे पुरुष होऊन गेल, यांत शंका नाही. विस्तारभयास्तव
"त्यांची सामग्रचरित्र देता येत नाहीत. तथापि त्याच्या चरित्राचे त्रोटक वणन
पुढे करीत आहोत; त्याबरून अरातः बोध होईल
आनंदमोहून यांचा जन्म इ. सन १८४७ साली झाला, बहुतेक सर्व थोर
पुरुष्रांप्रमाणे आनेंदमोहन ह्यांच्या शीलसंवर्धनास त्यांच्या आईचे संस्कारच
अधिक कारण झाले, त्याची आइ एक जुन्या चालीरीतीची भाविक बाई
सोती. तिने सर्व तीर्थयात्रा केल्या होत्या, तिच्याइतकी धमनिष्ट व त्रतस्थ
अशी स्त्री काचतच पाहण्यास मिळेल, शिवाय ती मोठी कतृंत्वबान् होती.
आनंदमोहन ह्याच्या बाळपणींच त्याचे बडील वारले. तेव्हा त्याच्या मोठ्या
इस्टेटीची व्यवस्था व मुलांच] विद्याभ्यास तिनेच चालवून घराण्याची इभ्रतही
चांगली राखली. ह्या साध्वी स्त्रीच पातित्रत्यही तसेच उज्ज्वल होत. तिच्या-
*समोर बोलताना तिच्या पतीचे नाव सहज कोणाच्या तोंडून निघताच त्या
घुण्यस्मरणाबरोबर नम्र भावाने दोन्ही हात जोडून ती मस्तकी धारण करी,
ब तोपर्यंत तिच्याशी बोलणारास बचकून थांबाबेच लागे ! तिचा भाविकपणा
इतका होता कीं, ती मेण्यांतून कोठे जात असता, वाटेने कोठे एखादं
पिराचे थडगे दिसले, तर ती तेथे मेण्यांतून खालीं उतरून पायी चालत असे,
ब त्यास नमस्कार केल्याबांचून पुढ जात नसे. एकदां कांहीं यात्रेकरू
सहाजांत बसून जगन्नाथाला जात असतां ते जहाज बादळांत सांपडून बुडाले,
त्याच जहाजांतून आनदमोहनांची आई यात्रेला जावयाची होती; पण
कांहीं निमित्तकारण होऊन तिच जाणे राहिल व जीव बचला; पण याबद्दल
तिला आनंद न होतां, “ देवांनी इतक्या यात्रेकरूस आपल्या पायाशी नेले,
आणि मीच तेबढी त्यास नकोशी कशी झाले ! ” असे वाटून तिला फार
५१४ आनंदंमोहनांची प्रेमबृत्ति [माग ४ था
दुःख झालें ! ह्या भाषिक व्राईरचे इतके बारकाईनें वर्णन देण्याचें कारण
हतकंच कीं, ब्राह्मसमाजाचे धुढारी ज्या स्त्रियांच्या पोटीं जन्मास आले, त्याः
स्नियांचा स्वमाव व शील यांचे शक्य तितके स्पष्ट चित्र वाचकांसमोर असावें,
अशा धर्ममोळ्या आईच्या पोटीं जन्मास आलेले आनंदमोहन हेष्टी
सात्विक अंतःकरणाचे व धार्मेक प्रवृत्तीचे निघाले यांत नवल नाहीं, खेदाची
गोष्ट इतकीच कीं, आनंदमोहन ह्यांच्यावर इंग्रजी विद्येचे जे संस्कार झाले,
ते मूळच्या संस्कारांस अनुकूल ब पोषक असे नव्हते. ते एक नामांकित
बॅरिस्टर होते, ही गोष्ट खरी; तरी पण त्यांचें चित्त त्या धंद्यांत केव्हांही
नव्हते. इतकेच नव्हे तर ही कज्जांच्या कागदांचा भेडोळीं मला विषारी
सर्पाप्रमाणें भयप्रद ब तिरस्करणीय वाटतात, असे ते आपल्या प्रियपत्नीजबळ
म्हणत. ते प्रेमचंद रायचंद स्कालर होते, त्याचप्रमाणे ते पाहिले हिंदी
रॅलर होते. तरी त्यांचे लक्ष त्या विद्येतही विदोष गुंतलेले नव्हते. ते अतिदय
बुद्धिमान असल्यामुळे ते स्कालर, रॅग्लर, ब बेरिस्टर सहज झाले, पण त्यांच्या
अंतःकरणाची भूक वेगळीच होती. ते मनाचे अत्यंत प्रेमळ ब परम मातुभक्त
होते. मोठेपणी ब्ररिस्टर झाल्यावरही कोटोतून घरीं आले कीं त्यांनी तसेच
पोषाख न काढतां आईकडे जाव. ती माउली हातीं माळ घेऊन नेहमीच्या
ठिकाणी नामस्मरण करीत बसली आहे, असे पाहिले, काँ ह्यांनी झआापला
आंगरखा तेथेच टाकून देऊन, त्या परमपूज्य मातेपुढे सपहोल आडवे पडून,
तिचे अंकावर डोकं ठेवून निजाव, आणि ती पाठीवरून प्रेमानें हात फिरवून
उठवीपर्यंत तसेच मातुप्रेमानंदांत पडून रहावे ! जन्मदात्या आईंप्रमाणे माय-
भूमीवरील त्यांचें प्रेमही अलोट होते.
ह्याप्रमाणे आनंदमोहन हे स्वभावाने फारच गोड व मोठे परोपकारी होते.
ुप्तदान करण्यांत त्यांना आनेद वाटे गरीबांच्या संतोषापुढे व धन्यवादा पुढे मोठे
प्रचंड सन्मानाचे समारंभही त्यांस तुच्छ बाटत. एकदां रस्त्याने जात असतां
भीक मागणाऱ्या एका अनाथ गरीब म्हातारीला त्यांनी एक रुपया दिला,
तो रुपया पाहतांच त्या म्हातारीला अनिवार गहिंबर लोटला, त्या बिचारील
तो आनंद झालेला पाहून आनंदमोहइन ह्यांस जें समाधान झाले, तं व्हाईस-
रोयांच्या एखाद्या स्तुतिपर गोरवानें झालं नसतें.
आनंदमोहृन इंग्लंडांत रिकत असतांना, इंग्लंडचे मुख्य प्रधान होण्याची?
प्रकरण १ ढॅ.] आनंदमोहनांचें देवदास्य ५३५
ह्यांची लायकी आहे, असं तेथील साहेब लोक म्हणत. दोनशें वघोपूर्वी
ते जन्मास आले असते, तर ते हिंदुस्थानांतील एक सुप्रसिद्ध साधु
म्हणूम प्रसिद्ध झाळे असते, असें निबेदिताबाई म्हणतात. ते कायदे-
पंडितांत उमेशचंद्र बानर्जी ह्यांच्या बरोबरीचे, गणित्यांत पाहिले हिंदी रॅग्लर,
राजकारणांत सुरेंद्रनाथांहूनही सरस आणि ब्राह्मसमाजांत तर केवळ आदर्श-
भूतच होते ! बुद्धिवेभबांत आनंदमोहन हे एक नरपुंगबच खरे; पण त्यांचें
अंतःकरण एखाद्या स्त्रीप्रमाणें कोमल होते. ते जरी मोठे नामांकित राष्ट्रीय
वक्ते होते, तरी त्यांची देशप्रीति त्यांच्या व्याख्यानांपेक्षां रोजनिशीतूनच |अघिक
कळून येते. देशकार्य हें एक देवकार्यच आहे, असें ते मानीत असत. मनुष्य-
जन्माचा अमोलिक ठेवा इंश्वराने आपणांस दिला आहे, तो देवकार्यी
शिजविण्यासाठी ते अत्यंत दक्ष असत. एक दिवस वायां फुकट गेला, तर
त्याबद्दल त्यांस किती बाइईंट वाटे, ते त्यांच्या रोजनिश्ीवरून दिसून येतें.
तसेंच त्यांची इंश्वराविषयीं प्रेमळवात्त, त्यांच्या समाजेपीठावरील प्रवचनां-
पेक्षां, त्यांनीं एकांतांत बसून आपल्या प्रियपत्नीस लिहिलेल्या पत्रांत अधिक
दिसून येते. तात्पर्य, ते मोठे पंडित होते, मोठे राजकायंधुरंधर होते, मोठे
समाजसुधारक होते, पण याहीपेक्षा त्यांचे खरें वर्णन ते अतराचे एक तापसी
साधु होते; असे त्यांचे निकटवती स्नेही म्हणतात. एकांतांत बसून इंश-
चिंतन करण्याचा त्यांस नाद असे, त्यांची इरनिष्ठा त्यांच्या रोजनिशीच्या
प्रत्येक पानांत दिसून येते. प्रार्थनेचे अवडंबर घालण्याचा त्यांना कंटाळा
होता. रोजच्या कोटुंबिक प्रार्थनेच्या वेळीही मोठ्याने प्रार्थना करणें, त्यांस
साधत नसे. ते आपल्याला ( 861018 1)शं ) देवदास म्हणवून घेण्यांत
भूषण मानीत. अशा ह्या आधुनिक काळच्या एका हिंदी क्रर्षांचे हातांत मात्र
इश्धरानें बायबल दिलें होते! परतु त्या वेळच्या देशकालमानाकडे पाहतां
त्याबद्दल कोणी वेषम्य मानण्यांत अर्थ नाही.
पंडित शिवनाथशास्त्री व आनंदमोहन हे दोघे जिबलग स्लेही होते.
दोघांच। जन्म एकाच सालीं झाला. दोघेही केशवचंद्रांच्या मारतव्षींय ब्राह्म-
मँदिराच्या प्रथम अर्पणसमारंभाच्या वेळींच ब्राह्समाजांत दाखल झाले.
अखेरपर्यत त्या दोघांनीं सहकारित्वाने त्राहसमाजाकरितां अतिशय परिश्रम
झेले. भारतवर्षीय तमाजांतून साधारण-त्राह्मसमाज बाहेर पडण्याचे बेळीं आनंद-
«५३६ पंडित शिवनायश्ञाखी . [ माग ४ था
मोहून ब शिवनाथ बाबू ह्यांनी रात्रीच्या रात्री विचार करण्यांत घालविल्या,समाजांत
फूट पडूं नये म्हणून आनंदमोहन श्यांनीं शिकस्त केली; पण त्याचा उपयोग
झाडा नाहीं. शिवनाथ बाबूंप्रमाणेच आनंदमोहन ह्यांचा समाजनियंत्रण
ब स्त्रीस्वातंत्र ह्या दोन मुद्दयांवर विशेष भर होता. विलायतेत त्यांनीं कांहीं
वर्षे काढलीं असल्यामुळे समाजाची रचना ठरविण्याचे श्रेय बहुतेक त्यांसच
घेतां आले. प्रथमपासून त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत साधारण-त्राह्मसमाजाचे
तेच अध्यक्ष होते,
ब्राह्मसमाजाच्या बाहेरही त्यांचे कार्यक्षेत्र फार मोठे होते. रिक्षणविषयक,
सामाजिक आणि राजकीय चळबळींचेही ते अग्रणी होते. हॉडयन असोशरि-
एन व राष्ट्रीयसभा ह्या सस्थांत व सन १९०७०८ सालच्या प्रचंड
राजकीय चळवळींत सुरेंद्रनाथ बाबूंचे जोडीदार असे तेही एक लोकाग्रणी
होते. आनदमोहून ह्यांस बगालचे माधवरावजी रानडे अस म्हणतात. त्यांच्या
पत्नीने रमाबाईप्रमाणे आपल्या आयुष्यातील आठवणी प्रसिद्ध केल्या असत्या,
तर त्या उभयतांच्या कोमल स्वभावाच्या माधुयात अधिक साम्य प्रगट झाले
असते, अस आम्हांस वाटत.
दुसरे पुढारी पाडेत शिवनाथशास्त्री, हेही एम्. ए. असून साधारण-
ब्राझ्समाजांचे एक प्रमुख पुरस्कर्त होते. किंबहुना त्यानीं केलेली
वाढय़यसेवा आणि प्रचारक ब उपदेशक म्हणून त्यांनी केलेलें धमंप्रसाराचे
काम, हे लक्षात घेता, त साधारण-ब्राह्मममाजाचे मुख्य आधारस्तंभ होते,
असेच म्हणाब लागते. ते मूळचे दाक्षिणात्य सामवेदी ब्राह्मण होते. त्यांचे
पणजे अत्यंत शुचिवतंनाचे माविक भमात्मे होते. त्यांच्या चरित्राचा
पंडितजींना अत्यंत आदर असे, पंडित शिवनाथ यांचे बडील मोठे संस्कृतश
असल्यामुळे त्यांस विद्यासागर ही पदवी अस; परतु ते अत्यंत नास्तिक ब
तामसीपणांत केवळ कर्दनकाळ असत. शिवनाथांची आई ब आईची आई
ह्या दोन अत्यंत मायाळू ब परोपकारी स्त्रिया होत्या. राजा राममोइनांप्रमाणं
पंडित शिबनाथ यांस दोन बायका होत्या, त्यांच्या पाहिल्या लग्नाचा साखरपुडा
झाला, तेव्हां ते दोन वर्षांचे ब त्यांची चिमुकली बायक्ो.पएक महिन्याची होती. पुढे
इं ल त्यांच्या वयाच्या बाराबे ब्षी झालें. ही बालविबाहित स्त्री पुढे अत्यंत सुशील
ब परोप्रकारी निपजली, व तिनें आपल्या आंगच्या. उत्कष्ट शीलानें आपल्या.
1. र
।
त
॥
ीं
जन्म-इ. सन १८४७, मत्यु-इ. सन १९८८६
प्रकरण शेले. ] शिवनाथांचे पर्डाळ ५८३७
'पतीची मर्जी तर प्रसन्न केलाच; पण त्यांच्या सवे समाजाचें लक्ष आकषूंन
घेतले ! तथापि देबदुर्बिलास असा कीं, ह्या पहिल्या सूनबाई मांम्जीना
नापसंत होऊन त्यानी आपल्या मुलाच अठरा एकोणिसाव्या बर्षांच दुसर लयन
केले. ही गोष्ट अथात् शिवनाथ ह्यास मुळीच पसंत नव्हती; परंतु त्यावेळी
बापापुढ ब्र काढण्याचीही त्याची प्राज्ञा नव्हती. त्याच्या बाडलाच्या हातातील
प्रत्यक्ष चबदाब रत्न इतक प्रखर होते की, त्याच्या तडाख्यातून ते एकदा मरतां
मरतां वाचले ! त्या प्रसंगीं आपला मुलगा नाहक मार खाऊन ठार मेला,
असे समजून त्याची अभागी आई घर सोडून जंगलात रडत बसली होती !
मुलगा मेला नसून जिंवत आहे, अस कोणीं तिला येऊन सागितले; पण ते
तिला खरेच बाटेना ! पुढ मोठेपणीही शिवनाथबाबूचा पावठा ब्राह्मर्मादराकडे
चळलेला पाहताच त्या जमदग्िबोबाची पायाची आग मस्तकास गेली. त्या
अपराधाबद्दल इतक्या प्रांढ बयातही त्यास उभ फोडून काढण्याची म्हातारे-
खुवांनी तयारी केली. आपल्या ब्रायकास तर तुझा मुलगा मेला असच त्यानी
सागितल. घरच्या देवाची पूजा नित्याप्रमाण ह्यापुढ आपण करणार नाही,
अस एक दिवस शिवनाथानी सागताच, त्यास वठणीवर आणण्य कारतां
र्बाडिलानीं खरोखरच बाबूच टिकार हातात घेतले, गरीब बिचाऱ्या आइन
सुष्कळ मध्यस्थी केली, रड्टून रडून भुई भि्जावली पण व्यथ ! ह्या वेळी पंडित-
बोवाही बरेच निढावळे होते, त्यानी वाडलास श्ातपणे पण ठासून इतकच
सागितले की, “बाबा, मला व्यर्थ कशाला मारता? याउपर आपण मला मारलतच
सतर त मी सव सहन करीन; परंतु तुम्ही मारान माझे हाडनी हाड मोकळे
केलेत तरी मी पुनश्च तुमच्या देवघराचा उंबरठा झोलाडणार नाही ! ”?
मुलाच्या ह्या धिटाइच्या जबाबाने तो जमदामही चपापला आणि त्या दिवशीचा
अतिप्रसंग कसाबसा टळला! त्यानतर मरेषयत पतापुत्राचे मात्र पुन्हा दर्शन
झाले नाहीं ! तरी त्यापुढेही एक दोन वेळा खुद्द आपल्या मुलावर, केवळ
त्याच्या धार्मिक स्वैरवृत्तीस्तव, मारेकरी घालण्यासही त्या वृद्ध विद्यासागरांनीं
कमी केले नाहीं.
ह्या घरच्या विद्यासागराप्रमाणे शिवनाथ ह्याचे कालेजांत दुसरे एक विद्या-
नसागर होते; परंतु एक सागर आंगच्या तामस क्षारामुळे झोंबरे व तोर्डी
-न लागण्याइतके खारट ! तर दुसरे सत्त्गुणामुळे तितकेच शीत ब मधुर होते.
«३८ शिवनाथ व केशवचंद्र [ भाग .४ था
ते सुप्रसिद्ध विधवाविवाहप्रवर्तक इंश्ररचंद्र विद्यासागर हे होत. त्यांच्यासंबंधी
उल्लेख मागे द्वितीय खडांत आलाच आहे, त्यांच्या मतांची छाप तरुण शिव-
नाथांबर इतकी बसली की, त्यांनीं विद्यार्थिपणांतच विधबाविवाहाचा जोरानें
धृरस्कार चालविला, दिवनाथबाबूंची घरची अत्यत गरिबी असतांही
पुनार्बेवाहित नबदंपतींस लोकश्षोभापासून बचावण्याकरितां, ते जोरानें
अभ्यास करून स्कालरशिषपा मिळवीत, ब ते पेसे आपल्या बहिणीसमान
मानलेल्या पुर्नाविवाहित मुलींच्या चोळीबांगडीकरितां देत असत !
सुप्रसिद्ध वैष्णव कुळांतील प्रसिद्ध ब्राह्मधर्मप्रचारक बिजयकृष्ण गोस्वामी
हे दिवनाथांचे सहाध्यायी होते. त्यांनींच आपल्या ह्या मित्रास आपल्याबरोबर
भारतीय-त्राह्मममाजांत नेल. तेथे कांहीं काल शिवनाथ हे केशवचंद्रांचे मोठे
भक्त व अनुयायी होते; परंतु पुढे कुचबिहारचे लग्नानंतर त्यांच्यापासून फुटून
निघण्यांत शिवनाथशास्त्री ह्यांनींच विशेष पुढाकार घेतला. ते मनाचे मोठे
निग्रही होते. त्यांनी पूर्वी ब्राह्मघर्माची दीक्षा घेऊन यशोपवीताचा त्याग
करतांनाही त्यांच्यावर मोठा प्रसगच होता. टिवनाथबाबृू आइईबापांचे एकुलते
एकच चिरंजीव त्यांनी यज्ञापवीताचाही धिक्कार केला, हे त्यांच्या आईंबापांस
समजळे, तर तीं वृद्ध मातापितर, एक दुःस्वान तर दुसरे संतापाने, आपला
घात करून घेतील, असे त्यास वाटे; परंतु खता वेळी “ बाळा, धीर सोडू
मको, चल, पुढे हो, मला तुझ्या हातून काहीं कार्य घडवून आणावयाचे
आहे.'' असे शब्द कानी पडल्याचा त्यांस वरचेवर भास होई. ब्राह्मचमंदीक्षे-
बद्दल ह्यामुळेच त्यांचा चटकन् निर्धार झाला असे म्हणतात पण पुढे
नवलाची गोष्ट ही की, ह्या इंश्ररी आदेशाच्या मुद्यावस्च केशवचद्रांशी त्यांचा
कायमचा बेबनाव झाला. त्याचप्रमाणे व्यक्तिपूजेच्या बाबतीत केरावचंद्रांच्या
टीकाकारांत ते सामील होते; पण पुढे साधारण ब्राह्समाजाचे पुढारी या
नात्याने वागत असतां साधारण ब्राह्मांपेकी कित्येक स्त्री पुरुष त्यांस गुरू
प्रमाणे लेस्वून त्यांच्या पायां पडत व त्यांच्या गळ्यांत हार वगेरे घालून
त्यांचा आदरही करीत. पडूविकाराचे होम, पंचदीपाचे प्रतीक, इत्यादि
कित्येक विधींत ते केशवचद्रांचे अनुयायी होते, असे दिसत. तथापि त्यांनीं
कुचबिहार लग्नासबंधीं जी केशवचंद्रांवर टीका केली ती खोटी, निराधार ब
द्वोपमूलक होती, असा केशावचंद्रांच्या काही कट्टया अनुयायांचा त्यांच्यावर
प्रकरण १ ल.] शिवनाथ व श्रीरामकृष्ण ५१९
फार मोठा आक्षेप आहे; परंतु आम्हांस मात्र त्या आक्षेपांत फारसें तथ्य
दिसत नार्ही.
साधारण-त्राह्मसमाज स्थापन केल्यावर त्याच्या धर्मप्रचारकाचे ब आचार्य-
पदाचें काम शिवनाथशास्त्री यांनीं फार चांगल्या रीतीने बजावले. धर्म-
प्रचारक ह्या नात्याने त्यांनीं सव हिंदुस्थानांत अनेक वेळां संचार केला.
त्यांच्या भाषणाची शेली बहुधा अगदीं साधी व घरोब्याची असे. ते नाणावलेले
कवि होते. साधारण-त्राह्मसमाजाच्या प्रत्येक चळवळींत ते प्रमुखपणे भाग
घेत असत. ते मनाने भाविक नसावेत. श्रीरामकृष्णांच्या समाधिभावांवर
शिवन।थबाबूंची मुळींच श्रद्धा नसे. भावसमाधे ही एक मेदूची विकृति
आहे, असे त समजत. सिद्धपुरुषांबद्दल त्यांची भावना कांहींशी अश्रद्वेचीच
दिसते. तरी पण ब्राह्मममाजांतील साधनाश्रम ही पोटसंस्था मुख्यत्वेकरून
शिवनाथशास्त्री ह्यांनीच अस्तित्वांत आाणून ती चालविली. त्याच्या ध्येयाप्रमाणे
पुढे धार्मिक उत्साहाचे व शीलाचे साधक त्यांतून निमाण झाले नसले, तर
यास त्यांचा इलाज नव्हता.
योगाभ्यासापेक्षां सुधारलेला ग्रहस्थाश्रम हेच शिवनाथबाबूचे खरे ध्येय दिसत.
इंग्रजांचा ग्रहस्थाश्रम व इंग्रजाच्या संस्था यांचे सूश््मावलोकन करण्या-
करितां टिवनाथदास्त्री इंग्लंडांत सहा माहिने जाऊन राहिले होते, त्यांचे
ललितवाड्य़य बंगालीत बस्च प्रसिद्ध आहे. धार्मिक विषयासंबधी ग्रहघर्म,
घर्मजीवन, ह दोन बंगाली पुस्तके आणि १॥७ला ल ॥॥6 310110010-
88118], ७ 1 18४९0 8661, ॥"॥९ 18071४ ०. 018111010-997181.
हीं त्यांची इंग्रजी पुस्तके फार प्रसद्ध आहेत. शरिवनाथशास्त्री हे केशवचंद्रां-
प्रमाणे श्रीरामकृष्णपरमहस यांच्याकडे मधून मधून जाणारे होते. हे बर
आलेच आहे. केशव भक्त व शिवनाथ पंडित, असा तुलनात्मक अभिप्राय
श्रीरामकृष्ण बहुधा त्यांच्यासंब्धीं देत असत. शिवनाथ अट्टल ब्राह्म असले
तरी शेवटी दोन बायकांचा दादला! ही गोष्ट त्यांच्या टीकाकारास मोठीच
सोयीची झाली होती. ते कांहीं असो. दिवनाथांच्या दोन्ही स्त्रिया त्यांस मात्र
यत्किंचितही गेरसोइंच्या न होतां त्या आपल्या अगच्या शुद्धशीलाने व
पावित्र्याने त्यांस फारच भूषणभूत झाल्या. त्यामुळे त्यांच्या न्राह्मपुढारी ह्या
शारित्र्यास कमीपणा आलो नाही..इतकंच नळ्हे तर त्यांनी केलेल्या ब्राह्मसमाजाच्या
५४० शिवनाथाचा राष्ट्राभिमान [ भाग ४ था
"अमूल्य सेबेबद्दल त्यांस इ. सन १९१७ साली समाजाकडून मानपत्र देण्यांत
आलें. आणि त्याच्या पश्चात् तर साधारण-ब्राह्मसमाजाने त्यांचे व्यवार*्थत
स्मारक उभारून त्यांचे नांव राजा राममोहन, देवेद्रनाथ ब केशवबचद्र ह्या
सुप्रसिद्ध त्रयीपुढे प्रमुखत्वाने जोडून दिले आहे.
शिबनाथ बाबू हे आपल जीवितकाय सपवून नुकतेच मरण पावले, त्यांनी
आईपासून प्रेम व बापापासून निधार किंबा आग्रही स्वभाव हे दोन गुण
घेतले. “ मातेप्रमाणे इश्वरावर निव्य।ज ब निस्सीम प्रेम करून त्याशी तादात्म्य
पावावे. हेच त्यांच्या धर्मोपदेश्ातीळ सूत्रबाक्य आहे. ह्याप्रमाणे घर्ममतांत
त्यास केशवचद्राचेच अनुयायी मानल, तरी त्याची सामाजिक व राजकीय मते
केशवचद्रांहून पुष्कळच जहाल होती यात दका नाही, त्याच्या सामाजिक मताच
दिग्दशन पूर्वी ठिकाठकाणी आलेच आहे. त्याची राजकीय मत कळण्यास
एकच गोष्ट सागितली म्हणजे पुर आहे, का ब्रंगालच्या फाळणीच्या वेळच्या
प्रचंड चळबळीत एका ज्वळजहालाच्या सभेस अध्यक्ष होण्यास कोणीच धजना,
त्या वेळी पाडत दिबनाथशास्त्री थिटाइन पुढे झाले, ब त्यानी अध्यक्षस्थान
स्वीकारले, इतकेच नव्हे तर त्यानी आपल्या ओजस्वी वाणीन श्रोतुसमाज
इलळवून सोडला. त्या प्रसगी त्यानी जाहीर रीतीन कलेल्या प्रातज्ञा सस्मरणीय
आहेत. शिवनाथबाबूनी अध्यक्षपदावरून अशा प्रातजा केल्या की, “ स्वायत्त
शासन” ही एकच राज्यपद्धात इश्वरास मंजर आहे, अस आम्ही समजता,
“£ आणि उद्या आम्ही मिकेस मिळाला, तरी ह्या सरकारची नोकरी आम्ही
कधींच पत्करणार नाही!”
ब्राह्मसमाजाच्या इतिहासात स्वामिभक्तीच्या अतिरेकाची उदाहरणे
अनेक सापडतील, पण निधड्या छातीच्या देदाभक्तीची उदाहरणे ह्या
समाजात दुर्मळच आहेत. आनदमोहन व रिबनाथ बाबू हे दोघे सन्मित्र
देशसेवेलळा बाहिलेलच होते. आनंदमोहन ह्यानी तर राजकीय चळबळीतील
अतिश्रमानच मरण ओढवून घेतल. त्यास इतके श्रम करूं नका, असे रिव-
नाथ बाबूंनी म्हटळे, तर मोठ्या आब्रेद्याने ते म्हणत की, “' दिवनाथबाबू,
देवकार्यांसाठीच मी माझा देह वाहिला आहे.” आणि खरोखरीच ते शेवटल्या
दुखण्यात अंथरुणावर खिळलेले असतांनाही त्यानीं डोलींतून जाऊन एका
-मोठ्या राजकीय सभेचे काम उत्साहानें-पार पाडले, असे धर्मवीर ह्या भूमीस
प्रकरण ! टँ.] शिवचंद्र व उमेशचंद्र «८४१
अनेक लाभले असतांही ह्या देशाची धार्मिक, सामाजिक ब राजकीय परि-
स्थिति अद्यापि लजास्पदच रहावी, हे मोठेच सखेदाश्वये होय !
असो. वर निर्दिष्ट केलेल्या साधारण-ब्राह्मममाजाच्या प्रमुख संस्थापकांपेर्की
तिसरे शिवचंद्र देव ह्यांच्यावर प्रसिद्ध प्रोफेसर डराझिओ ह्याचे शिक्षणसंस्कार
बरेच झालेले होते. तरी त्यांचे उदारमतवादित्व, विद्रत्ता, सोजन्य ब रिस्त
इत्यादि गुणानी ते साघारण-ब्राह्मसममाजास केवळ आदरशोभूत झाले होते.
सुदैवाने ह्या समाजाच्या चिटणीसाचे काम ह्यांनींच झापल्याकडे बरींच वर्षे
घेतले होत. चबथे पुढारी उमेशचंद्र हे कलकत्त्याच्या सिटीकालेजचे
प्रिन्सिपाल होते. ह्या कालेजच्या संस्थामनत आनदमोहन आणि शिवनाथ ब्राबू
याचे विदोप अंग होते. त्यानीं प्रथम सिटीस्कूल काढल; त्याचे पुढे कालेज
झाले, ह्या रिक्षणसंस्था काढण्यात त्यांचे दुहेरी हेतु असत. एक, अशा संस्थां-
तील शिक्षक ब्राह्म-समाजास सहजच उपयोगी पडत, आणि शिबाय अशा
शिक्षणसंस्थत येणाऱ्या विद्यार्थियगांवर अप्रत्यक्ष रीतीने ब्राह्मसमाजाचा
नेतिक ताबा राहिल्याने त्राहमसमाजाच्या अभिवृद्धीस त्या सस्था कारण होत.
प्रिन्सिपाल बावू उमेशचंद्र हे कट्टे ब्राह्म होते. त्यांनी आपल्या पूर्ववयात
घर्मच्छळ अतिदाय सहन केला होता. ब्राह्मयोधिनी, धर्मसाधन, इत्यादि
नियतकालिकाचे संपादकत्ब त्याच्याकडे असे. केशवचंद्राचे तर ते केवळ
उजवे हातच होते. साधारण-ब्राह्मसमाज स्थापन करतांना केशवचद्रास सोडावे
लागते, हे त्याना मोठेच संकट पडले. असो. साधारण-ब्राह्मापेकी आद्य
प्रवतकाचा थोडाफार परिचय ह्याप्रमाणे करून दिला आहे. स्थलसंकोचास्तव
ह्या चारेत्रामक भागाचा आधिक विस्तार करता येत नाही.
प्रकरण दुसरं
कार्यविस्तार
र्रील पुढाऱ्यांनी साघारण-ब्राहासमाज स्थापन करतांच प्रथम त्याच्या
र्चनेकडे अगोदर लक्ष दिले. पूर्वीच्या समाजात असावे तसे नियंत्रण नव्हते,
यामुळेच पुढे बखेडे उत्पन्न झाळे, अस त्यास सहजच दिसून आले. केशवचंद्र
असल्या नियंत्रणाखाली राहण्यास कबूल नसत. ते म्हणत कीं, धमंसंस्था-
पकांचा अधिकार फार मोठा आहे. साक्षात् इंश्रस्च त्यांच्या मुखाने बोलत
असतो. बहुजनसमाजात इंश्वरासबर्धी सामान्यतः अज्ञानच असते. अर्थात्
अशा लोकोत्तर इंशा-प्रेषितावर अजाण लोकाच्या बहुमताचे नियंत्रण घालूं
पाहणे ह अत्यंत हास्यास्पद आहे. इतर व्यावहारिक सस्थातील मतस्वातंत्र्याचे
तत्त्व धर्मसंस्थास लाणू करता येण्यासारखं नाही, त्या सस्था एकतंत्रीच
चालल्या पाहिजत. धर्माच्या बाबतीत महात्म्याची अनियंत्रित सत्ताच सर्वानी
मानली पाहिजे, हे जगास शिकविण्याकारताच नवविघानाचा अवतार आहे.
पाश्चात्य सस्कृतींतील मतस्वातत्र्याचे तत्त्व ज्यांस पुरे बाणळ आहे, अशा
नवीन सुशिक्षित मंडळीस हे विचार पटण्यासारखे नव्हते. कोणाही पुरुषास
असा असामान्य अधिकार देण्यास ते तयार नव्हते. आपल्या विवेचकबुद्धीस
अशी परस्वाधीन करणे, हे त्यास मनोदोवेल्य बाटे, आणि विदोषेकरून त्याच
मतभेंदास्तव साधारण ब्राह्मसमाज निराळा निघाला असल्यामुळे समाज-
रचना हाच गोष्ट त्यानी प्रथम हाती घेतली. त्यांनी समाजाची नियमाबली
तयार कली. अध्यक्ष, चिटणीस, दुय्यम चिटणीस खजिनदार ब प्रचारक
यांच्या रीतसर नेमणुका झाल्या, व साधारण ब्राह्मसमाज संस्थेचे काम ज एकदां
पद्धतशीर सुरू झाल, त आजतागाईत तसेच सुरू आहे. यात लक्षांत घेण्यासारखी
गोष्ट इतकीच कीं, साधारण ब्राह्मसमाजापेकी विजयकृष्ण गोस्वामी, रामकुमार
विद्यारत्न, रिवनारायण अमिहोत्रि इत्यादि कांही प्रमुख धघमंप्रचारकांची धर्म-
जिज्ञासा समाजाच्या बंधनांत फार दिवस राहूं शकली नाही. लबकरच त्यांस
साधारण ब्राह्समाज सोडून जाणे भाग झाल. अशा रीतीने केशवचंद्रांच्या.
भआ.शथाप्र,२ र॑.] उपसंस्था ५४४६
म्हणण्याप्रमाणे ध्मर्बीरांची स्वैरवृत्तीच त्यांनी आपल्या उदाहरणांनी कांहींशी
सिद्ध केली. एकदां धार्मिक भावनेची प्रचंड लाट अंतरांत उत्पन झाली की,
स्ती मग काणत्याच बधनास मोजीत नाहीं. परतु बंधाऱ्याच्या स्वनेतच सामा-
चणारे जे शातवृत्तीचे तलाव आहेत, त्यांस रचनाबधनच शोभादायक ब संरक्षक
होत. ते बंधाऱ्याचे आतच राहून पांथस्थाची तृष्णा हमबितात, व लोकसंग्रइकारी
विशालवृक्षास पलळवित करतात.साघारण-त्राह्मसमाजात ह्या दुसऱ्या प्रकारच्या-
चच लोकांचा बिदोष भरणा असे. त्यानी जे आपणास समाजरचनेचे बंधन
घाळून घेतल, ते अद्याप अबाधित आहे. त्याचे कायंकारी मडळाच्या बेठकी
व साधारणसभांची समेलने वेळच्या वेळी होत असून दरसाल होत असलेल्या
कामाचा आढावा बार्षिक अहवालात रीतसर घेण्यात येतो.
साधारणब्राह्मममाजाचे सभासद होण्यास तीन अटी पाळाव्या लागतात.
(१) अठरा बषाहून अधिक वयोमान. (२) रोज उपासना करण्याचा नियम,
(३) मूर्तंपूजा व जात ह्याचा त्याग करून वैयक्तिक ब सामाजिक सर्व धर्म-
विधि ब्राह्मघर्माप्रमाणे करणे. ह्या तीन अटी पाळणाऱ्या कोणाही स्त्री-पुरुपास
साधारण त्राह्मममाजात दासल होता यते. इ. सन १९२६च्या अखेरीस
साधारण त्राह्मममाजाच्या पटावर १३९८ सभासदाची नाव दाखल होती.
जोडब्राह्मसस्थांची संख्या ४ ५ असून पेकी फक्त १८ समाजाचे प्रतिनिधि
सर्वेताधारणसभेस हजर होते.
साधारण ब्राह्माच्या कार्यविस्ताराचे तीन प्रमुख प्रांत आहेत (१) अध्या-
त्मिक, (२) सामाजिक व (३) शेक्षणिक, ह्यापेकी अध्यात्म प्रातातील धर्म-
प्रचार ही बाब सवात महत्त्वाची आहे. (अ) अधिकृत धर्मप्रचारक, (ब)
साधनाश्रमातील साधक, (क) सेवकमंडळी, (ड) ब्राह्मममाजाचीं दोन
मुखपत्ने, आणि याशिवाय कलकत्ता कांग्रेगेरन, बडानगर कामकरी मिदान,
संगतसभा, थिआलाजिकळ सोसायटी, रोजची उपासना, विद्याथ्यीची
सासाहिक उपासना, धमशिक्षालय, सगीत विद्यालय, नेतिक शिक्षणाची
राववारची शाळा, त्राह्मबधुसमाज, ब्राह्मतरुणसंघ, आणि भारत-महिला-स मिति
अशा, अशा कलकत्त्याच्या मुख्य संस्थेच्या उपश्यास्रा ह काम करीत आहेत.
प्रत्येक बषांच्या आरंभी घमप्रचारकांकडे त्या सालचे काम वांटून दिलेले
असते. ब सालअखेर त्यांच्या कामाचा आढावा घेण्यांत येतो. त्याचप्रमाणें
«४४ उपसंस्था [ माग ४ थां
साधनाश्रमाच्या कार्यव्यवस्थापकांच्या कामाचाही बार्षिक अहवालांत गोषवारा
येतो. देशसेवा, त्राह्मसमाजसेवा, व ब्रह्ममाधन यांसाठी आपलें आयुष्य
वेचण्याचें ज्यांनी ठरविळे आहे, अशा धमबांधवांचा साधनाश्रम बनलेला
आहे. ह्या आश्रमाच्या सेवाशाखेत मागसलेल्या जातीत सुधारणा करणारी
मंडळी नामक उपसंस्था आहे. ती इ. सन १९०९ साली स्थापन झाली. ह्या
सस्थेच्या आज सुमार चारशे शाळा असून त्यांत बेगाल व आसाम ह्या प्रांतांतील
अगदीं मागसलेल्या जातीतील सोळा हजारावर मुळ आज ठिकत आहेत.
ह्याशिवाय डाक्क्याचा विधवाश्रम आणि केरळचे सेवासदन ह्या दोन उपसंस्था
आहेत. तसेच साधनाश्रमाचे राममोहन राय सेमिनरी या नांबाचे बांकीपूर यथे
एक हायस्कुल आहे. ह्या त्राह्मप्रचार्क व साधकमंडळीत आपल्या प्रांतातील
रा० विठ्ठल रामजी ]ोंदे, व रा० चिटणीस हे दोघे मुद्दाम विलायतेतून
धर्मशिक्षण घेऊन आलेले सदग्रहस्थ आहेत. ह्याशिवाय मुंबईच्या प्रार्थना-
समाजांतील दुसरे कित्येक सभासद साधारण त्राह्मममाजाचे सभासद आहेत.
साधारण ब्राह्मसमाजापुढे ज विस्तुत कार्यक्षेत्र आहे, त्या मानाने अधिकृत
घर्मप्रचारक व कायबाहकाची सखया अपुरी पडते असे पाहून घर्मदीक्षा न
दिलेल्या अश्या सामान्य ग्रह्स्थाची इ. सन १९०२३ साली सेवक मंडळी ह्या
नांवाची एक संस्था काढली. त्यांत हल्ली सुमारे ५४ सभासद आहेत.
ह्याशिवाय साप्ताहिक सामाजिक प्राथनेस येणारांच कलकत्ता कांग्रेगेरान
असून त्याचे गेल्या वषअन्वेर २९८ सभासद होते. इ. सन १९०३
सालीच दाशीपद बानरजी ह्यांनी ठेवळेल्या रकमेतून कामकरी वगाच्या धार्मिक
व नेतिक शिक्षणासाठी शक्षीपद इन्स्टिटयूट नामक संस्था निघाली आहे.
त्या सस्थेमाफत प्राथना व व्याख्याने होत असतात बाबू अनाथकृष्ण सोल
ह्या एका उद्योगी ब उत्साही ग्रहस्थानी मैजिक लॅटनंच्या साह्याने ब्राह्म-
समाजाची बरीच माहिती कामकऱ्याच्या मुलांस व इतरांसाठी देण्याची
नजवबीज केळी आहे. ह्या ग्रंथांत दिलेली बरीचशी चित्रे आम्हांस त्याच्या-
कडून मिळालेल्या फोटोवरूनच तयार केलीं आहेत.
थिओलांजिकल सोसायटी, संगतसभा, आणि दैनिक प्रार्थनामंडळ,
ह्यांची जवळ जवळ एकच संस्था अलीकडे नऊदहा वषं झाली आहे. ह्या
संस्थेमाफेत रोज सायंकाळी हिंदी अगर खिस्ती घर्मपुस्तकांतून प्रार्थना होते.
प्रकरण २ रं.] शिक्षणाचे विबिध प्रकार ५४५६
व नंतर प्रश्नोत्तरही होतात. दर मंगळवारी एखाद्या सामाजिक, चरित्रात्मक,
कंवा तात्विक पण व्यवहारोपयोगी अशा प्रभ्ावर वादविवाद होतो. शुक्रवार्री
तत्वज्ञान किंवा ्भाक्ति ह्या विषयावर प्रवचन व प्रश्नोत्तरे होतात, श्रोतेमंडळी
पांचपंचबीस असते. रोजची हजेरी सरासरी आठ-दहावर जात नाही.
इ, सन १९२९६ सालीं ज्या विषयांवर धर्मप्रवचने झालीं, त्यांत काही
खालील विषयावर होतींः-- (१) उपनिषदे ब बायबल याची एकवाक्यता,
(२) गुरु आणि संगतपरिपाठी, (३) प्रतिमापूजन आणि ध्येयवाद, (४)
तुकाराम आणि महाराष्ट्रीय सत, (५) क्रष्णकथेची वाढ, (६) खिस्ती
कल्पनात्रयत्ववाद, (७) हिट कल्पनामयत्ववाद, (८) वष्णवघधम इत्यादि
बिद्याथ्याची सामाजिक उपासना ही संस्थ] बाबू आानदमोहन व पडित
शिवनाथद्यास्त्री यानीं इ. सन १८७९ साली स्थापली. कलकत्याच्या तरुण
मंडळीत सामाजिक, धार्मिक ब नैतिक विचागचचा प्रसार व्हावा, तसच
नेमस्तपणा, आचार] दि, जिज्ञासा, समाजोन्नतीची आस्था, इंश्वरवादाच
जीवनध्येयाबद्दल उदारमत, आणि लोकसेवेकरता विविध उद्योग, इत्यादि
गुणाचा उत्कर्ष त्याच्या ठिकाणी व्हावा, असा ह्या सस्थेचा हेत आहे.
सर प्रफुलळचद्र राय, बाबू हेमचंद्र सरकार, प्रो० रजनीकात णूहू, कविवर्य
रवींद्रनाथ ठाकूर, अशी बडी विद्वान् मंडळी ह्या संस्थेच्या कायक्रमात
भाग घेत असते. ह्याशिवाय केवळ धर्माशक्षणाका!रता घर्मराक्षालय ही
संस्था नुकतीच निघाली आहे. त्राह्मममाज सगीत विद्यालय ब संडे मारल
टोनेंग स्कूल ह्याही नव्याजुन्या सस्था आहेत. पहिल्या संस्थेत विद्याथ्यांची
संख्य] अवघी सात आठ असते, व दुसच्या सस्थतही गेल्या सालीं एकदा
तेरा विद्यार्थि होते. नंतिक दिक्षणाचा नमुना म्हणून डा० लिव्हिग्जस्टन
याच्या चार्त्रातीळ काही भाग मॅजिक लन्टरनच्या साहाय्याने मुलास गेल्या
साली दाखविण्यात आले.
साघारण-ब्राहासमाजाचचे 'इंडियन मेसजर' हे एक सास हिक इंग्रजी वर्तमास-
पत्र ब 'तत्त्कोमुदी' हे बंगाली पाक्षिक आहे. दोघासही वगणीदाराचा फारच
तुटबडा आहे. ह्याप्रमाणे साभ्नारण-ब्राह्मसममाजाचचे धमंकायांचा ब्रिस्तार
आहे. सखामाजिक कामात, दुष्काळ, जलप्रलय, इत्यादि आपत्तीच्या
प्रसंगी साधारण-ब्राह्समाजाचची थोडीफार मदत होते, .द्यिक्षणाच्यासबधयी
(४)...२
६४६ खासी मिशन [भाग ४ भा
त्यांच्या महत्त्वाच्या संस्था म्हणजे ब्राह्ष बालिकाशिक्षालय, कलकत्ता सिटी
कॉलेज ब सिटी कालेजस्कूल, ह्या होत,
साधारण-त्राह्मममाजाच्या ठिकठिकाणीं ज्या शाखा किंबा जोडसंस्था
आहेत, त्याची माहिती ह्या लहानशा ग्रंथांत देतां येणे शक्य नाहीं. ह्या सस्था
साऱ्या हिदुस्थानांत तुरळक पसरल्या असल्या, तरी त्यांतील बहुतेक पूवाहिंदु-
स्थानांतच आहेत. 'शितावरून भाताची परीक्षा ह्या न्यायाने त्यांची कल्पना
ह्या ग्रंथातील वर्णनावरून वाचकास सहज होईल, अशी कल्पना न होण्या-
सारखी एकच संस्था आह, ती “खासी हिल्समिशन? ही हाय, हिंदुस्थानच्या
इस्ान्येकडीलळ कोपऱ्यातील डोंगराळ मुलखातील अगदी खेडवळ, नव्हे
रानटी, लोकांतील ही चळवळ होय, ह्या रानटी लोकातील चालीरीत अगदी-
च विलक्षण होत्या. तिरदाजी हा त्याचा आवडता व्यासग होय, ते सबभक्षक
आहत. पण दुधाचा भात्र त्याना अत्यंत बीट आहे. तान्ह्या मुटासही ते दूध
द्वेत नाहींत, त्यास केळीं देतात.
अशा ह्या सुघारणेन अस्पृश्य मानलेल्या देवाच्या अडाणी व गरीब लेकराचा
उद्धार करण्याच्या मिषाने खिस्ती मिशानर््यांनीं तेथ चंचुप्रवेश केला. त्यास
सज जवळ जवळ ऐशी पंचायशी वर्षे झाली, त्यानी त्याचे पोषाख, चाली-
रीति, भाषा, शिक्षण बगेरे बाबतीत कांहीं सुधारणाही घडवून आणली
असेल, पण त्याबरोबर दारूबाजी, चैनबाजी, दगलबाजी, रंडीबाजी, इत्यादि
कित्येक बाजीही ह्या सुधारणांबरोबर आल्या. खिस्ती होण्यासाठीं भलतीच
आमिषे त्याच्यापुढे टाकलां, आपण सारे पापी आहात, ह खिस्त्यांचे
महाबाक्यही त्यांच्या मनावर चांगल बिंबबले, आणि अशा रीतीने अखेरच्या
दिवशीं तारण होण्याकारता पाप्यांचा एक मोठाच तांडा तयार केला.
ही शोचनीय स्थिति लक्षांत येऊन बाबू नीलमणि चक्रवती ह्या ग्रहस्थान
आपले सारें आयुष्य या लोकांच्या सुधारणेसाठी खर्ची घातल, आणि
त्यांच्या पंचबीस ब्षाच्या सतत प्रयत्नाने पन्नास मेलांच्या टापूत त्यानीं चवदा
नाझसमाज, चार शाळा, चार रूग्णालये इत्यादि लोकोपयोगी सस्थांची स्थापना
घडवून आणली. खिस्ती घमांच्या भ्रेष्ठत्वाबद्दल त्या लोकांस पूवी खिस्ती
मिशनऱ्यांबुढे निरूत्तर व्हावें लागे. ती स्थिति आतां राहिली नाहीं. दुर्देवाची
गो इतकीच की, असले हे डोंगरसुघराईचं दुर्धर काम अंगावर घेणारे बाबू
प्रकरण २ रं.] साधारण-बत्राझांचा विशेष ५४७
नीलमणि चक्रवतीं यांच्या अभावीं ते काम आतां दरसाल मागलटीसच पडत
चाललें आहे असे दिसते. असो.
ह्याप्रमाणे साधारण-ब्राह्मसमाजाच्या अनेक संस्थानीं आपआपल्यापरी लोक-
हिताचे काय केळे आहे. ह्या स्थानिक सस्थांप्रमाण तत्त्वकोमुढी, घी इंडियन
मेसेजर, संजीवनी, बामबोधिनी, मुकूल, माडर्न रिव्ह्यू, प्रवासी, सुप्रभात,
सेवक, महिला, सोपान इत्यादि कित्येक सुप्रसिद्ध वतमानपत्रे व मासिक ह्यांच्या
द्वारे त्यांनी लोकशिक्षणाचे महत्त्वाचे काम केळे आहे, तसच नियतक।लिकांशिवाय
बाबू कृष्णकुमार-मित्र, बाबू नगेद्रनाथ चतर्जी, पडित शिवनाथनास्त्री, पंडित
सीतानाथ तत्त्वभूषण, प्रो० घीरंद्रनाथ चौघरी, आणि बाबू हेमचद्र सरकार
ह्यांच्यासारख्या विद्रानानीं, चरित्रात्मक, ऐतिहासिक, धर्मपर ब ताच्बिक
विचारांचे जे वाढाय प्रसिद्ध केल आहे, त्याची योग्यताही मोठी आहे.
त्यांतही बाबू नगेद्रनाथ ह्याचे राजा राममोहन ह्याचे चरित्र, पडित शिवनाथ-
शास्त्री ह्यांचा ब्राहमसमाजाचा इतिहास आणि पडित सीतानाथ ह्याचे ब्राह्म-
घरमशास्त्र, प्रो> घीरेंद्रनाथ वेदातवागीदा यांचे धर्मतत्व ब साधन, हे ग्रथ
ब्राह्मसमाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे झाले आहेत असे मानतात,
पूर्वीच्या समाजांहून साधारण-त्राह्ममाजाच्या आचारविचारांतील विशेष
सांगावयाचा तर दोनचार मुद्दे लक्षांत घेण्यासारखे आहेत. प्रथम सांगाव-
याचे तर नवविधानधमार्ताल वेराग्य व योगदीक्षेचा त्यांनी' कधीच अंगीकार
केलेला दिसत नाहीं, राजा राममोहन अथवा देवद्रनाथ ह्यांची साधी उपासनाच
त्यांनी पसंत केली. साधारणब्राह्यांचा भर सामाजिक सुघारणेकडे प्रथमपासून
अधिक आहे. त्यांतही अबलोन्नाति हा त्यांचा विदोष आवडीचा विषय आहे.
देवेंद्रनाथ ब केशवचंद्र सेन ह्यांची वृत्ति केवळ धार्मेकच होती, सामाजिक
सुधारणांसंबंधी साधारणत्राह्मांचीं मते त्यांच्याशी जुळती नव्हती, साघारण
ब्राझ्ांच्या पुढारलेल्या सामाजिक विचारांत स्त्रीस्वातत्र्य व मिश्रविवाह ह्यांस
प्राधान्य द्यावे लागले, आआणि ह्यामुळे त्यांस एकंदर जनतेचा तीव्र विरोध सहन
करावा लागला, मद्यपाननिषेध हाही एक उपयुक्त विषय त्यांनीं हाती घेतला
होता. व मद्यपान करणारे इसमास ब्राह्मसमाजाचे सभासद होतां येऊं नये,
असा एक नित्रध घालण्याचेही एक बेळ घाटत होतें. परंतु कायदेशीर बंघना-
द्ेक्षां लोकशिक्षणानेंच ही सुघारणा घडवून आणणे योग्य होईल, अशा
"४८ साघारण-आाझांचा विशेष [भाग ४ था
समजुतीवर तो प्रभ तसाच सोडून देणें त्या वेळी' सोईचे बाटले ! साताहिक
व दैनिक सामाजिक उपासना, संगतसभा, ब साधनाश्रम इत्यादि संस्थांच्या
द्वारे साधारणब्राह्मसमाज केवळ घर्मांचे कार्य करीत आहे. तथापि त्यांच्या
उद्योगाचे दृशय फल सामाजिक सुधारणांतच अधिक दिसून येते, ही गोष्ट
उघड आहे,
सामाजिक सुधारणांच्या खटपटीस धार्मिक चळवळीचा पेहराव देण्या-
पलीकडे त्राह्मसभासद फारसे कांहीं करीत असर्ताल असे दिसत नाही. फार
काय, पण धर्मसाधनाच्या आश्रमांतसुद्धां समाजसेवेचे कांही विरिष्ट प्रकार
हेच त्यांचे पुढे येतात. अवांतर हेतुस्तव आपण धर्माचा अवलंब केलासा
दाखवितो, हो आपली चूक होत आहे, असे आतां त्यांच्यांतील विर्ारी
लोकांस वाटूं लागल आहे. तसेच केवळ नियंत्रणाच्या शिस्तीने काम भागत
नाही, अगदी नियमबद्ध झाले, तरी ते एक जड ग्रह होईल. आत जाग राहून
त उत्तम नांदते व्हायला तितक्याच योग्यतेचे ग्रह्स्थ पाहिजेत. ही पण उणीव
त्यांस दिवसदिवस जास्त भासू लागली आहे. तसंच साऱ्या जगाला गवसणी
घालण्याचे उदात्त बिचार तोंडाने बोलत असतां, त्यांनी शेजार््यांशीही अगर्दी
फटकून वागण्याचे जे अहमन्यतेचे धोरण ठेवळ आहे, त्यामुळेच हे ब्राह्म
सामान्य जनतेपासून दूर राहिले, असेही कोणी बोळूं लागळे आहेत. परंतु
ती त्यांच्या अंगी जडलेली ढब सहसा मोडण कठीणच दिसते ! तसच
खरे वैराग्य व स्वार्थत्याग असल्यावांचून नुसत्या हेगेळ नाही तर केन्ट
यांच्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगून स्वतास कांहीं पटत नाही, व दुसऱ्यास
कांहीं पटवितांही येत नाहीं. हाही अनुभव त्यास ग्रेऊन चुकला आहे असें
दिसते. डोक्यांतील घट्ट मदूपेक्षां हृदयांतील वाहते रक्त अधिक संगमशील
असते, याबद्दलही त्या बुद्धिवाद्यांची आतां खातरी होऊ लागली आहे.
असो. ह्याप्रमाणे धार्मिक चळवळीचा जोम ब ओजस्विता हीं साधारण-
ब्राह्मममाजाच्या कार्यक्रमांत जरी विशोष दिसून आली नाहींत, तरी त्यांचा
व्यवस्थितपणा, धिम्मेपणा व त्यांचे वाड्ाय ह्यांनी बंगाल्यांतील आधुनिक
विद्वानांचे लक्ष आपल्याकडे ओढून घेतळे आहे. पाश्रात्य संस्कृतीची छाप
अद्याप त्यांच्यावर कायमच आहे, तरी त्यांच्यांतील पंडित सीतानाथ तत्त्वभूषण
ह्यांच्यासारख्या कांहीं विद्वान् लेखकांनी त्यांची नजर खिस्तीघमंपुर्तकांत'चः
भ्रकरण २ रॅ.] वाड्मय ५४९
खिळून न ठेवतां पाश्चात्य आधुनिक तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांकडे बळबिली आहे,
आणि त्याचबरोबर आपल्याकडील बेदान्ताचाही परामधे घेऊन विचाराचा
समतोलपणा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
येणेप्रमाणे, साधारणब्राह्मममाजाचा कार्यविस्तार आणि त्याचे संख्याबल ही
ञरी आशाजनक नसली, तरी त्यांचा बुद्धिवाद फार जोरकस व चिरस्थायी
होणारा आहे, असे ते मानतात. राजा राममोहन, देवेद्रनाथ, राजनारायण,
केशवचंद्र, प्रतापचंद्र, उपाध्याय गुरुु गोविद या ब्राह्म-बंधूचे धार्मिक वाढ्यय
जस महत्त्वाचे आहे, तसेच किबहुना त्याहूनही अधिक (चिरस्थायी स्वरूपाचे
ब महत्त्वाच असे वाढ्यय साधारण-ब्राह्मांपेकीं पडित सीतानाथ तत्त्वभूषण,
पंडित शिवनाथशास्त्री, बाबू नागेंद्रनाथ चतजी, प्रो० धीरंद्रनाथ चोघरी,
बेदांतवागीश बाबू हेमचंद्र सरकार, वगेरे विद्वान् ब्राह्मानीं निमाण केले आहे
असे म्हणतात. तेव्हां साधारण-त्राह्षसमाजाच्या ह्या सक्षिप्त इतिहासात त्याच्या
निरनिराळ्या संस्थांच्या किवा व्यक्तींच्या कार्यक्रमाचे तपशील देत न बसतां
त्यांच्या धार्मेक विचारांची मांडणीच पुढील प्रकरणांतून थोडक्यात देण्याचे
आम्ही योजिले आहे. हे काम फार अवघड व आमच्या अधिकाराच्या बाहेर-
चें आहे खरे; तथापि ज्याने लेखणीचा हाते धरून आतापयंत आमचेकडून
लिहिवले तो बुद्धीचा प्रेरक हेही काम शेवटास नेण्यास समथच आहे. असो,
घुढील विवेचनांत स्थूलमानाने पाहतां, अगोदर ब्राह्म तत्त्वज्ञान, नतर ब्राह्मांचा]
प्रामाण्यबाद, त्यापुढे ब्राह्ममतदर्शान, आणि अखेर ब्राह्मविध, आचार व
साधन, असा विषयांचा अनुक्रम येणार आहे.
प्रकरण तिसरें
तत्तवक्षान
अद्वैत
पूर्वी संकल्प केल्याप्रमाणे आम्ही ह्या भागांत ह्यापुढे साधारण ब्राझांचे
विचार निरनिराळ्या प्रकरणांतून निरनिराळ्या रूपाने वाचकांस सादर करणार
आहोत. ह्या ऐतिहासिक खंडाच्या अखेरच्या या भागांत होणारा हा बिववार-
विनिमय वाचकांस कंटाळवाणा न होतां अन्वथकच वाटेळ, अशी उमेद
आहे. यापुढे या भागांत प्रथमपासून अखेरपयंत एका संप्रदायशाख्रेचा
ब्राह्म-विचारच यावयाचा असल्यामुळे, त्यात कोठें कोठे पुनरावृत्तीचा दोष
येणे कांहीसे अपरिहाय होईल, हे सुज्ञ वाचकांस सांगाबयास नकोच.
बुद्धिवाद किव तार्किक विवेचन हा साधारण ब्राह्मांच्या वाढ्ययाचा बिदोष
आहे. देवेद्रनाथ व राजनारायण यांनीं जरी ब्राह्मघमास व्यवस्थित स्वरूप दिले,
तरी त्यांनींही तात्त्विक दृष्टीन विचार केलेला दिसत नाही, आण आज ब्राह्म
समाजांत राजा राममोहन, देवेंद्रनाथ व केशवचंद्र सेन यांच्या उक्तीस णो
मान आहे, तो प्रायः “' बाबावाक्य प्रमाणम् ” या न्यायानेच आहे. पण
साधारण-ब्राह्मसमाजांतील कित्येक विद्वानांनी ही वृत्ति सोडून ब्राझांचे
तत्त्वज्ञान युक्तिवादान सिद्ध करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ह्या प्रयत्नांत
वेदान्त व इतर मुख्य प्रचलित मतांशीं त्यांचा जेथे जेथ विरोध येतो, त्या
मुद्दयांवर तुलनात्मक विवेचन या समग्र ग्रंथाच्या शोवटल्या खंडांत यावयाचे
आहे. तो उहापोह आम्ही येथे करीत नाही. परंतु अखेरच्या तुलनात्मक
खडांत दुसऱ्या अनेक मतवाद्यांच्या मतांचाही विचार कतव्य असल्यामुळे त्या
ठिकाणीं ब्राह्मांचे विचार सविस्तर देतां येणार नाहीत. म्हणून साधारण-
ब्राह्मांची तात्त्विक विचारसरणी आम्ही ह्या भागांतच यापुढे विस्ताराने
देत आहोंत.
स्थूल मानाने पाहतां साघारण-ब्राह्यह हे कल्पनावादी (1१681151 )
दिसतात. त्यांच्यांतही मतभेद असतील, पण प्रामुख्याने ते जमन तत्त्ववेत्ता
भा. ४. प्रकरण ३ रॅ.] कश्पनावादी ५५१
हेगेल-- ह्याचेच अनुयायी आहेत. आपल्याकडील निंबाक याचे मत कांही
अर्शी साधारण ब्राझांच्या मतांशी जमतं, असं म्हणतात, पण तसं असलें
_ “हा जमन तत्त्वेत्ता इ. सन १३७० ते १८३१ या काळांत होऊन गेला.
याच्या मतास आज खुद्द जमनींत मुळींच मान नाहीं. पण इंग्लंडांत आहे.
आणि त्याच परंपरेने इकडील इंग्रजी शिकलेले विशेषेकरून बंगाली ब्राझ यांनीं-
ही त्याचेच मत मान्य केळे आहे असे दिसते. हृंगेलचे तत्त्वज्ञान थोडक्यांत
सांगतां येण्यासारखे नाहीं, तथापि नमुन्याकरितां त्याचे कांहीं सिद्धांत खार्ली
देतोः--(१) सत्य हे बुद्धिगम्य असते ब बुद्धिगम्य तेच सत्य असते; किबा
सतू तंच चित् ब चित् तेच सत्य होय,” ( फर) 8(€0€' 18 7९8) 158
"१0181 ४॥त फ)७(€एला' 18 7801018] 18 1091) | विज्ञाने ब्रह्म अशा
मासल्याचा हेगेलचा सिद्धांत आहे. गाौतारहस्य पा. २२२]. (२)
अस्तित्वभाव, तत्त्वदृष्टि व कल्पना, किवा “' वस्तुशास्त्र, तत्त्वशास्त्र ब बोघ-
शास्त्र या ज्ञानाच्या ( “' न्यायशास्त्राच्या )' ) तीन पायऱ्या आहेत. (३)
व्यष्टींचे अस्तित्व हे स्वतंत्र नसून ते अनंताचे किंवा समष्टींचेच अस्तित्व
होय. “ प्रत्येक व्यक्ति ही समष्टीकडे जाणाऱ्या उत्क्रांतीचा अबयब आहे,
अस समजले तर मात्र ती व्याक्ति सत्य ब बास्तविक आहे. तिला निराळी
काढली ब ती स्वतंत्र आहे असे मानले, तर तिचे सत्यत्व व नित्यत्व ही नष्ट
होतात. ( 16 132101४ 01 016 171116 168 10 1७6. 0फऱ डिलर पा, 18
०१ ॥॥6 ॥॥९ ०0०१7 016 डला ली 8 00ाटा', गतणाली७ ऐ06
111116.) ब्रह्माची स्वयंप्रव्रात्त म्हणजे त्याचेच त्याच्याशी जे निरुपाधिक
ऐक्य, त्या प्रकारास किंवा बिकारास द्रव्य म्हणतात. ( ९ ४ ल एाए
07 (जते णा 15 होणा] फाऱ७ का ॥1७त, ॥॥]॥७ ९१, 8
08७17.) “ स्वकामाने स्वकामासाठीं परमात्मा प्रगट झाला, म्हणजे
विश्वोपपत्ति होते. आत्मा स्वरूपांत राहून प्रकट होतो, आणि पुनः स्वरूपांत
प्रविष्ट होतो. हा उत्क्तांतीचा क्रम आहे. सर्व आत्ममयच आहे. परमात्मा
अजेय स्वरूपांत अस्ति इतकाच असतो. पुढे त्याचे सर्च्विदानंदात्मकत्व
प्रकट होते व पुढे त्याला स्वरूपज्ञान होते. नंतर स्थुलापासूनं सूक्ष्मापर्यंतचे
अचर व चर विश्व, जीवाची जाणीव, स्वरूपज्ञान, विवक, सत्त्व, नीति,
राजशासन इत्यादि स्वरूपं घेऊन पुढे ललितकला, धर्म ब दास्त्रज्ञानासहित
५२ निंबाके | [भाग ९५
सरी त्यांस निंबाकांचे! अनुयायी असे मुळींच म्हणतां येणार नाहीं, प्रायः
अह्मज्ञान यांत परिणत होऊनच तो स्वरूपाप्रत परत येतो. स्थुलापासून अत्यंत
सूक्ष्मापर्यत प्रगमन करून पृणत्व प्रास करून घेण, ही आत्म्याची उत्क्रान्त
आहे. “' ब्रह्मतत््वसान तीन भूमिकानी प्रास होते (१) प्रत्यगात्मज्ञान
९ यातच मानसशास्त्र येतात ); (२) विराटस्वरूपाच ज्ञान ( यांत सत्त्व,
नीतिव्ात्त, राजशासन व इतिहास याचा अतभाव होतो; (२) केवलात्मज्ञान
यांत कलादिकात दिसणारी केवलोषलव्ध, धम, बोधरूपतत्त्वज्ञानाचा
इतिहास याचा समावेश होतो.'' अवतरणातील मजकुर भानुंच्या गीतेच्या
उपसंहारातून घेतला आहे. पान ५३९, ५४० पहा,
1. निंबाक हा नीमावतपंथाचा सस्थापक एक दाक्षिणात्य तेलंगी ब्राह्मण
अकराव्या बाराव्या शातकात होऊन गेला, तो वृंदावन येथे रहात असे. तो
आाचायाच्या मायावादाचा विरोधि असा एक बेष्णवधमप्रसारक होता. राधाकृष्ण
घ इतर गोपी ही त्याचे पथाची उपास्ये होत. त्याच्या सप्रदायास संनक संप्रदाय
म्हणतात, त्यांचे संन्यासी व गृहस्थाश्रमी असे दोन वर्ग आहेत. निंबाकाच चरित्र
अद्धत असून त्याला विष्णूच्या सुदशनाचा अवतार मानतात. सूर्यास्तानतर
न जेवणारा एक अर्तिथि एक दिवस सायंकाळी त्याच्या घरी आला असतां
त्याने भ्षतिथींचे जेवण होईपयत सूर्यबबास दारच्या निब्राच्या झाडाखाली
जाऊं दिले नाही, म्हणून त्याचे नाव निबाक पडल, अशी दंतकथा आहे.
इं सारें चरित्रवणन साधारण ब्राह्मांस न पटण्यासारखेच असल्यामुळे, ते त्याचे
अनुयायी म्हणविण्यास कधींच राजी होणार नाहीत ! तथापि त्याची मते
त्यांस तितकां त्याज्य वाटत नाहींत. तीं अशीं:--जड सृष्ट, जीवात्मा ब
इश्वर हे एकमेकांपासून भिन्न तसेच एकही आहेत. पहिल्या दोहोस इंश्वरा-
शिवाय स्वतंत्र अस्तित्व नाहीं, या अर्थान ते तिघे एक आहेत. ते दोघे
( जीव इंशधवर ) अस्तित्व ब क्रिया या बाबतीत इश्वरावर अबलबून आहेत.
ब्रह्म ह जगताचे उपादान कारण आहे. (१) ( जगतू ) कायांचे रूप धारण
करण्याची शक्ति असण व (२) ते कार्य करण्यास पात्रता असणे, म्हणजेच
उपादान कारण असणे होय. या शक्ति सूक्ष्म स्वरूपांत असणे ही अह्ाची
शहजावस्था होय. या सूक्ष्म व बीजभूत शक्ति, त्रह्म कृतींत [कवा व्यवहारांत
उलरबिते, तेच चराचर विश्व होय.
प्रकरण १ २.] एकमेवाक्विर्तायं ५५१
काह उपनिषदांतील निवडक बाक्यांरिबाय आपले हिंदुंचे कोण-
तेचच धार्मिक अगर तात्त्विक ग्रंथ त्यांस मान्य नाहींत. आणि अशा निवडक
बेच्यांतील हीं अगदीं निवडक अशीं जी आदरदोवाक्ये ते आपल्या अहवाला-
च्या मुखप्रष्ठावर छापतात, त्यांत एकमवाद्वितीयम् ( छांदोग्य, ६२1२ )
आणि सत्य ज्ञानमनंत ब्रह्म ( तेत्तिरीय, २1१ ) हे दोन मोठे तत्त्वसिद्धान्त
आहेत. पण ह्याही त्यांच्या ब्रीदबाक्याचा ते जो अर्थ करतात, तो आपल्या-
कडील वेदान्तमताशी अगदीच विसंगत आहे. त्याचा विरोध जडवादी,
विज्ञानवादी, स्वभाववादी इत्यादिकांशीं असला, तरी मायावबादी जे वेदान्ती
त्याच्याशी साधारण-ब्राह्माचा कसून विरोध आहे. यास्तव साधारण-ब्राह्मांच्या
मताचा नीट उठाव दिसण्यासाठी वेदान्तमताची भूमिका आम्ही यापुढे मधून
मधून देणार आहोत. विषयविवेचनास आरंभक वाक्य ह्या दृष्टीने आम्ही बरील
दोन सिद्धान्तांचाच उपयोग करणार आहोत. तथापि त्या दोन सिद्धान्ताचे स्पष्टी-
करण करावे, एवढाच आमचा हेतु नसून विवेचनास निमित्तमात्र ते आधार घेऊन
ब्राह्मांच्या तत्त्वज्ञानाचे स्थूलमानाने दिग्दर्शन करावे, असा आमचा प्रयत्न आहे.
ह्या प्रकरणात एकमेवाद्वितीयम् या सिद्धान्ववचनापासूनच आरंभ करू.
छांदोग्य उपनिषदांतील आरुणि-श्वेतकेतु-संवादात हे वाक्य आले आहे.
आरुणि श्वेतकेतूला म्हणतो:---सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयं | अर्थः-
बाळा, जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी एक, अद्वितीय, असें सत् मात्र होते.
वरील वचनात एकं, एव, अद्वितीय अद्या तीन शाब्दानी स्वगतभेद (3३०
झाडांची फुले, पाने, फळे ) सजातीय भद (उ० अनेक झाडे ) विजातीय
भेद (उ० झाड, डोगर, घरे इ०) ह्याप्रमाणे शक्य त्या सव भेदांचा निरास
करून वेदान्ताने एकाच केवलत्ब सिद्ध केले आहे. केवल अस्तिभावांत अंश-
अंशी भाब कल्पितां येत नाहींत, त्यामुळे स्वगत भेद अशक्य आहे. एका
केवळ अस्तित्वाचे भेददर्शक दुसर सजातीय कांहीच असूं शकणार नाही.
तसेच अस्तित्वाचे विरोधि जे नास्तित्व ते विजातीय असले, तरी ते शून्यरूप
असल्यामुळे अस्तित्वाचे प्रतयोगी असूच शकत नाहीं. यामुळ सृष्टीच्या
उत्पत्तीपूर्वी एक निगुंण, निरुपाधिक, व केवल असे सत् म्हणजे आहेपण
मात्र होते, दुसरे कांहींच नव्हते. असे बेदान्ततात्पयं आहे. पंचदशीकार श्री
]वेद्यारण्य स्वामी ह्याचाच आणखी असा खुलासा करितात कीँ!--
५५४ इश्वरवाद [माग ४ था
एकमेबादितीयम् सन्नामरूपबिवर्जितम् ॥
सृष्टेः घुरा5धुनाप्यस्य ताहक्त्बं तदितीर्यते | ५।५
भावार्थः:--जें सृष्टिव्यक्तीच्या पूबी सजातीय ब स्वगतभेदशून्य एक व
अद्वितीय ब्रह्म होतें, ते आतां ( सृष्टीच्या व्यक्ताबस्थेत )ही तसेच आहे.
तात्पर्य, एकमेवाद्वितीय हे ब्रह्मलक्षण सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी, ती विद्यमान
असतां, व तिच्या लयानंतर एकच कायम आहे, असा बेदान्ताचा सिद्धांत आहे.
आतां साघारण-त्राह्म जरी आपणास अद्वैतीच म्हणवितात, तरी त्यांचें
ब्रह्म ( १७5००६७) वरीलप्रमाणे त्रिविधभेदरहित नसून त्रिविध भेदसहित
आहे असही कोणी कदाचित् म्हणेल,
“ त1010१0 10 फ्राणात (३0 18 ॥०, ७०११” जग नाहीं तर ब्रहाही
ब्रह्म नाहीं.
६ ० 568 18 (0 8810 11 7601811009 ” सत्ता म्हणजेच सापेक्षता; किंवा
असणे म्हणजेच कोणाचे संबंधी असणे,
ह (00 क्राण0० 18 10. 760४९91]600 18 10 0७०१.
इश्वर जर व्यक्तच नसेल तर इंश्रर आहे हे तरी कशावरून म्हणाबे.
अव्यक्त असे ब्रह्म नव्हेच, असे त्याचे सिद्ठान्त आहेत. जीव, जग व ब्रह्म
अशीं तीन सत्ये ते मानतांत, शिवाय ही सत्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नित्यही
आहेत. मात्र जीब व जग ह्यांस अधिष्ठान एका अखंड ब्राह्माचे आहे. असें
त्यांचे म्हणणे असल्यामुळे, आम्ही स्वगतभेद मात्र मानतो अस ते म्हणतात;
पण हं सर्वांना पटेलच असे वाटत नाही, कारण नामरूपात्मक जगत् हँ
अनात्म, म्हणजे आत्मरूपाहून भिन्न, असल्याच त्यांस कबूलच आहे. तसंच
त्या नामरूपात्मक जगाची सत्ता भ्रामक नसून सत्य व नित्य असल्याचे ते
म्हणतात. शिवाय सांख्यांप्रमाणे ते असंख्य जीवात्मे मानतात. आतां हे
भेद जर नित्य मानले, तर त्याचे केवल ब्रह्म कोणास जवळ जवळ ठन्य रूपच
बाटल्यास नवल नाहीं. परंतु ते शुन्य नसून उलट हे अखिल विश्व म्हणजेच
( ण्या पाणा१्टाा, ल ६ [प्या ७०१.) चैतन्य ब्रह्माचा एक चिद्दिलास
आहे, किंबा विद्यमान ईश्वराचा तो जाणत विचार आहे, असेच ते ठांतून
सांगतात. आणि आतमदृष्टीने किंबहुना इरदृष्टीनंसुद्धां ह्या कल्पक-कल्पनेच्या
द्वैतांत तरुशाखांप्रमाणे एक स्वगतभेद मात्र आहे असें ते मानतात.
प्रकरण ३ २.] खंडन मंडन ५५५
६ पृ. 0०१0०१७ 0४ ७०१ ? म्हणजे जागरूक इश्वराचे जिकंत
विचार, इ जग ब जगदीश ह्यांचे ब्राह्मानं केलेलं बर्णन यथार्थ असलं, तरी
एकमेवाद्वेतीयं असे एकच निगुण निर्विकल्प ब सबेभेदशून्य असे केवळ
ब्रह्म मानल्यावांचून जिशासूची जिज्ञासा थांबत नाही. व समाधान वाटत
नाहीं. परब्रह्मास ्व्याक्ति म्हणावे तर तेथे अहं आणि इदं, आत्म आणि
अनात्म, व्याक्ति आणि अव्यक्तिक इत्यादि भेद उत्पन्न होतील; पण पूर्णाच्या
ठिकाणीं भेदाची कल्पना करणे म्हणजे पूर्णास अपूर्ण मानणे आहे, तसंच व्याक्ति
म्हटली कीं त्यास व्यक्तत्वाची मयादा आली. जे प्रत्यक्ष मर्यादेत आले ते
ध्येयरूप कसे असेल १? अथात् परब्रह्म हे ध्येयरूप असून ते पूण व अनंत
असल्यामुळे ते व्यक्त न मानतां अव्यक्तिकच मानणे योग्य होइल. केवळ
सोपाधिक जीबासच व्यक्ति म्हणतां येईल. निरुपाधिक जे अनंत ब्रह्म त्यास
व्यक्ति कसे म्हणावे ? तसेच अहं आणि इदं, ज्ञाता आणि ज्ञेय असा भेदच
जेथे नाहीं, त्या अभेदाचे ठिकाणी विचार तरी कसा संभवेल १ आणि ज्याच्या
ठिकाणी अपूर्णता किंबा कतेव्यशेषच नाहीं, त्याच्या ठिकाणीं कोणती इच्छा
आणि वासना असणार ? अशा अर्थाच्या शंका पाश्चात्य पडितही आतां
काढूं लागले आहेत.
अशा शंकांस ब्राह्म असे उत्तर देतात की, वरील विचारसरणीत
भेद म्हणजे विरोध असे चुकीने मानले आहे. जेथे सवे भेदांच ऐक्य आहे,
समन्वय आहे, तेथे भेद अनंत मानले, म्हणून अधिष्ठानांत अपूणेता कशी
येईल ? ब असमाधानाचे कारण काय ? तसेच आत्म्याचे मर्यादित अपूर्ण-
स्वरूप आणि अमयाद पूणस्बरूप ह्या दोन स्वतंत्र वस्तू नसून एकाच आत्म-
रूपाकडे भिन्न दृष्टीने पाहण्याचे हे प्रकार आहेत. आत्मा (व्यक्त) हा पूणच
आहे. कारण त्यांत अनंताची अखंडित सत्ता आहे. आणि तो अपूर्णही
आहे. कारण त्याची पूर्णत्वाकडे नित्य प्रवृत्ति आहे. तात्पर्य, पच्छकांचा!
ध्येयात्मा जीबात्म्याच्या व्यक्तरूपाने कार्यक्षम होऊन परत आपल्या
पूर्णत्वाकडे येत असतो, ब्राह्म पुढे म्हणतात की, सोपा'घिक जीबांस जर
सवागाने सांत मानले, तर ते अनंताहून प्रथक होऊन ते आपल्या भिन्न
सत्तेने अनंतासच मर्यादित करतील. अर्थात् सांत हे अनंताशीं तत्वतः एक-
रूपच आहेत. आतां दिक्कालादि परिच्छेद आणि वस्तुर्परेच्छेद इत्यादि
५५६ सत् आगि चित् [भाग ४ था
शसोपाघिक व्यक्तींची लक्षणें पूर्ण परब्रह्माच्या ठिकाणी नाहींत, म्हणून पूर्ण ब्रह्म ह
अव्यक्तिकच असले पाहिजे, असेंही म्हणण ब्राह्मांस व्यर्थ वाटते. कारण वस्तुतः
केवळ परब्रह्म हींच एक सद्यक्ति असून, जीवात्म्यांस व्यक्तित्व आले आहे,
तें तरी ह्या पखह्माच्याच जीवावर होय. असे ब्राह्मांचे व्याक्तिक त्रह्म आहे.
आतां एकमेवाद्रितीयं अश्या पखह्माच्या ठिकाणीं विचार ब इच्छा संभवत
नाहींत. कारण अद्वैताच्या ठिकाणी विचारांचे द्वेत कसे असेल १ अशी शेका
कोणी काढतात, तीही ब्राह्माच्या मताने अयुक्तिक आहे. कारण सत्यतेला सोडून
द्वैत उभारावे, हेच कांही विचाराचे कार्य नसते, उलट विचारास सत्यता
यावी, हच ध्येय आहे. परंतु अश्या रीतीने विचारांचे शुद्धीकरण होत होत
ब्राह्मांचे विचार हें स्वरूप मावळून, केवळ सद्रूप किवा अनिवचनीय रूप राहते
असे मात्र ब्राह्मास बाटत नाही. विचार आणि सद्ठस्तु यांचे असे एक-
रसात्मक ऐक्य होत नसून, त्या ऐक्यांत मूल पदार्थाची विजातीय सत्ता
कायमच राहते. कारण ह्या नित्यसिद्ध दंद्रापैकीं कोणतेही पद नाहींसे
होणें शाक्य नाही. सत् आणि चित् किंवा सद्दस्तु आणि विचार,
यांपैकी, अखेरच्या सच्चिताच्या ऐक्यांत, विचार विराम पावतो, असे म्हणाबे,
तर असा विचारांचा लय विचाराबांनचून कोण पाहणार £ बरे विचार
किंबा कल्पना शिलक राहून सत्त्वाचा लय होतो, ६ खरे म्हणावे. तर सत्यतेचा
लय हाच सत्य पदार्थ होऊन राहतो. बरे, सत् आणि चित् या द्वोताचे ऐक्यच
होत नाहीं म्हणावे, तर ते स्वतंत्रच पदार्थ मानावे लागतील, पण चितूने
आपण होऊनच सत्यतेस सोडणे, म्हणजे आपण'च नाहींसे होणे आहे. आणि
उलट सत् चितूला सोडून स्वतंत्र आहे, ही जाणीव म्हणजेच चित् होय.
आतां सत् आणि चित् यांच्या ऐक्यांत ह्या दोन्ही वस्तू लय पावून तिसरंच
कांहीं तरी बनते म्हणावे, तर ते सत् न राहिल्यामुळे ज्ून्यबत् होईल. आणि
चित् लय पावल्यावर पुढे काय राहिलेते जाणणेच अशक्य होऊन, हान्यावस्थाच
प्रास होईल. यास्तव एकच अनुमान हिल्लक राहते ते हे काँ, सतू -- चितूम
सद्दस्तु आणि विचार, हं विजातीय द्वैत समरस होण अशक्य असल्यामुळे, तें
'नित्यद्वैत असूनही, जे त्यांचे ऐक्य, तं परमपुरुषांचे स्वरूप होय. अशा ह्या
परमषुरुषास बुद्धि, शान व बिचार, आहेत, त्याचप्रमाणे इच्छाही आहे. ती
त्याची इच्छा म्हणजे परिस्थितीशी विरोध, अथवा अपूर्णतेची जाणीव खर्से
प्रकरण ५ रॅ.] अतिपोरुष अक्ष ५५७
नव्हे, उलट जीवाची इच्छा व त्या इच्छेची पूर्तता, यांत जीवाच्या अल्प
साम्थ्यांमुळे नेहमीं अंतर पडते. परंतु सवे शक्तिमान इंश्वराची इच्छा म्हणजेच
तिची पूर्तता, संकल्प म्हणजेच सिद्धता, असा मोठा फरक आहे. या सर्व
विवेचनावरून ब्राह्म पूवपदावर येऊन असे सिद्ध केल्याचे दर्शवितात की, पर-
ब्रह्म हं अव्यक्तिक नाहीं. त्यास बुद्धि, ज्ञान, विचार, इच्छा हे सर्व गुण
परिपूर्णावस्थेत आहेत. आणि म्हणून ब्रह्मसत्तेस अपोरुप न म्हणतां उलट
अतिपौरुष म्हणणेंच बरोबर होईल.
ब्राह्मांची ही विचारसरणी मुद्दाम सविस्तर दिली आहे. ती बेदान्तमताच्या
कसोटीन फोलच आहे. इंद्रियसवदेना हीच काय ती जीवाची ज्ञानसाधनसामग्री
आहे. इंश्वराचे स्वरूप इंद्रियातीत व अचित्य आहे. ब्रह्माच्या ठिकाणीं संतू ,
चित् , आनंद वगेरे गुण आहेत, असे सागतां येणे मनुप्यास अशक्यच आहे,
तं ब्रह्म ज्ञानाच्या ब विचाराच्या पलीकडे आहे. त जाणावयाचे नाहीं अज्ञान
दूर करून ब्राह्मी स्थिति अनुभवावयाची आहे. ब्रह्माला सत् म्हणूनही त्याचें
खरे स्वरूप जाणिवेत येतच नाही, यास्तव जाणीवत येणारे ज सत् तही त्याचें
रूप नव्हे, असे वेदान्तसमत आहे. असो. आपल्याला येथे वेदान्त मताची
विशेष चर्चा करावयाची नसून, ब्राह्माचे “ एकमेवाद्वितीय मत ” पहावयाचे
आहे. यासाठी तच आणखी काय म्हणतात ते पाहूं. विश्र म्हणजे जागरूक
देवाचा जिवंत विचार आहे, असा ब्राह्माचा सिद्धान्त वस्ती (वचार करितां
घेतला आहे, त्याचा अर्थ ते कसकसा करतात ते यापुढे दपशील्वार पाहूं,
आम्ही या ब्राह्मांच्या विचारास इतके महत्व देतो ह्याच कारण, एक तर ते
विद्वान् आहेत. त्यांनी वेदान्तमताचा पूण विचार केला आहे, असे ते म्हणतात,
आणणि त्यांचा विचारपूवक असा ग्रह झाला आहे का, बेदात्यांचा खात्म-
साक्षात्कार, किवा अद्वोतानुभति हा एक क्षाणक अनुभव आहे. ते अस्ेरचें
घ्येय नव्हे; उलट खऱ्या धर्मजीबनास त्यानंतर आरभ होतो, आणणि नीति,
आत्मोपम्य बुद्धि व लोकसेगा, इप्यादि उदात्त कल्पनाच खरे रहस्य, जे
बेदांत्यांना मुळीच समजले नाही, ते कळूं लागते. यास्तव त्यांच्या मतांचा
विस्तारपूर्वक ऊहापोह होण जरूर आहे. ब्राह्मांचे तत्त्वज्ञान असे निश्चित
कांहींच नाहीं, त्यांच्या वैयक्तिक विचारांवरूनच ही तत्त्वज्ञानाची चिकित्सा
आहे, असो.
५५८ ब्रह्माचा विश्वसंकल्प [भाग ४ था
ब्रह्माचा हा विश्वसंकल्प जरी मनोमय असला, तरी आपल्याला बाह्य
जडद्रव्य दिसते ते मिथ्या आहे, म्हणजे त्याचें वास्तविक अस्तित्वच नाशी
असे ते समजत नाहींत, परतु जे जग सामान्य माणसांस असंख्य वस्तूंच्या
प्रचंड संग्रहाप्रमाणे दिसते, ते इंशसंकल्पाच्या सूत्रांत मणिगणांप्रमाणे सुसंगत
गुंफलेले ब गुतलळेले आहे, असे त्यांस दिसते. अथात् त्यांचे अद्वेत एक
संख्यावाचक नसून ऐक्यबाचक किंबा एकीकरणबाचक आहे. हे एकीकरणाचे
खरे कार्य व्यष्टिमनच नव्हे, तर वस्तुतः समष्टिमनच करीत असते, त्या
मनाच्या ठिकाणीं सृष्टींतील मिन्ञ बाह्य पदाथाचेच एकीकरण होत असें नव्हे,
तर विषयी आणणि विषय, ज्ञाता ब ज्ञेय याचाही सापंक्ष सबध त्याच न्यापक
मनात जडलेला दिसतो. आपले मन देहेद्रियांनीं मयादेत असल्यामुळे सर्व
बिश्वाचे ज्ञातेपण त्यास आपल्याकडे घेतां येत नाहीं. शिवाय जे विश्व शास्त्र-
कारास उपलब्ध झाले आहे, तेवढच काय ते ब्रह्माचे व्यक्त स्वरूप असही
मानतां येत नाही. शास्त्रज्ञास अज्ञात, ब अज्ञेय असेही अमयाद ब्रह्माचे
स्वरूप असेल, तात्पय, ज्ञाताज्ञात अखिल ब्रह्मास जाणील इतके किचिज्ज्ञ
जीवाचें मन समर्थ व व्यापक नसते. परतु अनंत ब्रह्माच्या मनाची व्यासिष्टी
अमयांद असल्यामुळे त्या व्यापक मनाच्या बाहेर कांहींच रहात नाही.
किंबहुना सारे जीवात्मे किवा व्यष्टिमने यांचाही संग्रह त्या व्यापक मनांत
रृक्यरूपानच झालेला असतो. अशा रीतीने जीवाचे व्यष्टिमन किवा आत्मा
हा एक पक्षा बाह्मपदाथांचा ज्ञाता ब विषयविषयी-भावाचे अधिष्ठान होत
असून, दुसरे पक्षा तो आपल्या किचित् ज्ञानासहित ह्या थोरल्या न्यापक
मनास ज्ञेयरूप होतो.
ह्याप्रमाणे विचार करतां त्रा असे ठरवितात काँ, मनाच्या जाणिवबे-
बाहेर पदाथीस अस्तित्वच नाहीं. बाह्य पदार्थांनी जाणिबेत येऊन शेयरूप
व्हावे अगर न व्हावे असा पदार्थाचा कांहीं अनिश्चित धर्म नाहीं. पदार्थ
अज्ञात मानल्यास त्यांस ज्ञेय कस म्हणावे, ते शून्यरूपच होतील. प्रत्येक ज्ञेय
पदाथ जाणिवेचा विषय असलाच पाहिजे मग ती जाणीव व्यष्टींची अगर
समष्टीची असो. आतां जीवाच्या जाणिवेस बिषय होणारी ज्ञेय बस्तु बिषय-
ग्रणाच्या ज्ञानक्रियेहून किंवा इंद्रियसबेदनक्रियेहन भिन्न ब बाह्य भासली तरी
जीवाच्या शञानास आधार जो आत्मा ब बाह्य विषयभूत हृदयास आधार जी
प्रकरण ३ रं.] अनुमवाचा पाया ५५९
ज्ञेय वस्तु, हीं तत्वतः एकच असल्यामुळे ह्या वरकांती दिसणाऱ्या द्वैतांत अद्वेतच
दिसून येते. ह्याचा अर्थ असा कीं, बिश्वात्मा ह्या बिश्वास जसा आधार
तसाच विज्ञानात्मा ह्या जीवास आधार आहे. परतु विश्वात्मा आणि जीवात्मा
हे तत्वतः एकरूप असल्यामुळे त्यावर आधारलेली जग ब जीब ही जोडी
यांचही ऐक्य दिसून येत,
बरील विचारसरणींत बेदात्यांच्या दृष्टांन सत्यारा नाहीं अस नाहीं. पण
जीब, जग आणि इश्वर ह्या सत्य अथाची जाणीव नित्य जाग्रत ठेवून एक-
मेवाद्वितीयम् या सिद्धान्ताचा अनुभव घडणे दबय आहे काय ? असा
बेदान्ताचा प्रश्न आहे. एकमेवाद्वितीय हा फक्त काहीएक मत बिश्वास नव्हे.
एकमेबाद्वितीयं यापुढेच तत्त्वमास ह्या महावाक््याचा उपदेश करून ब्रह्मानंदाची
अपराक्षानुभूति घेण्यास श्रातमाऊली सागत आहे. साधारण-ब्राहही असेच
म्हणतात कौ, आमचा कल्पनावाद म्हणजे काहा भावनेचे अलाकिक 'चित्र-
लेखन नव्हे. तात्त्विक कल्पनावाद हा अनुमबाच्या अभग पायावर उभारला
आहे, त्याचा अनुभब कांहीच टाकण्यास सागत नाही. जग-जीव हे भ्रमकाय
आहेत; त्यांस पारमार्थक सत्यत्व नाही; असाही त्यांचा अनुभव सागत नाही.
मात्र आध्यात्मिक सत्तेपलीकडे पदाथास अस्तित्वच नसते, असेते म्हणतात.
तसंच न्नह्श्ञान व ब्रह्मानुभव ह्यासाठी व्यावहारिक ज्ञान व व्याबहारिक अनुभव
यांच्यापलीकडे दिव्यदाष्ट, अंतरोष्टे नाहीं तर योगदाष्ट वगरे पाहिजे,असे म्हणण्या-
बर त्यांचा फारकरून भरंबसा नसून अतींद्रिय बादाचा ते उपहासच करतात.
ब ही सवे धमवेडे मोडून टाकलीं पाहिजेत, असेच ते समजतात. ह्या बिचार-
सरणीने साघारण-ब्राह्मांस जो आध्यात्मिक अनुभब घडत असेल, तो एक-
मेवाद्वितीयं या सिद्धान्ताचा लक्ष्याथेच असेल काय १ त्यांच्य] ह्या विचारसरणीत
एकमेबाद्वितीयं या अद्वेत तत्त्वाचे परोक्षशञान तरी बिनचुक दिसते काय १
आम्हांस तर असे वाटते की, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो अहझ्मेच नापरः हा
एकत्वबाचा अभिप्राय बरील विचारसरणींत खचित नाही. मग एकमेबा-
द्वितीयं अस ते काय अर्थाने म्हणतात ? ह्याची अधिक फोड इोण्यासाठी
त्यांचा द्वैतादेतविचार पुढील प्रकरणांत पाहूं.
प्रकरण चवथे
तत्त्वज्ञान (पुढे चाटू)
चो... ओह
द्वताढूत
द्वैतात अद्वैत पाहणे इच श्रेष्ठ प्रकारचे ज्ञान आहे, असे भगवद्गीता सांगते.
ते ज्ञान म्हणजे एंकमेवाद्रितीयं हेच होय. त्याचा भावार्थ काय तें
खालील गीतावचनावरील श्रीज्ञानदेवांच्या टीकेत स्पष्ट आहे. परंतु साधारण-
ब्राह्मांस हा भाव मान्य नाहीं. त्यांचे ज्ञान केवळ राजसी न मानल, तरी
खालील व्याख्येप्रमाण आुद्ध सात्त्विक नाही, असे म्हणावे लागते, आवरण-
विक्षेपादे दोष दूर करून ज्ञात्याने आपल्या ठिकाणीं निगुण ब्रह्माचा किवा
अद्वेताचा अनुभव घ्यावा, ब त्या अनुभवांत ज्ञात्याचे ज्ञातेपण आणि विषया-
चै जञेयपणही विरून जावें, ह एकमेबाद्वितीयं या सिद्धान्ताचे रहस्प आहे, असे
ब्राह्म मानीत नाहींत.
जीव-बत्रह्म, जीब-जग आणि जग-त्रह्म या द्वैतांचा] निरास ब्राह्म मानीत
नाहींत. किंबहुना हे दोत अपरिहार्य आणि इष्टच आहे, असे ते मानतात.
मात्र त्या द्वेतांत नित्य सापेक्ष संबंध आहे, असे सांधून त्यांतील बिरोघाचा ते
अंदतः परिहार करतात. या विरोधाचा परिहार करण्याकरितां जगाचे स्वतंत्र
अस्तित्व नाहींस करणे त्यांसही भाग पडत. तसेच जीवब्रह्म ही तत्वतः एकच
आहेत, असेही मानणे त्यांस प्रास होते. परतु जगाचे स्वतंच नसल तरी परतंत्र
अस्तित्व ते नित्य मानतात; ब जीवबब्रझ्माचें तादात्म्य न मानता सदेव देत
॑सवेभूतेपु येनेके भावमव्ययमीक्षते । अविभक्त विभक्तेपु तज्ज्ञानं बिद्धि
सात्विकम् ॥। १८॥२० ॥ श्रीमद्धगबद्वीता. श्रीज्ञानेश्वरी टीकाः--तरी
अजुना गा ते फुडें | सात्विक शान चोखडे । जयाच्या उदयीं श्लेय बुडे ।
शातेनिसी || ५२९ | जैसा सूर्ये न देखे आंघारे । सरिता नेणिजती सागरे ।
कां कबळिलिया न धरे आत्मच्छॉया | ५३० ॥ > > कां चेतोनि स्वमा
येत! । जेसे होय ।। ५३२ तेसें ज्ञानें जेणें | कारितां ज्ञातव्याते पाहाणे | जाणता
ना जाणणे । जाणावे उरे|| ५३३ ॥
ठप त सातानाथ तत्तवभषण
साधारण-त्रिह्लमसनसाजाच अध्यक्ष
प्रकरण ४ ्थे.] विषयविषयी माव ५६१
मानतात, त्यामुळे त्यांचा हा तीन दगडांवरील संसार अबाधित 'चालतो.
आणि अनेकांमुळेंच ऐक्यभाब नांदतो असें त्यांस दिसतें. असें त्यांचे हँ
ऐक्यात्मक देत कसे त्याचा स्पष्ट ब सुबोध खुलासा त्यांच्याच दृष्टीने आतां करू.
ते म्हणतात कीं, मनुष्य सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, 'मी आई"
ब 'मी जाणतो! या दोन गोष्टींबद्दल तो स्वभावतःच अगदी नि:संदेह असतो.
परंतु एक गोष्ट त्याच्या सहसा लक्षांत येत नाहीं की, तो जाणतो, तेव्हां ज्या
पदार्थाचे त्याला ज्ञान होते, त्या पदार्थज्ञानाबरोबर हे मीं जाणले असा 'मी'-
चा आत्मप्रत्ययही त्यास येत असतो. पदार्थज्ञानात जर आत्मप्रत्यय नसेल
तर तें माझे ज्ञान अशी जाणीवच उत्पन्न होणार नाही, मीस-ज्तान ही दोन्ही
पदें आपल्या जाणिवेचे विषय असतात. त्यांतील मीपद गाळले तर त्या
ज्ञानाशी आपला संबंधच राहणार नाहीं. तात्पर्य, जीबाच्या जाणिवेच्या कमजास्त
कक्षेत विषय कोणतेही येवोत, बर्तुलाच्या मध्यब्रिदूप्रमाणे जीवाचा अहप्रत्यय,
हा नित्य निरपवाद असतोच. विषयाशी आपले मन तादात्म्य पावत असल्या-
मुळे, या अहंप्रत्ययाचे भान आपणास नेहमी होत नाही, इतकेच, याप्रमाणं
पदार्थज्ञानांत प्रत्यक वेळीं, अनात्मपदार्थ व आत्मप्रदीप, विषय ब विषयी
किंबा ज्ञाता व ज्ञेय या देताचे जान एकाच वेळीं होत असते.
आपलेच आपल्याला भान नसेल तर बाह्यपदा्थाचेही ज्ञान आपल्याला
संभवणार नाहीं. ह्याप्रमाणे विषयज्ञानास जशी आत्म्याच्या सामान्य ज्ञाना'ची
आवद्यकता असते, त्याचप्रमाणें आपल्या आत्ग्याच्या जाणिवेसही अनात्म
विषयाची जोड अखड असते. मग तो पदार्थ इंद्रियांस प्रत्यक्ष असो किवा,
मनोवेद्य असो, पण जाणिवेन कांही तरी जाणतच राहिले पाहिजे, त्यावांच्चून
तिचें अस्तित्वच सिद्ध होत नाही, रुपयाच्या दोन बाजूप्रमाणे विषयविषयीभाव
हे एकमेकांस अखंड चिकटळेलेच आहेत. केवळ आत्म-प्रत्यय हा एकच
विषय जाणिवेस असूं हाकत नाही. कारण आपले आत्मरूपच जाणावयाचे
लें कसें १ आत्म्याच्या दर्शनांत त्याचे कोणते गुण जाणाबयाचे ! त्यास नित्य,
शुद्ध, बुद्ध, निगुंण, निराकार असे कांहीं जाणले, तरी त्या जाणिवेत नित्या-
बरोबर अनित्याचा निषेध, शुद्धाबरोबर अशुद्ध व विकारी गुणांचा निषेध, निरा-
कारावरोबर आकाराचा निषेध, असा हा निषेध नित्य सापेक्ष असतोच, अथात्
(४)... ३
५६२ आत्मानात्मेवाद (मॉग ४ था
मावरूपानें असोत अगर निषेघरूपाने असोत आत्मंज्ञानास म्हणजे आपल्या
जाणिवेस विषयभूत असें कांही तरी अनात्म असावेच लागतें. मी मलाच काय
"त॑ जाणता, दुसरे कांहींच जाणत नाहीं, ह्या अनुभबिक ज्ञानासही 'दुसरं कांहींच
जाणत नाहीं', हा द्वैतकल्पमनेचा अभाव विषयभूत होतोच. दुसरेपणाच्या अ-
पेक्षेनेच एकटेपणास एकटेपण येतें. अथात् आपण जेव्हां आत्मजञानास एकटेच
एकट असे भ्हणतो, तेव्हां आपण आपणांस जाणत असून, दुसरं कांहींच
नाही, ही कल्पना अगर भावनाही आपल्याच ज्ञानाचा विषय झालेली असते.
तात्पर्य, अनात्मावषय निरपेक्ष आत्मज्ञान सभवतच नाही. मग तो बिषय प्रत्यक्ष-
अप्रत्यक्ष, इंद्रियगम्य किवा मनोवेद्य, भावरूप किंवा अभावरूप, कसाही असो.
ब्राह्मांच्या ह्या आत्मानात्मवादात, आत्मानात्म्याचा किबा सदासताचा सापेक्ष
संबंध नित्य आहे, असे ते मानतात. बेदांती जगास असटूप म्हणजे शून्या-
ग्रमाणेच लेखतात, पण ब्रह्ममावनत शून्य ह सताचे प्रतियोगी असे त्यांस
मानावे लागत नाही. म्हणजे अनात्मभावाबांचून आत्म्याचे अस्तित्व,
असतास वगळून केबळ सताची कल्पना किवा सत्ता संभवतच नाही, असे
बेदांती मानीत नाहीत. समाधियोगात कांहीं काळ ध्याता, ध्येय ब ध्यान
ह्री त्रिपुटी किंबा केवळ अहप्रत्यय राहतो. पण पुढे निर्विकल्प समाधीत
तोही शेष रहात नाहीं. मग अनात्मविषयाचें चितन बेदांतमतांत कोठून
असणार ! पण ह्या खोल विचाराची ब अनुभबाची आस्था साधारण ब्राह्मां-
च्या ठिकाणीं दिसत नाहीं, त्यांस गुणातींत बाद ब णूढ बाद हीं सारी तुच्छ
ब तिरस्करणीय खुळेच वाटतात !
ब्राह्म म्हणतात काँ, मन हे कधी रिकामे रह्दात नाही. त अनात्मचितनाने
ज्सदां व्यास आहे. अशा रीतीने सार विश्वरूप जरी मनांत सामावल, तरी
त्या योगाने मनाचें अद्वेत कांहीं मोडत नाही. तेव्हां ब्राह्मांपुढ॑ विचाराचा मुख्य
प्रश्न असा आला कीं, आपल्यापुढ अपरंपार पसरलेल्या ह्या विश्वाची बाह्यसत्ता
मुळींच नसून तं सारे मनोमयच आहे कीं काय ! ह्या गोष्टींचा निणंय
'लावण्याकरितां प्रथम ते आपल्या व्यष्टि मनाच्या अनुभवापासूनच सुरवात
करतात, आणि त्याबरोबर हंंह्ी लक्षांत ठेवण्यास सांगतात की, व्यष्टि
ब समाष्टि मने ही तत्त्वतः एकच असून समष्टींचंच व्यष्टींत व्यक्तिभवन
झालेलें आहे. अर्थात् व्य्टि-समष्टीकडे एकच न्याय लागूं असल्यामुळ
प्रकरण ४ यं.) पदार्थाची बाह्यसत्ता ५६३
*मनाबाहेर जगास अस्तित्व नाही, हे सिद्ध करीत असतांना आपण आपल्या
नजरेघुढे व्यापक असे समष्टि मनही ठेवल पाहिजे, व्यष्टि मनाची व्याप्त
अत्यल्पच असणार, परतु व्याष्टि मनाच्या अनुभवांवरून सर्माष्ट मनाबदहल
अनुमान करण्यास मुळींच हरकत नाही. आपले व्यष्टिज्ञान
समष्टिझानाच्या अपेक्षेने जरी मर्यादित दिसले, तसी तत्त्वतः ते
मिन्न, विभागलेले अथवा मर्यादित नाहीं. तो केवळ ज्ञानाच्या व्यक्ततेत
फरक दिसतो इतकच. व्यक्तींचे बिस्मरण, निद्रा किवा अज्ञान
अशा प्रतिबंधामुळे कोणतेही पदार्थ त्या व्यक्तीस अज्ञात असले, तरी त्या
पदाथाच्या अस्तित्वाचा सामान्य जाणिवेशी असलेला सापेक्ष संबध नित्य
अबाधितच असतो. अशा सामान्य जाणिवेच्या अथवा व्यापक मनाच्या
बाहेर सृष्टपदार्थ कधींच असू शकत नाहीत. तसेच त थोरले मनही निर्विपय
असं कधींच असत नाही. कोणी कल्पनाबादी असे म्हणतात कीं, आपल्या
मनाचे सकल्प आपल्या मनाबाहेर जाऊन जगरूपान प्रत्यक्ष दिसतात, असे
नसून, बाह्य म्हणून दिसणारे ज सारे जग ते आहे तेथेंच व तसेच असून,
फक्त त्यास व्यापक मनाने आच्छादले किंवा व्यापळे आहे. त्या मनाच्या
व्याप्तीबाहेर जग नाहीं, इतकेच जाणावें. तात्पर्य, नामरूपात्मक असे असंख्य
बिविध पदार्थ जे दिसतात, ते सब तसेच आहेत, असे मानून त्यावर ब्राह्माच
इतकेच म्हणणे दिसते कीं, हे सारे विश्वात्म जादुगाराच्या पोतडीत नित्यसिद्धच
आहेत. त्यांत भ्रांतिकत चमत्कार वस्तुतः काहींच नाही. दोरी आणि साप
ह्या दोन्ही बस्तु त्याच्याच पोतडींतल्या आहेत ब त्या मिन्नच आहेत, ह्या-
बरून असे सिद्ध होते कीं, (१) प्रत्यगात्मा सर्ब जगाचा आधार आहे. (२)
प्रत्यगात्मा हा अद्वितीय आहे. (३) त्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने साऱ्या दृदर्य
जगाचा निरास होतो. (४) ब एकमेबाद्वितीयं असा एक आत्माच राहातो.
हे बेदान्ताचे अद्वोत सिद्धान्त साधारणब्राह्यांस खरोखर मान्य नाहींत.
असें असतां एकमेवाद्वितीयं हा सिद्धांत आम्ही आदशवतू मानतो, अख
ते कसं म्हणतात, ते सांगणे कठीणच आहे. बिलायतेहून आणलेल्या
मडमेस आपली अधोगी करून, तिला पुराणोक्त सावित्री असे गोडस नांब
द्याबं, तसलाच हा प्रकार दिसतो. असो,
जगांतील द्वोत ही सारी माया आहे, असे जेव्हां बेदान्ती बोलतात, तेव्हां
९९६४ पदार्थविज्ञान [ माग ४ था
ब्राह्मांस त्यांची मोठी चीड येते. आणि मग बश्याचं तेल वांग्यावर या
न्यायानें मध्ययुगीन ब्राह्मणवर्गावर निष्कारण यथेच्छ तोंडसुख घेऊन, आणि
मायावादार्ची खुळे तशींच गळी उतरण्याचा काळ आतां राहिला नाहीं,
हें बौद्धिक युग आहे, असा पांडित्याचा आविर्भाव आणून, द्वैतांतील अदवेत
सिद्ध करण्याकरितां भोतिक शास्त्राच्या आधारावर ते जे युक्तिवादाच मोठें
अवडंबर घालतात, तेही मुहाम तप्षीलवार पहाण्यासारखे आहे
बिवतवादाची यक्षिणींची कांडी फिरवून आणि तत्त्वमसीचा छः मंतर करून
जगाचा निरास करणाऱ्या वेदिक महामांत्रिकाचा खेळ न कळल्यामुळे त्याचा
उपहास करून युक्तिबादाच्या प्रशास्त मेजावर अनेक तकाची शास्त्रीय उप-
करणीं मांडून टदेताद्वैताचे अपूर्व प्रयोग दाखविण्याचे जे प्रयत्न आधुनिक
पंडित करतात, तेही जिज्ञासूंनी लक्षपूषक पहाणे जरूर आहे. जगांतील
दैत न मोडतां ते अद्वेत कसे सिद्ध करतात तें पहा, ब ते डोळस श्रद्धेने
बहा, असं त्यांचे वारंवार सांगणे आहे, प्रथम पदाथोविज्ञानासंबंघींच आपण
त्यांचा बिचार पाहू. पदार्थाची व्याप्ति ( म्हणजे पदार्थाने अडविलेला आकाशा-
वा भाग ) हा त्याचा सर्वसाधारण गुण आहे. पदार्थाचे शब्द, स्पशी
रूपरसगंधादि गुण कसेही असोत, त्या सवे गुणांस आश्रयभूत असा त्या
पदाथांचा व्यामि हा गुण असतो. व्यास्तीस दुसऱ्या कोणत्याही विवक्षित
गुणांची आवश्यकता असते असे नाहीं, पण वरील प्रत्येक गुणास व्याप्तीची
आवश्यकता आहेच, पदाथाचे रूपरंगस्पर्शा दि गुणांत वाटेळ तो बदल अगर
त्यांचा नारा आपल्या कल्पनेस संभवेल; पण त्या पदार्थाने व्यापटेला अवकाडा
नाश पावला, अश्शी कल्पनाही संभवत नाही. त्याचबरोबर हेही लक्षांत घेतलें
पाहिजे की, रंग, रूप, आकारादि कोणत्याही गुणांविरहित अशा व्याप्तीची
अगर अवकाशा'चीही कल्पना संभवत नाही. तात्पर्य, पदार्थोच्या गुणांच्या
श्ञानाशी त्या पदाथांच्या व्यास्तीच्या श्ञानाचा अगदी निगडित संबंध आहे
हृतकंच नव्हे तर जे पदार्थ आपल्याला पूर्णपणें अज्ञात आहेत, म्हणजे ज्यांचे
कोणतेही गुणधर्म आपल्याला ठाऊक नाहींत, त्या अज्ञात पदार्थासही व्याप्ति
ही असलीच पाहिजे, असें निश्चित ज्ञान आपल्याला असतें. लांबी, रुंदी आणि
जाडी अगर खोली हां व्याप्तीची तीन प्रमाणें आपल्या माहितीच्या बाहेरच्या
धदार्थासही लावतां आलींच पाहिजेत, असं आपण जें निश्चित समजतो, त्याचें
अकरण ४ थें.] पदार्थाची व्याप १६५
कारण व्याति हा जाणिबेंतीलच एक प्रकार आहे, ह उघड आहे. व्याप्तीस
शञानाचा एक प्रकार म्हटले, तरी व्यास्ति म्हणजे इतर पदार्थाप्रमाणें एच
स्वतंत्र पदार्थ आहे असे नाहीं, तर तो पदार्थविज्ञानाचा म्हणजे विषय-
अहृणक्रियेचा एक आवदयक भाग आहे, इतकेच. एखाद्या चौकटी आंखले-
ल्या कागदाप्रमाणे पदाथांचे असंख्य विभाग कल्पिता येतील, तो प्रत्येक
विभाग ज्ञेयरूप म्हणजे आपल्या ज्ञानाचाच विषय होईल. अआर्थात्त्या
असंख्य विभागांचे एकीकरण त्या ज्ञानाने केले, म्हणूनच त्या सबंध पदार्था-
ची एक व्यापि किंवा आकाति सिद्ध झाली. पदाथांचे भिन्न भिन्न ब स्वतंत्र
तुकडे करतां येतील; पण त्या पदार्थाच्या व्याततीचे अथवा त्या मूळच्या
पदार्थाने व्यापलेल्या अवकाशाचे वेगवेगळाळे अलग तुकडे करतां येणार
नाहींत, कारण एकीकरण--असख्य विभागाचे एकीकरण-हच व्याप्तीच स्वरूप
आहे. ते एकीकरण कालाधीन नाही. म्हणजे व्याप्तीच्या विभागाचं पूर्वी
'एकीकरण नव्हते, ते केव्हांतरी माणून झाळे, असे म्हणतां येत नाही.
किंबहुना विभागाची कल्पनाच ऐक्य करणाऱ्या व्यासीवांचचून संभवत नाही.
अशा रीतीने सूक्ष्म परिमाणु व स्थूल पदाथ यांचा सग्रह करणारी ब त्यांचे
'एककिरण करणारी ही व्याप्ति, अवकाश, अथवा आकारा, अखंड, अनंत,
ब अनादि आहे. पण ती व्यापि अथबा आकाशा, हा काही एक स्वतंत्र पदाथ
नसून व्यापक जाणिवेच्या एकीकरणाचाच एक प्रकार आहे. जाणिवेबाहेर
व्याप्तीस किंबा आकाशास अस्तित्वच नाही.
आतां पदाथांचा आकार किंबा त्याची व्याप्ति हा जसा आपल्या जाणिबे-
चाच एक प्रकार आहे, त्याचप्रमाणे पदार्थांचे रग, स्पश, गंध, इत्याद जे
अधिक स्पष्ट गुण आपल्या अनुभवास येतात, तेही आपल्या जाणिबेवरच
अबलंबून आहेत, ते बाह्य बिषय नाहींत, जशी दुःख ही एक जीवाची
संवेदना आहे, आपल्या जाणिवेला सोडून बाहेर स्वतंत्र असणारा असा तो
पदार्थ नाहीं, तसेच जे आपण पदाथाचे निरनिराळे गुण म्हणून म्हणतो, ते
आपल्याच इंद्रियांच्या संवेदनांचे प्रकार आहेत, उदाहरणार्थ, रंग हा दृष्टीचा
.बिषय आहे. अर्थात् दृष्टिच नसेल किबा द्रष्टाच नसेल तर रंग हा पदार्थच
-संभबत नाहीं. आतां रंगासारखा बाह्य पदार्थास व्यापून राहणारा ब तसा
'प्रत्यक्ष बाहेर दिसणारा गुण हा केवळ मनामय आहे, असे म्हणणे कोणास
५९१ दृष्टित्रम [भाग ४
चमत्कारिक वाटेल. परंतु ( रंगाची ) व्यात्ते हा एक स्वतंत्र बाह्य पदार्थ नसून
तो एक एकीकरण करणाऱ्या जाणिवेचाच प्रकार आहे, असं आपण ठरबिलेच
आहे. दुसरी अशी शंका कोणी घेतील की, आपल्या बेदना आपल्यालाच
होतात, त्या दुसऱ्याला होत नाहींत. म्हणून त्या आपल्या जाणिवेवरच अवलंबून
आहेत, असे म्हणतां येईल, पण पदार्थाचे रूप आपल्याप्रमाणे इतरांसही सामा-
न्यतः एकसारखेच प्रतीत होते, त्यास व्यक्तीच्या इंद्रियविज्ञानाचाच एक
प्रकार असे कसे म्हणावे ! अशी शांका येईल, परंतु ती व्यर्थ आहे. कारण एकच
रूप सर्वांना दिसते, असे जे आपल्याला वाटते, तो भ्रम आहे. सर्वानाच
काय, पण आपल्याच दोन डोळ्यांना पदाथाचे एकच रूप दिसत नसून दोन
रूपे दिसतात. ती सारखींच दिसतात व आपले डोळे एका रेषेत आहेत,
यामुळे ती एकरूप वाटतात. एका डोळ्याने तिरवे पाहिले, किवा एक
डोळा मिट्टन ब दुसर्या डोळ्याच्याखाली बोट घाळून बुबुळ फिरविला, तर
एकाचे दोन पदार्थ दिसणे, किवा पदार्थ फिरतो आहे, असे वाटणे वयेरे
प्रकार होतात, काविळीने पदार्थ पिवळा दिसणे, किवा पित्तविकाराने निर-
निराळे आकार भासणे, दोरीवर साप भासणे, अरण्यांत मृगजळ दिसणे, दग
घांबतांना चंद्र फिरतोसा वाटणे, उदबत्ती फिरवली तर अभिवतुळ दिसणे,
समांतर रस्ता दुरून निमूळता होत गेळेळा दिसणे, परातींतील पाण्यांत प्रतिबिंबित
चांदण्या खोळ अंतरावर आहेतसे दिसणे, कागदावरील चित्रांत जाडी किंबा
खोली दिसणे, वगेरे हे सर्व दृष्टिभ्रम आहेत.
पदार्थांचे बाह्यस्वरूप हे जर स्वतंत्र व स्वयॉसद्ध मानले, तर डोळ्यांत अंगुली
घातली असतां एकाचे दोन चंद्र दिसतात, त्या वेळीं त्यांपकी खरा कोणता
मानावयाचा, हे ठरवितां येत नाहीं, तरीच तीक्ष्ण दृष्टि, मंद दृष्टि, दूरपणा,
जवळपणा, मंद प्रकार, प्रखर प्रकारा, नसते पहाणे व दु'बिणीदून किंवा
सुद्ष्मदर्शक यंत्रातून पहाणे, इत्यादि पहाण्याच्या परिस्थितींत ब उपकरणांत
फरक पडेल, त्याप्रमाणे पदाथांचे आकार व रंग यांत फरक दिसतो, तेव्हां
त्यांयेकीं खरे कोणते व खोटे कोणत १ तसेच रूप रंग खोटे का दिसेनात,
पिवळा रंग वस्तुतः नसून जर कावीळ झालेल्या दृष्टीला भासतो, तर पांढरा रंग
तरी दिसतो, तो बाहेर नसून ती अंतःसंवेदनाच नाहीं कशावरून ! सूक्ष्मदर्शक
खबंआंतून पाहिलेला आकारच जर खरा मानावा, तर नुसत्या डोळ्याने पाहिले-
प्रकरण ४ थे.] दृष्टिश्रम ५१७
ळा आकार कोणाचा £ तो आला कोठून तातंर्य, त्यांपेकी कोणताही एक
जर कोठें बाहेर नसून आंतील इंद्रियसंवेदनेचाचच परिणाम असेल, तर
दोन्हीही प्रत्यय एकाच जातीचे असल्यामुळे दोन्ही प्रकार केवळ इंद्रिय-
विज्ञानाचेच कां मानूं नयेत ?
चक्षुर्वेसत्यं हा इंद्रियविज्ञानाचा सिद्धान्तनिरपवाद खोटा आहे, हे सुज्ञांस
सांगावयास नकोच. परंतु सृष्ट पदाथाच्या सत्यतेबद्दल ग्वाही देणाऱ्या इंद्रियांत
डोळे हेच महत्त्वाचे साक्षीदार आहेत. कारण, आपल्या जगिक ज्ञानापेर्की
ब5 जान आपणांस डोळ्यांकडून मिळते. यास्तव त्यांची साक्ष कशी
घादांत खोटी आहे, हे एकदां निश्चित कळले, म्हणजे अनमिज्ञांसही इतर
इंद्रियांच्या ज्ञानाबद्दल बिदोप विस्तारपूर्वक सांगावयास नको. म्हणून दृष्टि-
भ्रमाबद्दल थोडासा भधिक विचार करू.
पदाथाच्या रूपदरीनाला सत्यता केवळ नेत्रेद्रियासुळेच येते. रूपदशंन
खर काँ खोटे, हे इतर इंद्रियांस ठरविता येत नाही. म्हणजे एकाच पदार्था-
चे प्रत्येक इंद्रिय आपल्या संवेदनेप्रमाणे अगदीं मिन्न वर्णन देते. त्यास
दुसऱ्या इद्रियाकडून पडताळाही मिळत नाही. आतां नेत्रेद्रिय ब स्पर्शेद्रिय
यांचा असा पडताळा आहेसा वाटतो. कां की, एका इंद्रियाच्या ज्ञानाने
दुसऱ्या इंद्रियांचे ज्ञान आपण अनुमित करतो. आंघळा मनुष्य स्पर्शेद्रियाने
आकाराचा निश्चय करतो, व पदार्थांचा स्पर्श गुळगुळीत किंवा खडबडीत
लागेल, किवा तापून लाल झालेला धातूचा तुकडा हात भार्जील. हे अनुमान
आपण स्पर्ह न करतां नजरेनेच करतो. अन्या रीतीने ही दोन्ही इंद्रिये जरी
एकमेकांचा पुरावा करीत असलीं, तरी त्या दोघांच्या स क्षी एकाच अनुभवा-
च्या नसुन, एक इंद्रियज्ञान तर दुसरे केवळ अनुमान असा त्यांत फरक आहे.
पदार्थांचे रूप केवळ मनोमय नसून ते मनाच्या बाहेर आहे. अशी जी
आपली निश्चित बुद्धि असते, ह्याचे एक बलवत्तर कारण ऊसे आहे की,
पदार्थ आपल्या नजरेच्या बाहेर कांहीं अंतरावर आहेत, असे आपण प्रत्यक्ष
पहातोसे दिसते, परंतु हाही भ्रमच आहे. वस्तुतः आपणांस जे रूप दिसत
असते, ते आपल्याच डोळ्याच्या बाहुल्यांवरील उमटलेले पदाथांचे चित्र होय.
ज्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर हे चित्र उमटत नाहीं, त्यांना पदाथांचे रूप
नसल्याप्रमाणेच आहे. पदार्थ आपणापासून निरनिराळ्या अंतरावर आहेत,
५६८ अंतर म्हणजे काय ! [ भाग ४ था
अस जे आपल्याला बाटतें, तें अनुमानानें आपण ठरविलेले अडाखे आहेत,
आंघळ्यास एकाएकीं दृष्टि आली असतां, त्याला सवे पदार्थ एकाच
पातळीत डोळ्याला लाणून आहेत असे दिसत, अगदीं लहान मूल प्रथम-
दर्शनी चद्रादि दूरचे पदार्थ घेण्यास पाहत. याचे कारण ते त्याच्या डोळ्यास
लागून आहेत, असे त्यास त्यावेळीों बाटत असते.
बस्तुतः अंतर म्हणजे तरी काय ? दृष्टीपासून हृद्य पदाथापर्यंत गेलेली जी
काल्यनिक अगदीं सरळ रेपा तिच्या लांबीसच त्या पदार्थामधील अंतर म्हणतां
येईल, परंतु ह्या काल्पनिक रेषेच्या ऐबजी आपण जर एखादी अगदीं
सरळ काठी तो पदार्थ व आपले डोळे यांचेमध्य घरटी, तर ती अंतर
दाखविणारी मधली काठी कितीही लांब असली, तरी त्या काठीची सवे
लांबी भापल्याला दिसणारच नाही. फक्त डोळ्यांजवळचें टोक तेवढेच
दिसेळ, त्याचप्रमाण पदाथांचे प्रकाशकिरण अगदी सरळ रेषेने डोळ्यांत येत
असतील तर त्या सरळ किरणांच्या रेष्रेबरून तो पदार्थ अमुक अंतरावर
नेत्राबाहेर आहे, असा दृष्टीला अंदाज होण अशक्य असते. परंतु दृष्टीचा
बिषय असलेल्या पदाथांचा स्पर्श होण्यास किती पुढे जाब लागेल, याबद्दल
नेहमींच्या अनुभवाने आपणांस अनुमान करता येते. शिवाय सभाबास्च्या
पदाथाचे दिसणारे रंग व आकार यांच्या फरकांवरूनही, आपण त्यांच्यामधील
अंतर सापेक्षतेने ठरवूं पाहतो. हा सवे विश्वगोल इंश्वराने मोहरीच्या आकारा-
इतका सूक्ष्म केला, तरी आंतील सापेक्षता कायम राहिल्यामुळे जीवास
कांहींच फरक झाल्यासारखा वाटणार नाही ! ह्याप्रमाणे अतरा'चे ज्ञान सापेक्ष
आहे. तसंच ते वस्तुतः परोक्ष व अनुमानिक असून हढाभ्यासान त आपणांस
प्रत्यक्ष बाटते. तेव्हां ज आपणांस दूर दिसते तं दृष्टीला दूर नसून स्पर्शाला
दूर असत. तसंच डोळ्याच्या बाहुलीबर उमटलेली पदार्थांची प्रतिमाच
वास्तविक आपल्याला दिसत असतां, डोगरासारख्या पदाथांचे फार मीठे
आकार आपण पहातो, अस आपणांस वाटत, तेही केवळ परपरन ब
हढाभ्यासाने अनुमित होत असलेले पदाथाचे सापेक्ष ज्ञान आहे,
या दृष्टिभ्रमाप्रमाणेच स्पर्शज्ञानाचाही प्रकार आहे, थंड, उष्ण, मऊ,
कर्ळाण हे पदार्थांचे भासणारे गुण कोठे बाहेर स्वतंत्र नसून, त्या केबळ भिन्न
भिन्न इंद्रियसंवेदना आहेत. म्हणजे ते सारे बिषय मनोमयच आहेत. कारण,
प्रकरण ४ थ.] स्पशे आगि वास ५६५
थंडपणा, उष्णता, मऊपणा, काठिण्य हे जर स्वतंत्र बाह्य विषय असते, तर
ते सदा सवं.ना निश्चयेकरून सारखेच प्रतीत झाले असते; परंतु ते तसे होत
नाहींत. तर एकाच पदार्थाबद्दल प्रकृतिभेदाने प्रत्येकाची इंद्रियसवेदना भिन्न
होते. श्रीमंत नाजूक मनुप्यास ज कठीण व खरखर्रात भासेल, ते गरीब
राकट माणसास तसे वाटणार नाही, इतकेच काय; पण एकाच मनुष्याने
आपले दोन हात कढत ब थंड पाण्यांत बुडवून थोड्या वेळाने दोन्ही हात
कोमट पाण्यांत घातल्यास तेच पाणी एका हातास गार तर दुसऱ्या हातास
गरम लागेळ, याबरून हे उघड होते की, थंडपणा, उष्णता, मृदुपणा,
काठिण्य हे स्वतंत्र बाह्य विषय नसून, ह्या मनास होणाऱ्या संवेदना आहेत.
एखादा बर्फाचा खडा आपण हातांत घेतो, तेव्हां हाताला जड व गार
लागतोसा वाटतो; पण तो भ्रम आहे. वास्तविक “' गार ” ही कल्पना
हातांतील नव्हे, ती मनांतील आहे. तसच जडत्व वस्तूत नसून ते एथ्वीच्या
आकर्षणामुळें वस्तूंत आहेसे बाटते. ह्या अध्यासाची याहूनही विलक्षण
उदाहरणे आढळतात, एकाच्या पायास रोग झाला म्हणून गुडघ्यापासून खाली
तोडला. शुद्धीबर आल्याबर त्यांस कोठे बेदना होतात, म्हणून विचारता
पायाचे बोटांत होतात असच तो म्हणे, दुसऱ्या एकाच नाक कापले ब त्यावर
कपाळाची कातडी काहून लावली, मग नाकास स्पर्श केला, तरी कपाळास
केला, असे त्यास वाटे!
याचप्रमाणे प्नाणेद्रियाचीही गोष्ट आहे. पदाथांचे सूक्ष्म परिमाणु
घ्राणेद्रियास जाऊन लागतात, तेव्हां इद्रियसंबेदना होते. अथात् ती प्रत्येक
व्यक्तीची भिन्न असणार. त्या संबेदनब्यतिरिक्त घाण अगर बास हा बाह्य
पदार्थच संभवत नाहीं. तो केवळ इबद्रियसंवेदनेचा मनावरील परिणाम
आहे. एकदां एक कोळीण एका माळणीकडे पाहूणी गेली. तेव्हां तेथील
सुबासिक वासाने तिचे डोके इतके उठल की, तिला झोप येईना, तेव्हा
तिने आपली मासळीची रिकामी टोपली पाण्यांत भिजवून आली केली, आणि
तो मासळीचा दर्प जेव्हां सुरू झाला, तेव्हा ती सुखान निजली ! जनावराना
माणसांचा वास येतो, इतके त्यांचे भ्राणेद्रिय तीक्ष्ण असते, परंतु त्यांस नरका-
ची घाण येत नाही. तेव्हां सुगंध किवा दुगध हे प्राणेद्रियाचे स्वतत्र बाह्य
विषय नसून त्या अंतरांतील अनुकूल्प्रतिकूळ संबेदना आहेत, रुचि ह्वा
५७० गुणसमुदाय म्हणजे पदार्थ [ भाग ४ थां
षदार्थही बाहेरचा नसून रसनेंद्रियाचें एक विज्ञान आहे. प्रकृतिभेदानें रुचीं-
ची प्रतीति भिन्न येते. सुग्रास अन्नही ज्वरितास कडू लागते, ध्वनि अथवा
शब्द हाही स्वतंत्र बाह्य विषय नसून कर्णेद्रियांवर होणारा तो एक परिणाम
आहे, ध्वनीच्या लाटा बाहेर हवेत उत्पन्न होतात, असे शास्त्रज्ञ सिद्ध कर-
तात; परंतु त्या छाटा म्हणजे कांही ध्वाने नव्हे. जर कोणी ऐकणाराचनसेल
किंवा कोणास कर्णेद्रियच नसेल, तर ध्वनि ही कल्पनाच संभवणार नाही.
अर्थात् त्या ब्राहेरच्या लाटांच्या संवेदना मनाकडे पोचतील, तेव्हांच त्यास ध्वानि
असे रूप येते. तेव्हां हे रूप बाहेरचे नसून आंतलेंच आहे, हे उघड आहे
ध्वानि हा स्वतंत्र बाह्य विषय असता व त्याचा इंद्रियांच्या जाणिवेशी कांही
संबंध नसता, तर तोफेचा आवाज जवळच्यास कठोर व दरच्यास अस्पष्ट
असा काँ प्रतींत होता ! त्यांपकी कोणाचे ज्ञान खरंम्हणाबे ब दुसर्याच तरी
खोटे कसे मानावे £ बरे, ध्वनि हा ब्राह्म विषय जर स्वतंत्र व एकच आहे,
तर अशा भिन्न प्रतीति दोन्ही कश्या खऱ्या मानाव्या ? तेव्हां हच खरे की,
ध्वनि हा स्वतंत्र असा बाह्य विषयच नाही. याप्रमाणे शब्द, स्पर्श, रूप, रस,
गंध हे जे पदाथांचे गुण मानतात, व ज्या गुणसमुदायाच्या अस्तित्वामुळे
पदार्थांची बाह्य सत्ता खरी मानली जाते, ते गुण बस्तुतः मनाव्यतिरिक्त
बाह्य विषय नसून आपल्या जाणिवेच्या आश्रयाने अतरांत होणाऱ्या संवेदना-
च आहेत. अर्थात् अस्विल जड सृष्टीच ज्ञान आपल्याला कोठे मनाबाहेर
पेदा होत नसून. सारा अनुभव व प्रतीति अंतरांतच आहे, हे उघड झाले.
बिषयग्रहण-क्रियेत ज्या निरनेराळ्या इंट्रियसवेदना आपल्या मनावर
उमटतात, त्या संवेदनासमुच्चयासच आपण पदार्थ समजतो. पण वास्तविक
त्या भिन्न संवेदना उत्पन्न करण्यास जी बाह्य वस्तु कारण झाली, ती भापण
जाणतच नाहीं. कारण त्या बाह्य अधिष्ठानभत वस्तूचे ज्ञान केवळ शाब्द-
स्पर्शादि कांही विवक्षित गुणरूपापुरतेच आपल्याला होणे हाक्य आहे. पण
आपलीं इंद्रिये अत्पक्ञ व यथार्थ ज्ञानाविषयी असमर्थ असल्यामुळें बाह्य
वस्तूचे पूण ज्ञान कधींच होणे शकय नाहीं. निसर्गवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे,
प्रत्येक पदार्थास आधारभूत असलेली एक जड ब अज्ञेय वस्तु अथबा तत्त्व
बाहेर अपरंपार असतांना अद्वेत कसे सिद्ध व्हावे, हा प्रश्न उपस्थित होतो.
त्यास ब्राह्म असे उत्तर देतात की, (१) अश्या सर्बथा अज्ञेय व अनिर्वचनीय
प्रकरण ९ ये.] इंद्रेयसंवदना ५७१
बस्तूचं अस्तित्वच मानतां येत नाहीं. (२) माझी संवेदना म्हणजे मी--संवेदना,
ती संबेदना मला आत्म्याला सोडून कशी असणार ! आणि संबेदनेसह
आत्म्याचे कारण बाह्य जड तत्त्व कसे असेल १ (३) जे तत्त्व बाह्य अंतरावर
आहे ते अंतस्थ मनावर परिणाम कसा करील १ (४) कार्ये आणि कारण
दोन्ही शेय असतात, तेव्हांच कार्यकारणभाव सिद्ध होतो. अर्थात् संबेदना-
कार्याचे कारण अज्ञेय असणार नाहीं. (६) यास्तव बाह्य पदाथांचे अधिष्ठान
'जाणीब* किंबा मन अथबा आत्मा हेच असले पाहिजे, तात्पर्य, पदार्थांचा
गुणसमुदाय ज्या अधिष्ठानावर असतो, ते अधिष्ठान ब आपल मन ( आत्मा )
तत्त्वतः एकरूप असल्यामुळे पदार्थाच्या व्याप्तीने केलेले गुणसमुदाय चे एको-
करण ब आपल्या मनाने केलेले तज्जन्य सवेदनांचे एकीकरण यांचा पडताळा
जमून जँगिक व्यवहारांत सुसंगतपणा राहतो.
हं शोबटचे तात्पर्य कांहीं अपसिद्धान्त सोडून वेदांत प्रक्रियेशी बरेच जुळते
आहे, यांत दोंका नाही. आतां अजातवादाप्रमाणे जगत् झालेच नाहीं, असे
मानतात. दृष्टि सृष्टिवादाप्रमाणे जगताला आधार व अधिष्ठान आत्माच आहे
असे म्हणतात. कोणी असें म्हणतात कौ, बाह्य विषयज्ञानांत अतःकरण-
वृत्ति अभासासह बाह्य विषयापर्यंत जाऊन ती त्यास व्यापते ब त्यातील वृत्त्यश
अज्ञानावरण दूर करतो, ब आभास बाह्य विषयाचे प्रकाशन करतो, असा
बेदान्तमतांत सूक्ष्म मेद असला, तरी स्थूलमानाने पाहतां पदार्थज्ञान म्हणजे
वृत्तिज्ञान असेच बेदान्तमत आहे. कित्येक भोतिकशास्त्रश असे सिद्ध करतात,
कीं ज्ञान हे बाह्य पदार्थावर मुळींच अवलंबून नाहीं. बाह्य पदार्थ कांहींच
नसतां नेत्रेद्रियाच्या व कर्णेद्रियाच्या ज्ञानतंतूच्या ठिकाणी कृत्रिम आंदोलने
उत्पन्न केलीं, तर प्रकाश व ध्वाने यांचे ज्ञान उत्पन होत. तसेच उलट
प्रकाश व ध्वनि यांचीं बाह्य आंदोलने प्रमाणाबाहेर जास्त वेगाने झाल्यास
त्यांचें ज्ञान होत नाहीं. अक्षा रीतीने ज्ञानतंतूंच्या विवक्षित आंदोलनांतच सर्व
बिषयज्ञानाचें वर्गीकरण होते. उदाहरणार्थ, आपले नेत्रतंतु ब कगेतंतु ह्यांनी
आपलीं स्थानें बदललीं, तर बाह्यप्रकार(ध्वनिरूप) ऐकूं येईल व गाणे(प्रकाशरूप)
दिसूं लागेल ! याप्रमाणे सवे विषयांचा बाजार मनांतच असून इंद्रियांस
संवेदना करणारा बाह्य पदार्थ केवळ इंशेोच्छा होय, असं कोणी मानतात.
पण द्वैत आणि अद्वैत यांचा मिलाफ करण्याच्या हेतूनें कित्येक ब्राह्म कल्पना-
५.७२ करपनावाथ्यांचा एक प्रकार [माग 2 था
वादी असां युक्तिवाद करतात की, पदार्थ केवळ मनाच्या कल्पनेचेचच प्रकार
नव्हत. तसेच पदाथाचे सगुण चित्र मनोमय असून तशा भिन्न संवेदनांना
प्रेरक असे प्राथमिक धर्म माभ्न बाह्य वस्तूंत आहेत, असेही नव्हे. तर द्वैती
म्हणतात त्याप्रमाणे पदार्थाचे शाब्दस्पशा दि दुय्यम गुण व इंद्रियसंवेदनाप्रेरक
प्राथमिक गुण, हे दोन्ही बाह्य पदाथोच्याच ठिकाणीं आहेत. इतकच नव्हे तर
कावि १ चित्रकार त्यास प्रतीत होणारे सोंदर्य किंवा मधुरभाव हा एक तिसरा-
ही गुण बाह्य पदाथाच्या ठिकाणीच आहे. अशा रीतीने गुणबान् पदा्थोचे
बाह्य अस्तित्व कबुल करून ते पुढे द्वेत्यांस असे सांगतात की, पदाथांचे हे गुणा-
ल॑ंकार अनुभवणारें मनह्मी आणखी ह्या पदाथाच्या अंतर्गत माना, अर्शी अ-
संख्य ज्ञाताश्ञेयरूप मने ज्या अधिष्ठानाबर व्यक्त होतात, तोच सर्वज्ञ परमात्मा
होय. त्याच्या ठिकाणी ह्या सर्व पदा्थोतगंत मनाचे एकीकरण होते. तात्पर्य,
बिश्वात्मा केवळ नामरूपात्मक विश्वरूपांनीं व्यक्त झाला असे नव्हे, तर
निरानेराळ्या पदाथांत असलेले मन अथबा अहंकार हेही त्याचे ठिकाणींच
व्यक्त झाले आहेत, व्यक्त असणे हाच परमात्म्याचा स्वमाव आहे. परमात्मा
आणि तो अव्यक्त, ही कल्पना असंबद्ध आहे, प्रकार हाच त्याचा अखंडित
धम आहे. त्या प्रकाशांत जड सृष्टि ब अध्यात्म सृष्टि अशा भेदास जागा
नाही. जी जड सृष्टि आपण म्हणतो ती मनाच्या दृष्टीने मनोमयच आहे.
तसेच जी सुष्टि आज आपल्याला इंद्रियगोचर किवा मनोवेद्य आहे, तेवढेच
त्या परमात्म्याचे स्वरूप व्यक्त आहे असे मानण्याचही कारण नाही, एखाद्या
विस्तृत ग्रथांतील एखादे तुटक अवतरण वाचावे, त्याप्रमाणे हव्य जग हे
परमात्म-ग्रंथांतील एक लहानसे तुटक अबतरण आहे.
तात्पर्य, कल्पनावाद्यांचा सिद्धान्त असा आहे को, जे अनुभवास येतात,
ते नामरूपात्मक जग वब जीव हे सद्रूप आहेत. ते बाह्य दृष्टीने जसे भेदरूप
आहेत. तसे अंतदृष्टीन मनोमय ब एकरूप आहेत. जी सृष्टि आपल्याला लड
दिसते तीच विचारपूबक पाहिल्यास निजींव व जड नाही. ती एका चिद्घन
परमात्म्याची जागती चित्कला आहे, तो त्याचा चिद्विलास आहे. असें
विचाराअंती कळून येईल, असा ज्ञानविलास करणारा तो एक परमपुरुष
आहे. ती एक अचिंत्य अश्शी निर्गुण निरुपाधिक अथबा केवळ काल्पानिक
सत्ता नाही, तर तो एक सगुण परमात्मा आहे; व नामरूपादि भेदांनी युक्त
प्रकरण 9 थे.) द्राविडी प्राणायाम «७६
अखे जीव आणि जग हे त्याचे स्वगत भेद आहेत. भेदांत अभेद, द्वैतांत अद्वेत तें
इं असें आहे. ही केवळ कल्पना नव्हे. हे केवळ ज्ञान नव्हे. हा अनुभव आहे.
त्या महानुभवासच भूतांतरात्मा किंवा परमपुरुष असे ब्राह्म मानतात.
पदार्थशानाच्या प्रक्रियेचे ब्राह्मपद्धतीन भोतिकशास्त्रांच्या आधारावर आम्ही
जें वर फार सविस्तर विवेचन केळे आहे त्यांत आम्हांस हच दाखबावयाचें
आहे काँ, मायाबाद्यांचा विवतेवाद टाळून ब॒योग्यांच्या प्राणायामापासून
समाधीपर्यंतचा दिव्य अनुभव व अर्तींद्रियवाद यांबद्दल ब्राह्मांनी तुच्छता दर्शविली
पण त्यांत त्यांनीं मुद्द्याची अडचण मुळींच टाळली नसून हा प्राणायाम निदकांचा
एक द्राविडी प्रागायामच झाला, कारण ब्राह्मांनीं इतका सर्व काथ्याकूट
केला, पण अनंताच्या ठिकाणीं अंतबंत जीब कसा निर्माण झाला,
परमात्म्याच्या ज्ञनवृत्ततून जीवगत अज्ञान कसें उद्भवल; अविकारी सामान्य
सत्तेतून विकारी जग कसे संभवले १ हे सर्वे ूढ कधींच न उकलणारे
आहे असे म्हणून त्यांस स्वस्थच बसावे लागले, तात्पर्य, “माया? या दोन
अक्षरांत जो अर्थ आहे तितकाही सर्व अभिप्राय या बिस्तुत बिवेचनांत नाही,
हेच आम्हांस स्पष्ट दाखवाबयाचे आहे. असो.
ब्राह्मांच्या ह्या विवेचनावरून ते जीव आणि कूटस्थ, इश्वर आणि ब्रह्म
असे चेतन्याचे चार भेद मानीत नाहीत, मनासच ते आत्मा म्हणतात, असे
दिसते. उन्मन स्थितीचा अनुभव त्यांस नसावा असे वाटते. त्यांची विचार-
सरणी नेति, नेति, अशी व्यतिरेक पद्धतीची नसून अन्बयपूर्वक दिसते. पण
ते त्यांचे एकीकरण जीव, जग ब ब्रह्म ह्या त्रयींच्या पुढ जाऊच शकत
नाहीं. वस्तुतः नामरूप व त्यांच्या पांघरुणाखाली असलेल नित्यतत््व असे
जगांतील वस्तूच दोनच बर्ग बेदान्ती मानतात. आणि अविभक्त विभक्तेषु
ह्या एकीकरणाच्या प्राक्रियेने अखेर एक सत्तासामान्यत्व मात्र राहते, असें
ते अनुभवितात. हे सत्तासामान्यत्ब ब्राह्मांस अमान्य आहे अस नाहीं. पण
नामरूपाचे पांघरूण न काढतांच ते त्या ब्रह्मसत्तेचा अनुभव घेऊं पाहतात.
इतकंच नव्हे, तर सत्तासामान्यत्व ही एक केवळ अस्तिबाचक स्थिति नसून
तो अनंतकल्याणगुणबान् ब क्रियावान् असा परमपुसर्ष आहे असेते
मानतात. त्यासच उद्देशून सत्यंज्ञानमनंतं हे त्यांचें दुसरें आदरोवाक्य आहे,
श्याचा विचार पुढील प्रकरणांत करू,
हिहिि्ुहि िबयावावायपऑँममखपोगशिषषष्
प्रकरण पांचवं
तत्त्वक्षान (पूर्ढ चाटू)
कलंक
त्रिगुणांचे प्रकार
साधारण-ब्राह्मांचे दुसर ब्रीदवाक्य “सत्यं ज्ञानमनंतं त्रह्म' असे आहे. हं
वाक्य तोत्तरीयोपनिषदांत दुसऱ्या अध्यायांतील पहिल्याच अनुबाकांत आहे.
जवळजवळ त्याच अर्थांच “ सब्चिदानद ” हेही विदोषण ब्रह्माचे स्वरूप-
लक्षण मानतात. पण ह्या स्वरूपलक्षणांत सत्य किंबा सत्, ज्ञान किबा चित्
आणि अनत किंवा आनंद हां जी निरनराळां पद आहेत, ते वस्तुतः
ब्रह्माचे निरनिराळे गुण नसून अन्रह्मापासून ब्रह्माची व्यावृत्ति करविणारीं
अशी ही पदे आहेत. तात्पर्य, त्रह्म ह त्रिविध नसून एकरस आहे ब त्यास
वरच्यांपैकी कोणतीच ।िदोषणे लागत नाहीं. कारण ते निर्गुणच आहे, असा
बेदान्ताचा आराय आहे.
परंतु साधारण-त्राह्मांचें ह्या गुणत्रयाचे रहस्य वरील प्रकारचे नाही. या
पदांची सापेक्षता जरी त्यांस कबूल आहे, तरी असतू , जड ब परिच्छिन्न श्या
गुणांचा निरास करण्याकारितां ही उगाच ब्रह्मबोघा्थ ग्रहित केलेलीं विशेषणे
आहेत, कांट्याने कांटा काहून पुढे दोन्हीही काटे टाकावे, त्याप्रमाणे ह्या
विदोषणांच्या सापेक्ष जोड्या ब्रह्मबोधांत ग्रहण कराबयाच्या नसून अखेर
सोंडावयाच्या आहेत, असे मानण्यास ब्राह्म तयार नाहींत. पूवपक्ष, उत्तरपक्ष
आणि दोहोचा समन्वय; ऐक्य, भेद आणि भेदाभेद; जड, जीव आणि
जाणीब; पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा; अद्यी कल्पनावाद्यांची विचार-
' सरणी आहे. ह्या विचारसरणीत तिन्ही पद सत्य मानून समन्वयाचा प्रयत्न
केलेला आहे, तो बेदान्तास संमत नाहीं. गेल्या सालच्या (१९२६) तत्त्व-
बेत्त्यांच्या सभेच्या अध्यक्षानी तर ही ब्राह्मकल्पनाबाद्यांची भूमिका मागें
एके ठिकाणीं दशावेल्याप्रमाणें अधिक स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्या-
प्रमाणे बाह्य पदार्थांचे ठिकाणी त्यांचें श्रुणात्मक असणें हासत गुण, इंद्रिय-
भा. ४ प्रकरण ९ वे.] पदार्थाचे गण ५७६
संबेदनांस प्रेरक हाणे हा चित् गुण, आणि चित्रकार व कवि यांस स्पष्ट प्रतीत
होणे, हा आनंद गुण. ह्या त्रिगुणांस: आणखी “' मनोब्रजझमेतिव्यजानात् ” ह्या
श्रुतीप्रमाणे मनाची जोड मानली, म्हणजे ज्यांस वेदान्ती अन्नह्म म्हणतात, त्या
बाह्यपदाथासही सश्चिदानंदत्नरह्म असेच म्हणावे लागेल, अर्थात् हा ब्राह्मांच्या
दृष्टीनं विचार झाला. बेदान्ती जे विद्यारण्यस्वामी, त्यानी असे म्हटल
आहे कोंः---
सच्चित्सुखात्मक ब्रह्म नामरूपात्मक जगत्, || -- पंचदशी, १३1६२
निस्तत्ये नामरूपे द्वे जन्मनारायुते च ते ॥ --पचदश्ली, १३॥७९
वेदान्त्याच्या मताने जगाच नामरूप हे मायेच गुण आहेत, अथात ते
मिथ्या आहेत. तेच द्वेतास कारण आहेत. ह्या गुणद्रयापेकी रूप हा गुण
अशाश्वत असल्याबद्दल ब्राह्माची खात्री दिसते. पण नामास मात्र ते सोडीत
नाहींत. सबेदना ( ७०९7०९७101 ) आणि कल्पना (९०1००७1101 ) किवा
संकल्प यांतील भेद बेदान्त्यास कळला नाही, असे त्याच म्हणणे आहे. ते
म्हणतात कीं, इंद्रियविज्ञान हृ जस क्षणभगुर आहे, तसे संकल्प नाहींत.
संकल्प हे सत्य ब नित्य आहेत. तात्पय, ब्रह्माचे सकल्पगाभित सगुण नाम
हे ब्राह्मांस अत्यंत प्रिय आहे. ते गेर आहे अस माहीं. परतु त्यामळ
त्यांची मांत सगुणब्रह्मांतच गंतून ते द्वेतांत अद्वेंत सिद्ध न करितां अद्वेतात
द्वैत राखण्याचा मोह मात्र त्यास दुनिंवार झाला आहे, ह त्यांच्या पुढील
बिचारांवरून दिसून येईल. सत्यज्ञानमनत ब्रह्म केवा सव्चिदानद भ्रह्म ह्या
वाक्यांच्या आधार साघारण ब्राह्यांपर्की प्रमुख तत्त्ववेत्त्यांच्या विचाराचे, र्पष्टी-
करणार्थ, पुन्हा एकदां समालोचन करू.
ज्ञाता ब शेय यांचे जे एकीकरण त्याचेच नांव ज्ञानहोय. या जोडीऐकी
कोणत्याही एकाचे अभावी ज्ञान ही कल्पनाच सभवत नाही. सद्दपाची गोष्ट
ही काँ, ब्राह्मांच्या या एकीकरणांत ज्ञाता व शेय हा भेद कायमच राईतो.
ज्ञानबत्ता ही एकजिनसी एकच खरी; परतु ती निरुपाधिक नाहीं. अनेक
अॅवेषयांना नित्य प्रकाराणारी अशी ती आहे, नित्य जागरूक अशा परमात्म्या-
च्या शञानक्तेत अखिल विषय हे जर नित्य सिद्ध नसते, तर र्जाबाला पूर्व-
स्मृति अगर अनुभब हीं दोन्ही अशक्यच झालीं असती. पूर्ववयांतील असंख्य
"गोष्टी बिस्मतींत नाहीशा होणे, हाच ज्याचा स्वभाव, तो किंचितज्श जीव निद्रा-
$'७६ क्रक्षाची ज्ञांनवत्ता [माग ४ था
बद होऊन अत्यंत कल्पनाशून्य स्थितींत गेल्यावर सुद्धां, पूर्वी शात असलेल्या
अथवा अनुभविलेल्या गोष्टींचे संस्कार त्याच्या रिकाम्या झालेल्या आहेकारांत
असतात, असे म्हणणें परस्परविरोधि होईल. पुन्हा जाग््तीबर येणें हेही ज्याच्या
इच्छेच्या भाधीन नाहीं, शिवाय जेथे देहबुद्धि व मन या दोघांचा लोप
होतो, तेथें झोपेतून उठावे, अशी इच्छाही संभवत नाहीं. तसेच अमुक
अनुभवाची अमुक वेळीं स्मृति होणे, अमुक विचार अमुक बेळी मनांत येणे,
यांपेकी कोणतीच गोष्ट ज्याच्या स्वाधीन नाही, अशा सर्वतोपरी असमर्थ
जीबास वेळोवेळीं पूरवस्माति देऊन व जाग्रत करून, व्यवहारक्षम करणे हें
काम जी सत्ता करते, तीच परमात्म्याची अनाद्यनंत ज्ञानवत्ता होय. तिच्या
बाहेर कोणताच विष्रय-स्थूल पदार्थ अथबा मनोमय कल्पना, - कांहींच असणे
दक्य नाही. कारण जाणिवेच्या बाहेर विषयाची सिद्धि करणार कोण? आणि
तसेंच उलट बिषयावांचून जाणीव, ज्ञेयावांचून ज्ञान हे तरी असणार कसे १
पू्बी सांगितलेच आहे की, प्रत्येक विषयग्रहणाच्या क्रियेत जीवात्मा हा
ज्ञाता ब जञेयरूप असतो. कारण जेयरूप बिषयांसही अधिष्ठान त्याचेच असतें.
अशा ह्या आत्म्याचे स्वरूप तत्त्वतः शाश्वत व विभु असेच आहे. व्यष्टिरूपांत
त्याचे जे व्यक्तत्व तेच अशाश्रत व परस्पर मिन्न असे भासते, आतां जड
सृष्टि ही जीवात्म्याहून भिन्न असून तिचा जीवात्म्याशीं जेवढा संबंध येतो,
तेवढी ती त्यास ज्ञात होते. आणि तों संबंध सुटला, म्हणजे ती पुन्हा अज्ञात
होते, अशी जी लोकिकी समजत आहे, ती चुकीची आहे. ज्ञाता आणि शेय
हीं एकमेकांपासून अलग असून, कांही कालमात्र त्यांचा संबंध होतो, अशी
वस्तुस्थिति नाहीं. तर परमात्म्याची जी अखंड ज्ञानवत्ता तींच ज्ञाता-शेय
अशी उभयरूप आहे. तीच जीवात्म्याच्या जीवनांत व्यष्टिरूपांत ज्ञाता-ज्ेयरूपाने
व्यक्त होते. आपण ज्यास आपला आत्मा म्हणतो, त्याचे व्यक्तिगत व सर्व-
गत अशीं दोन रूपं आहेत, तो बिज्ञानात्मा आहे; तसाच तो विश्वात्मा आहे.
तो जीबात्मा आहे, तसाच तो सर्व भूतांतरात्मा आहे. तत्त्वतः तो एकच
आहे. तेव्हां पदाथ आपल्या जाणिवेच्या कक्षेत असोत अगर बाहेर असोत, ते
सर्बगत असलेल्या व्यापक जाणिवेच्या सप्तेहेन बाहेर असणारच नाहींत,
अशी ही जाणीवही तत्त्वतः आपल्या आत्म्याचीच असल्यामुळे प्रत्यक्ष इंद्रिय-
संबेदरनंतून दूर राहिलेले बिषयही आपणांस मनोवेद्य होतात. कारण ते ज्या
झकरण ५ ्वँ.] ब्रह्माची ज्ञानवसा :५७७
शानवत्तेच्या आधारावर असतात, ती चित्कला एक ब अखंड असून ती
आपल्या जाणिवेशीं तत्त्वतः एकरूपच आहे. आपण जेव्हां अनंत विश्वाची
कल्पना करतो, तेव्हां त्यास आधारभूत असलेल्या विश्वात्म्याचेही आपणांस
चिंतन होत, कारण विषयभूत पदाथस व्यापावे, हाच आत्मप्रकाशाचा धर्म
आहे. आपल्या व्यास्तीच्या कल्पनेत एकीकरणाची व अनंतत्वाची कल्पना
जशी अंतभूत होते, त्याचप्रमाणे या एक व अनंत अश्या अवकाशाच्या
कल्पनेत तत्प्रकाशक आत्म्याचे अनंतत्व व एकत्ब याचेही ज्ञान अध्याहृत होतें.
आतां ही ज्ञानवत्ता अमादि ब अनंत आहे असे वरती म्हटले. येथें
अनादि व अनंत हे शब्द केवळ गोरवपर अथवा वाद खुटविण्याकरितां उप-
योजिळे, असे नव्हे. वस्तुस्थिति अशीच आहे कीं, ही ज्ञानवत्ता पू>ऐ एका
कालीं नव्हती व पुढे एका कालीं अस्तित्वांत आली, अशी कालाची कल्पना
संभवत नाहीं. वस्तुतः काल हा जाणिवेहून सवतंत पदार्थच नाहीं. जाणिवे-
च्या बाहेर कालाची कल्पना आपण कशी करणार १ कारण ज्याची कल्पना
करावी तो जाणिवेतच आला असे म्हणावे लागेल.
आपण मागे पाहिलेच कीं, दोन पदाथांमधील अतरास आपण अवकाश
असे म्हणतो. अवकाश ही कल्पना सापेक्ष आह. अतिशय अतरावरील
अवकाशाच्या काल्पनिक भागांचे एकीकरण करून अखंड एकरूप असणारी
जी व्याप्ति तिची कल्पनाही जाणिवेच्या ५डातच येते. जाणिवेच पोट
इतक मोठे आहे की, तीस व्यासि ही उपाधीच लागत नाहीं. निराकाद ब
निरबयब असं ते आहे. व्यासीच्या कल्पनेप्रमाणे आतां आणि मग, पूबी आणि
नंतर, अशा सापेक्ष कल्पनांतील ज अंतर त्यासच आपण काल म्हणतो. कालाचें
अस्तित्वही सापेक्ष आहे, निरपेक्ष नाहीं. कारण कोणत्या तरी घडलेल्या ळगर
घडणाऱ्या गाष्टींकडे त्याचा संबंध आहे. ह्या घडणाऱ्या गोष्टी कर्धा कर्घी
सूक्ष्म व केवळ मनोवेद्य असतात, तेव्हां त्यांचे आपणांस नेहमी भान असतेच
अस नाहीं. यामळे आपण जेव्हां आतां किवा पूर्वी अथबा मग हे शब्द
उच्चारत!, त्या वेळीं कोणत्या तरी गोष्टीशी या शब्दांचा अवड्य संबंध असतोच
हआपल्या ल्क्षांत येत नाहीं. वस्तुतः कांहीतरी क्रियेबांचून काल सभवत
नाहीं. कारण अनंत क्रियांच्या सांखळीनेच काल मापला जातो. त्याचप्रमाणे
क्रालाबाहेर क्रियाही संमबत नाहीं. तसच कोणतीही क्रिया कालाच्या
(४)... ४
"९७८ क्षाणिक विज्ञान [भाग ४या
अगद आरंभी झाली, अथवा अगदीं शोबटीं होईल, असंही म्हणतां येत
नाही. आरंभी झालेली पहिलीच गोष्ट कोणती म्हणावी कीं, ज्याच्यापूर्बी
कांहींच घडले नाहीं, कारण “ ज्याच्यापूर्वा '” असें म्हणतांना, त्या गोष्टीच्या
पूजी काल होता, अस ग्रहित धरावच ल'गते. तसेच कालाच्या अंताचीही
कल्पना संभवत नाहीं. आतां काल हा स्वतंत्र पदार्थ नसला, तरी तो ज्या
क्रियाबर अबलबून आहे, त्या क्रियांचे प्रकाराक ज्ञान आहे. अशा रीतीने
अनंत काल ही कल्पनाही ज्ञानाच्याच पोटांत स मावत असल्यामुळे ज्ञानही
वस्तु क्ष(णक नसून अनत आहे व ती अखंड आहे. काल आणि व्याप्ति
क्रिवा आकाश हे पदार्थ अनेक गोष्टींनी खोडत झालेले दिसले, तरी ते बस्तुतः
अवडच आहेत. कारण काल आणि व्याप्ति किंवा आकारा यांच्या कोणत्याही
दोन क.ल्यनिक खंडांच्या दरम्यान अनुक्रमें काळ भाणि आकाश यांहून
दुसरे काई!च असत नाहीं, ह्याप्रमाणे अखंड आणि अनंत असा काल व
त्यासि यांच एकीकरण ज्या जाणिवत होते, ताही तशीच असली पाहिजे, हे
उघड झाल. कारण असा कोणताही काळ कल्पितां येत नाहीं का, ज्या वेळी
क्रिया संभवणार नाही. आणि अशी क्रिया किंवा काळ संभवत नाहीं कीं, जो
लागिमेत येऊ शकणार नाहीं.
संवेदनेच दोन प्रकार असतात. निरनिराळ्या धडामोडीच्या निरनिराळ्या
संबेदना होतात ब सर्व घडामोडींचा एकीकरणाने अर्थ करणारी एक ज्ञान-
रूप संबेदना असते. जगांत घडणाऱ्या गष्टी इतक्या सुक्ष्म ब जलद घडत
सझाहेत कीं, त्यांस बेगवान् नदीचीही उपमा शोभणार नाहीं. ह्या क्षणींची
क्रि्रा उत्तरक्षणी रहात नाहीं. कोणतीही वस्तु केव्हांही आहे, असे म्हणतां येत
नाहीं, कारण जो आहे *हणून मनांत यावे, तिला आहे *हणावे तों पूर्वेक्षणींच
तिच रूपातर होऊन ती आहे म्हणणे खोटे पडतें. कारण पूर्वक्षणीं पा हिळेली
बस्तु उत्तरक्षणा रहात नाही. तींत पालट पडतो. तोच दिव्याची ज्योत
दोनदा बोट भाजू शकत नाहीं. नदींत एक पाऊल टाकाबं तों दुसऱ्याच
चावलास नदीचे पाणी बदलत |! तीन बषाच्या अवधीत मनुष्याचे शारीर
नखाशिखात नबीन बनते. पूर्वीची धिप्पाड शरीरे आज खुस्टलीं, पूर्वीच्या
नेमषारण्य-बह्मारर्याची आज उद्यान झाली! मध्ययुगीन भारताच्या राजधान्या
स्ञामिनांत गडदल्या ब एका खारटणावर मुंबई उभारली ! पूर्वी देश होते तेथे
भ्रकरण ५ वे.] ब्रझाची ज्ञानवत्ता ५ ७९
समुद्र झाले ब हिमाल्याचे पाय धुणारा उपसागर मागे हटला ! अशा रीतीने
क्रियात्मक जग क्षणोक्षणां पालटत असले, तरी अश्या असंख्य क्षाणिक गोष्टींची
माळ गुफून, तिचा इतिह!स ब्नांबणारी जाणीब तुटक नसून ती अखंडच
आहे. म्हणूनच आपल्याल पूर्वी ब नंतर या दोन काटवाचक शाब्दांचा
सत्रंध जोडतां येतो. तिन्ही काळ या व्यापक जाणिवेत नि्त्यांसद्धच आहेत.
हणूनच अत्यंत प्राचीन शोध व भविष्यवाद हेही संभवतात. व्यक्त आणि
अव्यक्त, हदय आणि अदृब्य, आपल्याला मनोबेद्य अथवा अर्चित्य, अशा असंख्य
शोष्टी व्यापक जाणिवेत नित्य सांठाबेलेल्या आहेत. जीवाचा जन्म ब त्याच्या
आयुष्याचा शेवट काल्पतां येतो, आणि त्याबशेबर त्याच्या सोपाक
खाणिवेचाही आरम आणि दोबट झालेला दिसतो. परतु अनंत आ'ण सना-
तन अश] श्ञानवनेचा जीवात्मा म्हणून व्यक्त झालेला जो ऊल्पांश त्याची ही
कथा आहे. अथात् तो ज्यांतून व्यक्त होतो ब ज्यात ₹क्य तर लीन झाटासा
चाटतो, ती परमात्म्याची ज्ञानवत्ता पूवी व नतर तशीच कायम उःसते.
जीवाच्या जन्माबरोबर ज्ञान उत्पन्न होत नाहीं व त्याचा कधीं नाशही होत
नाहीं. ज्ञानवत्ता सदैव ज गरूक आहे. तिला विस्मृति कधींच ठाऊक नाई.
ससंच तिला अज्ञात अस त्रिकालांत कांच नाही.
तात्पर्य, ही ब्रह्माची ज्ञानवत्ता हीच आपल्या जीवनाच रहस्य आहे. ("च
आपल्या सर्व ज्ञानास आधार आहे, ती अनंत प्रकारच्या संबदनांचे रूप
सारण करून आणि त्यांचे एकीकरण करून ह्या आश्चयजनक विश्धरूपाने
आपल्याला प्रतोत होते, तीच निद्रा ब विस्माते यात आपली इच्छा नसतांही.
नाहींशी होते आणि ताच पुन्हा जागात व स्मृते ह्या रूपाने आपण होऊन
प्रगट होऊन जीवाच्या जाग़्तीतील व्यवहाराचे जाळे गुफते. ती आपल्या
ठिकाणी व्यष्टींचा अमिमान उत्पन्न करते ब आपल्या जन्माबरोबरच ती उत्पन्न
होऊन जीवाच्या जीबनाधीन झालो, असे ती भासविते. परंतु वास्तविक
ती स्वतंत्र आहे, ती कधी उत्पन्न झाली नाहो. ब कधाही नाश पावत नाही.
कयास आरंभ व रोबट भासतो, ती देहेंद्रियानीं मर्यादित झ,लटेली तदंशभूत जीव'ची
जाणीव होय. विश्वात्म्याची ज्ञानवत्ता अमर्याद, अनंत ब पूर्ण आहे. तिच्यांत
नवीन संजेदना उत्पन्न होत नाहीत ब पूर्व संबदेनांचा कधीं लयही होत नाही,
भूतभबिष्यवर्तमान ह्या तिन्ही काळीं घडणाऱ्या गोष्टी ब उत्पन्न होणाऱ्या असंख्य
५८० स्वरूपलक्षण [भाग ४ था
कल्पना या ज्ञानवत्तत नित्यसिद्धच आहेत. अशी ती ज्ञानबत्ता आपणांस
विषयरूप आहे. तसंच विषय पालटतात, पण ती साक्षीरूपानह्ी नित्य कायम.
आहे. ती अविकारी म्हणजे न बदलणारी असली, तरी जीवात्मे व जग तिच्या,
आधारावरच व्यक्त होतात. त्यांचे अस्तित्व सापेक्ष झाहे पण सत्य आहे.
मायावादी म्हणतात, त्याप्रमाणे तो भ्रम नव्हे. ब्राह्माच म्हणण असे आहे की,
भ्रम हा जर खरा आहे, तर ज्याला भ्रम झाला, तो व्यष्टिरूप जीबह्दी खरा
असला पाहिजे. तो खरा नसला तर भ्रम तरी कोणाला होणार ! अदा रीतीने
दोन्ही खरे मानल्यावर, इंश्वराची आणखी असंबद्ध माया मानण्याचे कारण
रहात नाही. तात्पर्य, जीब हा मायाकार्य नाहीं. त्यास केवळ व्याबहारिकच
सत्ता आहे असं नाहीं, तर पारमार्थक सत्ताही त्यास आहे. आणि पर-
ब्रह्माचा जीबात्म्यांशी जो संबघ आहे, तो केवळ तटस्थ लक्षणात्मक नसून
ते परब्रह्माचे स्वरूपलक्षण आहे.
प्रत्येक व्यक्तींचे संवदनात्मक ज्ञान भिन्न म्हणजे विलग असते. एकाच्या
इहृंद्रियाच्या अथवा मनाच्या क्रिया दुसर्याच्या स्वाधीन नसतात. हे जरी खरें
आहे, तरी सवांच्या सबेदनात्मक ज्ञानांत स्थलमानानं सारखेपणा असतो.
त्याचप्रमाण एकाच [वचार ब भावना त्यास दुसऱ्याला रता यतात, ह्यावरून
सवांच्या अस्तित्वाच्या बुडाशी असलेली जाणीब ही एकच आहे. त्यामुळे
प्रत्यक्ष इंद्रियसंवेदनांपुरंत जीवाचे ज्ञान जरी फारच मर्यादित असल, तरी
फार दूर अंतरावरच्या व प्राचीन काळच्या गोष्टीही त्यास मनोवेधक होतात
यावरून जीबाच्या सत्तेत सातत्त्व आहे, त्याप्रमाणे अनंतत्वही आहे. मी
अंतधंत आहे असे जीवान ऑषल्याला आळखण्यात जीव आपल्या कल्पनेने
सातत्वाची मर्यादा ओलाडतो. कारण सांत आणि अनेत ह्या कल्पना परस्पर
सापेक्ष आहेत. सांताला सत्यत्ब दिल्याबांचून अनंतत्वाला तरी खरपणा
कोठून येणार ! ब्राह्म म्हणतात को, अद्वेती जे मायाबादी ह्याचे चुकत ते
-थेथेच, वास्तविक जीव हा किंचिज्ञ आहे, अपूण आहे, अपवित्र आहे
पापी आहे, या निष्रेधात्मक सर्व गोष्टी खऱ्या आहेत, म्हणनच पर*%रास
सापेक्षतेने पूर्ण, पवित्र, पावन व प्रेमी अशीं बिधायक विशेषणे आपणांस
देतां येतात, जगात प्रेम आणि दया असे हे गुण ज्याअथी खरोखर आहेत,
स्याअर्थी प्रेम आणि दया इत्यादि गुणांनी जोडले जाणारे जगांतील भेदई
अश्रकरण ५ वें.] आनेंद्ंगुण ५८
सत्यच असले पाहिजेत, मायलेक, नवराबायको, पूज्यपूजक यांच्यांत दिसून
येणारें प्रेम द्वेतांत अद्वेत ब भेदांत ऐक्य सिद्ध करते, अध्यात्मांर्ताल अनुभवही
च सिद्ध करतो. एकाच ढालीला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे भेद आणि
पेक्य ह्या एकाच वस्तूच्या दोन बाजू आहेत. नेतिक दृष्ट्या बरील मांडणी
अद्वेती मायावादापेक्षां ब्राह्मांस अधिक सयुक्तिक दिसते. ते म्हणतात की,
जीबाचा पुरुषार्थ त्याच्या महत्त्वाकांक्षेत आहे. ती त्याची महत्त्वाकांक्षा अमयाद
र्ाढणारी असते, यातच अनंताशीं असलेल्या त्याच्या सापेक्ष संबधाची
शाश्वती आहे.
आनंद हं जं आणखी एक पद आपण परमेश्वरास लावता, त्याच्या
सत्यतेचा ब्राह्यांच्या दृष्टीन आतां थोडासा जास्त खुलासा करू, परमश्वर हा
अनंत म्हणजे पूर्ण असला पाहिजे. तो आनदमय म्हणजे पवित्र, गणेश्रर्य-
संपन्न ब सुखरूप असला पाहिजे. ही गोष्ट या गुणांचा अभाव भथवा
कमतरता आपल्या ठिकाणी दिसते, त्यावरूनही दिसून येईल. कोणाचीही
दुगुणांकडे स्वाभाविक प्रत्रत्ति नसते. प्रेमादे सदगुण दवेषादि दुर्गणांपेक्षा श्रेष्ठ
असे कोणीही कबूल करील, जुलूम-जबरदस्ती ब पाप न करतां कोणाच
ऱ्ष्सित हेतु जर सिद्ध होत असतील, तर कोणाचीही पापाकडे सहसा प्रवृत्ति
होणार नाही, अर्थात् या सदसद्विवेकबुद्धीची जाणीव प्रत्येक व्यक्तीच्या
ठिकार्ण, सारखीच असणार नाहीं, ती ज्या मानाने जास्त असेल, त्या मानाने
तो इंधरासन्निध गेला असे आपण म्हणूं यावरून हे जे गुण जीवाच्या
ठिकाणीं अरातः व्यक्त होतात, ते पूर्णपणे ब्रह्माधिष्ठानाच्या ठिकाणी असले
पाहिजेत, ह उघड झाले,
आतां परमेश्वराच्या ठिकाणचे प्रेम, पावित्र्य, आनंदादि गुण बाह्य जगा-
कडे पाहून आपल्याला नेहमींच प्रतीत होतील, असे नाही, इतकेच नव्हे तर
जलप्रलय, अभिप्रलय, भूकंप, लढाया, रोग, बाल्ष्ठांचा जुळूम इत्यादि
विध्नांनीं जगिक व्यवहार इतके खचून गेळे आहेत काँ, या सवे इृत्याचें
आधेष्ठान आनंदमय ब्रह्म असाब, ही गोष्ट परटण दुरापास्तच होते. यासळें
'यरमेधराच्या ठिकाणींच अपूणता, असामथ्ये ब दुःख इत्यादि ल्क्ष्णे
असावींत, असे क्षणभर वाटूं लागते, परतु तें आपलें अज्ञान आहे.
दुसऱ्याच्या हातून घडलेल्या कार्याचे बाह्य स्वरूप आपल्याला दिसते;
ट्रे दुःखर्मामांसा [माग ४ था.
दण त्याच्या मागें असलेला हेतु आपल्याला कळत नाहीं. सामान्य माणसांचे
हेतु जर आपल्याला जाणतां येत नाहींत, तर त्या सर्वज्ञ परमेश्वराचे हेतु
आपणां किचिज्जञांस कसे समजावेत ? असे आहे तरी भाषण व्यवहारांत 3ल्प-
पारिचितावरही त्याच्या सद्धेतूनद्दल भरंवसा ठेवून व्यवहार करतो म्ग बुद्धिवादी:
ब चिकित्सक असे ब्राह्म म्हणतात काँ, तसा निधार नि:र.कपणे परमेशधरावर
कां न ठेवावा १ वास्तविक ह्यांतच जीवाचे कल्याण आहे. कारण आपल्या
अज्ञानामुळे आपण त्याचा हेतुबिषयांस करण्याचा पुष्कळ संभव आहे. शिवाय
कित्येक शाप आशीर्बादरूष व्हावेत, त्याप्रमाणे कित्येक आपात्ते जगाच्या;
कल्याणास कारणीभूत होत असतात. बादळें व आगी यांनी हवा शुद्ध होते.
दुष्काळ ब सांथी यानीं लोकसंख्येची फाजील बाढ मर्यादित होते ब सहानु-
भूति आणि परोपकार अशा सदगणांची वाढ होते. प्रसंगाने मनुष्य शहाणा
होतो. संकटांत मनुष्य गर्बगाटित होतो. शिवाय ब्राह्म सांगतात कीं, सु'े-
रचनेचे कार्य अद्याप पुरे झालें नाही. ते अव्याहत सुरूच आहे. सृष्टि
उत्तरोत्तर सुधारत आहे. पंचमहाभरतांचे क्षोम उत्तरोत्तर कमी होत अ हेत.
अपूणोतून सृष्टीची गाते पूर्णाकडे आहे. आतां इंश्वराने हें जग प्रथमपासूनच
पूण का केले नाहीं ? असा प्रश्न रहातो, पैण त्याचे पूण उत्तर एक इंध्ररच
देऊं जाणे !
तथापि, ब्राह्म आपल्या तर्काने असे अनुमान सुचवितात कीं, कालांत
उत्पन्न झालेला सृष्ट पदार्थ वाढत' ऑर्णै ब सुधारत जाणे, हा त्याचा स्वमाव-
घम आहे. या कालाधीन सृष्ट पेदाथीच्या ब्धनक्रियेतच भोतिक शास्त्रांची
उत्पत्ति होते. सारे जग एकदमच पूणाबस्थेत उत्पन्न झाले असते, तरु
त्याचा स्वमाव आपल्याला मुळींच कळला नसता. आणणि मनुष्याच्या ज्ञान-
संग्रहांत केवढी तरी उणीब राहिली असती १? शिवाय जगाची अपूणात्नः
पू्णाकडे गति आहे, यांतच मनुष्यमात्राच्या उद्योगशीलतेचे रहस्य आहे.
सृष्टांत ज्या ज्या उणिवा भासतात, त्या पुऱ्या करण्याकरितांच मानवी जगा-
ची धडपड आहे, त्यांतच सहानुर्भूत, सहकारिता आणि चढाओढ इत्यादि
शुणांची बाढ होऊन मनुष्याचा पुरुषार्थ सिद्ध होत असतो, उागणखी एक असें
उघड दिसतें को, पूर्ण ब अनंत अशी बस्तु एकच असणार, दुसरी वस्तु
सृशी झाली, तर एका वस्तूची व्याप्ति दुसरीच्या अनतत्बाटा बाघ आणील,
प्रकरण ९'वे.] तत्त्वसार ५८३
तेव्हां जो पदार्थ उत्पन्न होतो, त्याची सतत बाढ होत जाणें, हं जरी सृष्टि-
नियमानुसार आहे, तरी तो पूर्ण होणे कधींच शक्य नाहीं, इंशवराने निसीण
केलेला मनुष्य याप्रमाणे अनंत उन्नतीस पात्र आहे. पण तो इंश्वग्टुल्य विंबा
पूर्ण होणे कधींच शक्य नाही. ता पर्य, अपूर्ण असणे, हा सृध्पदाथीचा
स्वभावच आहे, व तो अर्परेह्ााये आहे. उलट ज्ञान, प्रेम ब पावित्य, हीं ज्ये
पूर्णत्वाने आहेत, ते अनंत पूर्णानंदरूप एकच आहे. त्या आनंदाचा विच्तू
अनुभव भक्ताला आपल्या उत्कट भावनेत ब योग्याला ध्यांनधारणेत य्त
असता. असा.
ह्याप्रमाणे घ्यानगम्य ज्ञानाची किवा अनुभवाची जी कत्पना साधारण
ब्राह्म देतात ती बेदान्ताच्या दृष्टीने बरीच खालच्या दजाची ठग्ते.
उपासकांच्या दृष्टीने ही उपास्याची कत्पना ठीक आहे. पण तत्व्ज्ञांची दृष्टि
उपासकांहूनही सूक्म असली पाहिजे. जोवर सर्व उपाधींच्| निरास झाला
नाहीं, तावर अनंताचीं कल्पनाच कशी संभवेल १ अहं प्रत्ययासह सव हद्याचा
निरास करणे, म्हणजे श्रून्यावस्था येते, असे ब्राह्म म्हणतात. परंतु (?०511150)
भावरूपांतून (०४४५1७७) अभावरूपांत जात असतांना मध्यंतरी शून्याव्स्था
(४610) लागतेच, परंतु हे ठन्य म्हणजे अभाव नव्हे, अभावागेक्षां 'न्य
मोठे आहे. किब्रहुना तेच अनंत होय. 'तुका म्हणे नभा । ऊसे *णूचाही
गाभा? ॥ हीच तुकोबांची अनंत!ची व्याख्या फार सूक्ष्म आहे. ज्यास परीघ
नाहीं, तेच अमयाद, तेथे अत्यंत सूक्ष्म आणि विराट सारखच ह्या व्याप्तीच्या
सापेक्ष कल्पनाच तेथ संभवत नाहींत. समजा, जगांत एकच रंग आहे,
असें मानले, तर सारे हृ्य-जात एक रंगी होऊन कोणताच पदार्थ दिसणार
नाहीं. अश्या रीतीने सर्व इंद्रियांची बाट लावीत गेल्यास, म्हणजे त्यांस बघिर
करीत गेल्यास किबा आकादातत्वावर आपली बुद्धि आरूढ करून तेशनच
जगाकडे आपण पाहतो अशी कल्पना केल्यास जगाच] काय प्रत्यय येइल १
पण तो दून्यबतू प्रत्यय पाहणारा द्रष्टा राहतोच. त्याचाही अहंप्रत्यय काहून
घेतला, तर मग विषयविषयीमाव, ज्ञाताझेयमाव अथवा मन आणि
विचार हं द्वैत कोहून राहणार ! बोलून चालून जी कल्पनाच ती पर्मे&राची
मानली म्हणून काय झालं ? ती तत्त्वरून्यच आहे, तिची आस्था तत्त्ज्ञांनी ती
काय मानाबयाची आहे १ पण त्रिगुणांपलीकडे त्राझ्ष जातच नाहींत. मग
।्ट्४ सारांश [भा. ४प्र. रवे,
त तीं त्रिकुटें सत्य, शानं, अनतं; सत्, चित्, आनंद; ऐक्य, भेद, भेदाभेद;
सत्व, बोध, केवल; द्रव्य, गति, मन किंवा अध्यात्म, आधिभूत, आधिदेवत
अशीं कोणतीही मानाः कांही मानळे तरी सगुण ब्रह्म, इश्वर, हिरण्यगर्भ,
मन, आघिदेवत, किंवा एक जगन्नियता परम पुरुष, येथेच कोठे तरी याचें
ध्येय थाबते, फार तर प्रियकराचा लाभ, इंश्वराशीं सलोकता. समीपता हीच
त्याची आवड, बद्धाचे मुक्त होणे, सेवकानेच स्वामी होणे, जीवाने शऱिब होणे
ही केवल्याची कल्पना त्यांस भावत नाहीं. सारांश, जगाचा निरास करून,
द्वेतांतून अहप्रत्ययाचाही लय करून अद्रेत अनुभव किवा ब्रह्मानुमब घेण्यात
ब्राह्म भितात, त्यांना तो आत्मनाद वाटतो, तो इष्ट नाहीं व रक्यही नाही
असें ते मानतात. इतकेच नव्हे तर उलट जगिक प्रपंचाच्या पसाऱ्याला
मायावादी वेदान्तीच भितात, असा त्याचा जगढगुरु दोकराचा प्रभ ते बेदात्या-
वरच टोमणा आहे ! द्वैतात भय आहे की अद्वेतांत आहे, याचा विचार सुज्ञ
वाचकानीच करावा, नामरूपांतूनच अरूपाकडे जावयाचे हे ब्राह्माचे म्हणणे
संप्रदायबमापुरत ठीक आहे, पण तत्त्वतः अरूपाच्या ठिकाणीं नामरूप कसें
असणार £ सापक्षवादास तरी निरपेक्षाची सीमा नको काय १ प्रकारा व
अंधकार ह्या कल्पना सापेक्ष खऱ्या पण स्बयंप्रकारा सूयाला अधकाराची
कल्पनाही कशी संभवेळ १? तसंच एकोकरण क्रियेचीही कोठे तरी समाप्त
पाहिजेचना !'' आणि साधकाच्या मार्गक्रमणासही केव्हां तरी शेवट नको
कय £ असो. तूर्त याचा जास्त ऊहापोह येथे करीत नाही. येथपयंत कांही
ब्राह्म पडितांचे केवळ तात्त्विक विचार सागितले, त्याच्या संप्रदायाच्या दृष्टीने
सर्वसामान्य अशा ब्राह्म-मतांचा व तत्पूर्वी त्यांच्या वादाचा विचार पुढील
प्रकरणापासून करू,
प्रकरण सहावं
ग्रामाण्यवाद्
सामान्य विचार
साधारण-त्राह्यांपेकी कांहीं विद्वानाच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा सामान्य बिचार
मागील प्रकरणांत केला. आतां धर्मासंबंधीं सामान्यत्वे ह्या पंथाची बिष्ट
मते काय आहेत, ते यापुढे पहावयाचे आह. इंश्वरासबधी कल्पना हीच
साऱ्या धमंविचारांस केंद्रीभूत असल्यामुळे त्यासबेधीच अगोदर विचार करणे
योग्य होईल. परंतु इश्वर ज्ञेय आहे की. अज्ञेय आहे, तो सगुण आहे की
निगुंग आहे, तो केवळ तत्त्वरूप आहे किबा कता-करविता पुरुष आहे, तो
सृष्टीहून पर आहे काँ सृष्टीचा अतयामन् आहे, तो नुसता ज्ञाताच आहे,
ज्ञाताझेयरूप आहे किवा केवळ ज्ञानस्वरूप आहे, इत्याद अनेक बाद ह्या
नवयुगात उपस्थित झालेले असल्यामुळे, ह्या सवे बादाचा निरास करून
साधारण-त्राह्म जे आपले सांप्रदायिक घ्ममत म्हणून प्रस्थापित करतात, ते
कोणत्या प्रमाणाच्या आधारावर; याचा विचार अगोदर झाला पाहिजे,
यास्तव एकंदर ब्राह्मसस्थांच्या प्रामाण्यबुद्धींचा सामान्य बिचार ह्या प्रकरणांत
करून साधारण-त्राह्मांसंबंधी विदोष विचार आम्हो पुढील प्रकरणापासून
करणार आहोत.
उपनिषदाचे प्रणेते क्षि, प्रस्थानत्रयीवरील भाष्यकार शंकराचार्य
आणि श्रीरामानुज, आदि-ब्राह्म राममोहन, देवद्रनाथ ब केशवचंद्र, तसेच
पश्चिमेकडील हेगेल, जेम्स मार्टिनो, आणि ग्रीन, अशा अनेक विद्वान्
शात्या पुरुषांबद्दल साधारण-त्राह्माचा आदर असला, तरी ह्यांपेकी अमुकच
एकास प्रमाण मानावे असा त्यांचा सवाचा एकनिश्वय नाहीं.
धमाचे परस्पर विरोध आहेत. हिंदूंच्या श्राते भिन्न आहेत, भाष्यकारांचह्ी
एकमत नाही आणि राममोहनापासून ता केशवचंद्रांच्या अनुयायांपर्भल
म्हटले तर सारेच वेदान्ती, नाहीं तर कोणीच नव्हत, असे दिसते, अदवेतंदून
५८९ प्रामाण्याचा गांधळ [ भाग ४ था
द्वैत व द्वैतांतून अद्वेत अशी ब्राह्मविचारांस जीं आंदोलनें मिळालीं आहेत,
त्यांवरून कोणती गोष्ट सिद्धान्तववत् मानावी, हे ठरविणे त्यांच्या अनुयायांस
कठीणच आहे. साधारणत्राह्मांपेकी पंडित शिवनाथशास्त्री, बाबू नागेंद्र-
नाथ चतर्जी, डो० हीरालाल हलघर, पंडित सीतानाथ तत्त्वभूषण किंवा बाबू
हेमचद्र सरकार या सर्वाचीही धर्मविचारांत अगदी एकवाक्यता आहे
असेंही बाटत नाहीं. ह्या मतवैचित्र्याच्या प्रकारांत प्रमाणवेचित्र्याचीं कारणे-
ही ब्रीजभूत आहेत. कोणी सहजज्ञानास महत्त्व देतात, कोणी अ .त्मप्रत्ययातून
द्वैती भावना सिद्ध करतात, कोणी आत्मप्रत्ययासच ब्रह्मप्रत्यय मानतात,
कोणी केशबचंद्रांस इराप्रेषित व त्यांच्या नबविधानास इंरप्रणीत
मानतात, तर कोणी आपल्या विवेचक बुद्धीबांचून कोणासच प्रामाण्य
देत नाहोंत. दुसरे काणी ब्राह्य सृष्टीसच धर्मशास्त्र मानतात, तर कोणी अहंप्रत्यय
हीच साऱ्या ज्ञानाची गुरुकिल्टी आहे अस म्हणतात, श्रतीस जो अनुकूल असेल,
तोच तक प्रतिष्ठित मानावा, असे आपले वेदांतशास्त्र सांगते, तर उलट
तर्काच्या कसोटोस ज उतरेल, तेवढेच शास्त्रवचन मानावे असे ब्राह्म म्हणतात.
ब्राझांच्या प्राम,ण्यबादांत असा हा गोधळ माजण्याचीं मुख्य कारणे दोन
दिउतात. खरा ब्रह्मानुभव येण्याच्या पूर्वीच त्याचा प्रमाणें ठांसून सांगण्यांत
ब्राह्म पुढाऱ्यांनी उतावळी केळी आहे. आणि शिवाय साऱ्या ब्राह्मपुढाऱ्यांनी
बिघर्मी ग्रंथांच्या अध्ययनाने अगोदर आपलीं मते बनवून मग त्या दृष्टीने
अखेर बेद'न्ताकडे ओझरते पाहिले आहे. यामुळे वेदान्तपरिभाषेतील कित्येक
महत्त्वाचे शब्द जरी त्यांनीं बापरळे असले, तरी त्या शब्दांच्या टक्ष्याथाबद्दल
बेदान्त्यांची ब त्यांची दृष्टि किवा अनुभव ही. एकच आहेत, अस म्हणतां येत
नाहीं. उदाहरणार्थ, अपरोक्षानुभव हे प्रमाण राजा राममोहन यांनीं मानलें
असले, तरी त्यांत आचायोच्या मतास त्यांची बोद्धिक संमातिे दिसते, इतकेच
त्यावरून म्हणतां येईल, श्रीशंकराचायीचे सारे ब्रह्मानुभब राममोहन ह्यांनी
आत्मसात केले होते, अथवा त्यांची तत्त्वदृष्टि त्यांनी पुरी पचर्नी
वाडली होती असें बाटत नाहीं. त्यानंतरचे थोरले ब्राह्म महर्षि देवद्रनाथ
ह्यांचे “ आत्मप्रत्यमाचें ” प्रमाण वेदान्त्यांच्या आत्मप्रत्ययाशी मुळींच छुळते
नंसून, एकाचं अद्वेत ज्ञान तर दुसऱ्याचे स्पष्ट द्वेतात्मक ज्ञान, हें अगदींच
मिन्न दिसतं. त्यानंतरचे. तिसरे प्रतिबिद्यानाथ देख राजनारायण बोस ह्यांनी
प्रकरण ६ व.] प्रामाण्याचा गोंधळ ५८७
तर ब्रह्मज्ञान म्हणजे एक थोडेंसं श्रेष्ट प्रकारचें व्यावहारिक ज्ञानच ( (6७-
1001) 861180 ) ठरवनिलें, ब्रह्मानंद केशवचंद्र थोडे त्यांच्याही पुढे जाऊन
म्हणतात कीं, ह्या इश्वरबिषयक ज्ञानास आत्मप्रत्यय आणि व्याबह रिक
चातुर्य तरी कां लागावे १ अडाणी आणि अशिक्षित लोक काय इंश्वरार्ची
मले नव्हत, तर त्यांनीं त्यास पारखे असावे. इंश्वरज्ञान म्हणजे पंडितांपासून
पामरांपयेत आढळणारे त एक सहज्ज्ञानच आहे. जीवन्मक्तांच्या ज्ञानस्थिती-
सही वेदान्ती सहजज्ञान असेच म्हणतात. दोन्हीही ज्ञाने प्रमाण-निरपेक्ष व
निःसदेहच खरी, पण एक सामान्य तर दुसरे विशषष; एक अव्यक्त तर दसरे
व्यक्त. एक ज्ञानेत्तर तर दुसरे अज्ञानजन्य; एवढा जबरदस्त त्यांत भेद आहे.
कार्याकार्य ठरविणाऱ्या प्रमाणांच्या सुधारलेल्या आवृत्ति केरावचंद्रांनीं अनेक
काढल्या. सरळ नाक न धरितां द्राविडी प्राणायाम करावा तदांतलेच तही
प्रकार दिसतात. उदाहरणार्थ, आपली विवेकवाणी सांगेल तें योग्य; जे सर्व-
मान्य असेल ते रुजू; ज्याबद्दल इंश्वरप्रेरणा करील ते खरे ब अखेर इंरुप्रेषित
केशवचंद्र जे सांगतील तेच सत्य आहे; अशी निःदंक (अंध) श्रद्धा खुळाल
ठेवावी; असे त्याच्या सांगण्याचे भिन्न प्रकार दिसतात. तात्पर्य, र्ढिब
परंपरा ह्यांस अगदीं झुगारून द्यावे, पण परंपरेनेच बनलेल्या व्यक्तीची न!म-
घारी विवेकाची वाणी मात्र मानावी; व्यास, वशिष्ठ व शंकराचाय ह्या महा-
जनांस खुद्याल मुखीत काहून, '' महाजन ” म्हणजे कलिकालांतील प्रायः
अधा(्मेक असे सामान्य बहुजन जी मान्य करतील, तीच नीति ब तोच धर्म
समजावा; ज्यांस ह्वराचा मागमूसही नाही, त्या सर्वानी (मनाच्या
बिकल्पांसच ) इराप्रेरणा मानुन वर्तावे आणि शेबटीं रामकृष्णादि अवतारांचे
नांबही न घेतां, येश्यूदास केशवचंद्रांस अवतारी पुरुष लेखून त्यांच्यावर डोळे
मिटून श्रद्धा ठेवावी हा नर्वाबघधान पंथांतील प्रामाण्यवादाचा सारांश आहे !
साघारण ब्राह्मसमाज म्हणजे एक प्रकारे वेशबाच्या नंतर बोद्धांचाच ( बुद्धि-
बाद्याचा ) अवतार होय, सत्यमशास्त्रमनश्वरं हच त्यांचे प्रमाण, ह्या सत्य-
शञानाचा साक्षी एक इश्वर आहे, ऊसे ते मानतात. सारे धमही रसच मानतात.
पण साधारण-त्राह्मांचा विशेष हा आहे काँ, त्यांचा एक इश्वर कोणा एका,
काळीं व विवक्षित स्थळीं, येशुस्िस्त, महंमद किवा बोदिक क्षि यास सत्य-
अम. सांगून गेला, आणि त्यानंतर आतां त्याने मौन धारण भरेल साहे, रख
५८८ सत्य, धर्म आणि सद्गुरु [माग ४ था
-नसून जीवात्मा हच शश्वराचे पवित्र मंदिर आहे. शुद्ध अंतःकरणाने आणि
कळकळीने त्याचा शोध घेतल्यास तो जिज्ञासूंजबळ केव्हांही बोलतच असतो,
असे ते मानतात. बुद्धि आणि अध्यात्मर्दष्ट हेच इंश्वराकडून सत्य ज्ञान
मिळण्याचे मार्ग आहेत. जोपयत मनुष्याचे अतःकरणांत ब्रह्मजिज्ञासा शिल्लक
आहे, तोपयेत हा सत्यधमही शाश्वत आहेच. त्यांचे आणखी म्हणणे असे
आहे काँ, वेद, बायबल व कुराण हे घमग्रंथही इराप्रेषित नसतीलच असें
नाहो. पण त्यांयेकीं किवा त्यारिवाय कोणत्याही धर्मग्रथावरून सत्य
पारखाबयाचें नसून उलट कोणत्या ग्रंथांतील कोणत वचन मानावे हे ठर”
विण्पाची सत्य ही एक स्वतंत्र कसोटी आहे. सव घमशास्त्रे स्वलनशील आहेत,
परस्परविरोधि आहेत ब आधिभोतिक शास्त्रीय प्रगतीशीं विसंगत आहेत,
यांमुळे तीं त्यांस पूर्णपणे मान्य नाहीत. परा आणि अपरा विद्या असा भेद
ते मानीत नाहींत, प्रत्येक लहानमोठ्या शास्त्रीय शोधात आणि व्यवहार-
चातुयात इश्रराच स्वरूपच उत्तरोत्तर अधिकाधिक व्यक्त होत आले आहे, असे
ते मानतात, तात्पर्य, बुद्धि, विवेकवाणी व अध्यात्मदृष्टि ह्यांना वाट पुसत
प्रत्येक व्यक्तीन घडोघडी केलेले सत्यशोंधन हे जसं ब्राह्माचे धर्मशास्त्र आहे,
त्याचप्रमाणे सब देशातील ब अनाद कालांतील अध्यात्मठेवीबर ब्राह्म-
समाज आपला वारस सांगत आहे. त्यांचा देवघ्म आणि इशप्रेपणा ही
सर्ब साबत़्रिक, प्रागतिक आणि नित्य आहेत. आमच्या पायदळीच्या अणु-
रेणूपासून तो आकाशस्थ दिव्य तारागणापयत सर्वे स्पष्ट पदार्थ आम्हांस
सत्यधमंच शिकवीत आहेत ! अशी त्यांची निष्ठा किंबा निदान भाषा
तरी आहे.
बरील बिवेचनाबरून “धघमंसंस्थापनाथाय संभवामे युगे युगे' ह ब्राह्यांच्या
मताने एक धघमवेड्या लोकांच खूळ आहे किवा प्राचीन कालापासून लोकांनीं
भीति व अज्ञान यांचेमुळे जीबापासून इश्वर अतिदूर मानला, त्या लौकिक
समजुतीवर पुढे धूतांनीं योजलेला हा काल्पनिक तोडगा आहे. पण साघारण-
बाह्य म्हणतात कीं, “ आम्ही आतां पुरे हुशार झालो आहात, हा देवक्त्षींचा
आंडा हइतःफर आम्हांस घालतां येणे शाक्य नाहीं! कारण पोराणिक काळच्या
ऱ्वेडगळ समजुतीप्रमाणे आमचा देव दूर नाहीं. तो नित्य आमच्या सन्निष
्स्याहे, तो आमचा अतया मिन, आम्हांस स्रक्षात् तारणारा आहे. त्याच्या ब
प्रकरण ९ बॅ.] तार्किक विचार ५८९
आमच्या दरम्यान कोणा मध्यस्थास उभे राहण्यास जागाच नाही. हे मध्यस्थ
म्हणजे इरशदर्शीनांतील नसते विश्नभ आहे. आम्हांस घमसुधारक व आधिभोतिक
ठास्त्रीय संशोधक सारखेच थोर बाटतात. त्या पुरुषांस आम्ही फार तर आमचे
वडील बंधु मानु पण ते जर भझामच्यासारखेच (प्रमादशील) असतील तरच.
तुम जर त्यांस दिव्य दृष्टि, किवा आतिमानुप दोक्ति मानाल, तर त्या
तोतयांकडे आम्ही ढुंकूनही पाहणार नाही, कारण, ज्याच्याकरेता इतरांच्या
तोडाकडे पहाबयाचे तो परमात्मा सवंत्र संचरल्लाच आहे. ते आमचें
जवळचे दृष्ट देवत सोडून आम्ही काल्पनिक अवतारी देव ब मध्यस्थ यांचे
मागे कशास लागावे १ जीझस व कृष्ण यांच्यापूबी व नंतर जन्मास आलेल्या
कोस्यवाधि जीबांची सवंथा उपेक्षा व्हाबी ऊशी इंश्रराची नियाते दिक-
कालानी परिच्छिन्न नाहीं! ” ही हेमचंद्रादिकांची भाषा हिमचंद्राप्रमाणेच
जर्श रम्य ब शीतल आहे, तशीच ती साधकाची तीब्रता गारठवून त्याच्या
धर्मरा लास मोहनिद्रेत झोपाविणारी आहे. ती आरस्तकापेक्षां नास्तिक फार
सफाईने बोळ राकेल. ती ऐकुन कोणी अनुभबी असे म्हणतील की, पथा मि-
मानाने बेहोष झालेल्या घमवेडटाच्या हाती खचित काही तरी सल्याशा
लाभेल; पण ह्या स्वतंत्र बुद्धीच्या उदारमतवाद्याच्या हाती खरोखरच काय
लागत असेल, ते तेच जाणांत ! असो.
तात्पये, बाह्यप्रमाण ह्या दृष्टीने साधारण-ब्राह्म हे बेदरास्त्रांस स्वतंत्र मह्त्व
मुळीच देत नाहींत. अवतारी पुरुष व सद्गुरु यांच्या आज्ञा प्रमाण-निरपेक्ष
सत्य असतात असे ते मानीत नाहीत. तसेच सिद्धांच अलोकिक
सामथ्ये, योग्यांची अतीद्रिय दोष्ट, महात्म्याचा गूढ वाद, भक्ताचा उन्मना-
बस्थेतील अनुभव, भाब आणि श्रद्धा याची तीव्रता ब अनन्यत्व ह्या सर्व
गोष्टी त्यांच्या दृष्टीने जवळ जवळ उपहासास्पदच आहेत. माणसांच्या
विषयग्रहणर क्ती्ित ते भेद मानीत नाहींत. जी बुद्धि व्यावहारिक सत्तेतील
क्षुद्र विषयांस जाणते, तीच बुद्धि पारमार्थक सत्ततील ब्राह्मास्थिंतह्दी जाणते,
असे ते समजतात. बुद्धि तरी निणीयक कोणाची ठरवाबयाची, कारण एका
बुद्धिमानाने ठरविलेले सिद्धान्त त्याच्याहन अ/घक बुद्धिमान् मनष्य खोडून
काढील; त्या आक्षपास ते फारस महत्व देत नाहींत. कारण त्यांचे म्हणणे
छसे दिसते कीं, तकंशास्त्राप्रमाणे जो सिद्धान्त निरपब्राद ठरतो, म्हणजे ज्या
«९० प्रमाणवैचित्र्य [माग ४ था
'सिद्घान्ताच्या उलट सिद्धान्त निघणे अशक्यच असतें, त्या सिद्धान्तास केवळ
तकंटी बुद्धीनें कोणास बाघ आणतां येणं शक्य नाहीं. यासाठीं तार्किक विचार
हे एकच प्रमाण साधारण ब्राह्म मानतात. उदाहरणार्थ, सुष्टिर्चनेवरून सृष्टीच्या
मागे कोणा सत्ताधारी पुरुषाची कल्पना होते, सृष्टीतील हेतुवादावरून तो सु्ि-
कर्ता चतुर व ज्ञानी आहे अस ठरते आणि पदार्थांच्या सत्स्वरूपमीमासेन
भेदांतील अभेद कळून येतो. तसेच नीतिशास्त्राच्या चिंतनाने तो परमपुरुष शुद्ध
चपवित्र आणि दयाळू असला पाहिजे असेंही पटते. अशा रीतीने ओपनिषरदिक
काष किंबा बेदान्ताचे आचार्य यांचा ब्रह्मवाद ब पाश्रचात्यांचा बुद्धिगम्य
केबळ कल्पनाबाद याच्यांतील साम्य नुसत्या साध्या तार्किक विचारपद्धतीन
कळन येत, असें त्यांचे म्हणणे आहे. अथात् ह्या विचारसरणीमुळे ह्या नबीन
सुशिक्षितांस कोणत्याही जुन्या परंपस्चे, धामिक अगर तात्त्विक वाढ्ययाचे किंबा
अह्मनिदांच्या गूढ अनुभवाचे कांहींच महत्त्व न राहून तीं केवळ धमंवेड्या
लोकांचीं खुळे आहेत असे वाटूं लागले आहे. त्यामुळे ते वर दशविल्याप्रमाणे
त्यांच्याकडे तुच्छतापूर्वक दुर्लक्ष करत:त. अशा शोचनीय स्थितींत अपरोक्षा-
नुभूतीची चटक तर राहोच, पण परोक्षज्ञानाचीही आस्था असावी, तशी
त्यांच्या ठिकाणीं दिसत नाहीं. परपरेची दोरी तुटलेले हे पतंग, स्वैर कल्पनां-
च्या तरंगावर झोके खात खात बुद्धिवादाच्या बावटळीत सांपडून अखेर
केव्हांच नामशेष होतील याचा नियम नाही; ह्यास थोडे अपवाद असतील
तर ते या टीकेचेंच समर्थन करतील; असे ह्या भागाच्या शेवटल्या प्रकरणांत
येगाऱ्पा अवतरणावरून दिसून येइल.
तात्पर्य, ज्पाअथी मी आहे, त्याअर्थी मला उत्पन्न करतें, पालन करतें व
मार्गदर्शक अस अहम आहे, हा देवद्रनाथांचा आत्मप्रत्यय होय आणि असे
तें ब्रह्म माझ हितचितक, स्नेही, आश्रयभूत ब स्वामिन् आहे, हेही त्या
आत्मप्रत्ययाचेच प्रकार होत. असे हृ सत्यज्ञान प्रमाणनेरपेक्ष स्वतःसिद्ध
आहे. साध्या व्यावहारिक ज्ञानाप्रमाणे तं सवोस सहज आणि प्रत्यक्ष आहे.
आतिमरिचयामुळे त्याचे आपल्याला महत्तव न कळलं, तरी वस्तुतः ह्याच
'सहजज्ञानाच्या आघारावर निरनिराळे धम उभारले जातात असे आदि-
ब्राह्म मानतात. सहजज्ञ न, बिवेकबाणी, देववाणी, श्रद्धा आणि प्रत्यक्ष
दर्शन, हा फास्च थोड्या फरकांतील नवविधानपंथाच्या सर्व सांप्रदायिकांस
अर्करण ६ वे.] 'विवेकवाणि आणि आत्तवाक्य़ ५९२
सहजप्राप्त अश्या अ्रह्मानुभवाची श्रोणि आहे. आणि कारणमीमांसा (08189)),
हेतुबाद ( ॥'०1८०]1०४1०४] ), सत्तावाद (07(.०8ा०9]) आणि नीति (१1०781)
हे ब्रह्म स्वरूपसिद्धीचे साधारण-ब्र'ह्याचे पुरावे आहेत. ते केवळ बुदधिंगम्य
आहेत. त्यांस दिव्यदृष्टीची जरूरी नाही. मात्र बुद्ध 'चर्कतसिक असावयास
पाहिजे आणि त्यासाठी हेगेल यांनीं आंखलेल्या स्थूलापासून सूक््मा-
पयतच्या ज्ञानमागांतील आधिभोतिक शास्त्रांचे टप्पे धेत गेले पाहिजे, तसंच
घर्मशास्त्रे व महात्मे पुरुष हे प्रम'दशील आहेत, ही सावधगिरीची खूणगांठ
अंतरांत ठेवून, त्यांच्याही शिकवणीचा ।चाकेत्सक दृष्टीने विचार झाला
पाहिजे, अस साघारण-ब्राह्म समाजांतील पोक्त पडतांच सांगण आहे.
वरील प्रामाण्यमीमांसा विरोपेकरून बाबू हेमचद्र सरकार व पडत सीता-
नाथ तत्त्वभूपण ह्या समाजाच्या शिरोभागी असलेल्या दोघां विद्वानांच्या
लेखांच्या आधारे केली आहे. पण आजच्या समाजाच्या बुद्धिस्वातंत्र्याच्या
युगांतही राजा राममोइन, देवद्रनाथ बवे रावचंद्र सेन यांच विचार 'बाबा]कयं
प्रमाण' याप्रमाणेच पुष्कळ ब्राह्म मानीत आहेत. यास्तव त्यांची हीं प्रमाण
या लेखांत पुन्हा दर्शविळी आहेत. मानवी प्राण्याची बुद्धि-रूप धनु स्वतंत्र
मोकाट सोडली, तरी संप्रदायगवाणीतील संतो/च्छष्टाचे अंबोण टाकून,
निसगाचीं कांटेरी पानें ओरपण्यासच ती धावेल, असा नियम नाहीं. कित्येकांस
तकंटी डोगराच्या कपारीवर उड्या घेण्यापेक्षा अन्नदात्याचे दावे पत्करते !
हा स्वभाव आहे, आणि म्हणूनच धर्मसंप्रदाय कांहीं काळ तरी टिकू ₹कतात.
आत्मनिष्ठ पुरुषाची व्यवसायात्मक बुद्धि पामर जीव अथवा चच्चे साधक यास
कशी असणार १ तात्पर्य; जन्मोजन्मींचे सस्कार, अन्नदोष, संसर्गदोष, इंद्रियांचे
अध्यास, मनाची चटक, निरनिराळ्या इंषणा, प्रकृतीचे धर्म, परिस्थिति,
घड्पूंची चिथावणी, बुद्धिमांयय आण अज्ञान इत्यादि निरानराळ्या रंगाच्या
काचाच्या थरांतून येणारा सामान्यबु.द्ध-प्रकारा हाच ब्राह्माचा एक अधंबट
ओआधिदेवत पक्ष होय. हीच ती ब्राह्मांच्या सत्याची कसोटी, मतलबी
आ,णे मूख मनुष्यांशिवाय सामान्य कोटीतील कोण मनुष्य ६ आधारावर
बिसंब्रेळ १ आणि शिवाय अचित्य अद्या इंरास्वरूपाचा निश्चय असल्या
भ्रामक प्रकाशांत कोणासही होऊं इकतो हे म्हणणे किती आधेचाराच आहे ?
सारेच ब्राह्म असे अविचारी असतोल ही गोष्ट संभवत नाहीं, संप्रदाय झाला
«९१ विवेकवाणि आणि आप्तवाक्य [ मा.शथा प्र.शैवे.
की त्याला नामरूपाचे कुंपण लागतंच. ब्राह्मांचें तत्वविचार निश्चित नाहींत
आणि धर्मशास्त्रही नाही. या गोष्टीची उणीव बुद्धिस्वातंत्र्याच| डांगोरा
पिटणाऱ्या ब्राह्मांही आतां वाटूं लागली आहे. आणि म्हणून बेद, शास्त्र,
थुराणे आणि सदाचार ह्या ठरीब प्रमाणांचा साधकबाधक बिचार त्यांच्या-
येकी कचित् कोणी आतां करूं लागले आहेत. त्यांतही त्यांस कांहीं विशेष
निष्पन्न होत नाही, हं पुढील विवेचनावरून दिसून येईल.
प्रकरण सातव
प्रामाण्य-विचार
उपनिषदे
संप्रदाय झाला कीं तेथें अनश्ासन आले व शास्ताही आला. पंथभेदाचा
सरसहा निषेध करणाऱ्या लोकांचाही शेवटीं एक पंथच बनतो. मो कांही
नवीन धम सांगत नाही, असे श्रीकृष्ण गोतमबरुद्धापासून थोर पुरुष
सागतच आले. तरी पण भगवंताचा भागवतधर्म व बुद्धाचा बौद्धधर्म हे
आपल्या वेरिष्ट्याने निराळे पडलेच. त्याचप्रमाणे साधारण-त्राह्म हे कांहीं
नवीन धर्म सागत नसले, तरी जुन्यांतील विर्वाक्रत आधार घेऊन त्यांनी
आपली संघटना स्वतत्रच केळी आहे. असे स्वतंत्र होतांना त्यानी जुन्यापेकी
कोणत्या गोष्टी व व्यक्ति प्रमाणभूत मानल्या ब कोणत्या टाकल्या यांचा
विचार झाल्यावांचून त्याच्या स्वतंत्र सघटनेतील साथंकता किबा व्य्थता लक्षात
येंगार नाही व त्यांचें वेरिष्टयही समजणार नाही. म्हणून मागे सागितत्या-
प्रमाणे साधारण ब्राह्मांच्या प्रामाण्यवादाच्याच कांही भागाचे आम्ही यापुढे
स्पष्टीकरण करणार आहोत,
एक बिद्रान् ब्राह्म लेग्वक म्हणतात, की स्वातत्र्य, सामर्थ्य आणि संग्रह
यांची या भूतलावरील दिव्य प्रतीके म्हणजे पर्वत आणि सागर हे होत.
पर्वताचे उदात्त स्वरूप आणि सागराचा विस्तार आणि खोली ही अत्यंत
उद्गोधक आहेत. पवत हे. ध्येयवाद व तत्त्वज्ञान शिकवितात तर समुद्र
लोकसंग्रह आणि व्यवहार याची दीक्षा देतो. कप हे पबताप्रमाणे स्थिर व
दूरदर्शी असतात आणि सत ब संशोधक हे सागराप्रमाणे लोकोपकार करि-
तात. अशा थोर पुरुपामध्येही परमश्रेष्ठ (0111०९ ्ज॑ ॥॥०७॥९७) अश्या
जीझस खइस्टमध्ये हे दोन्हीही प्रकारचे दिव्य गुण पूर्णपणे वास्तव्य करीत
होते. अमेरिका आणि युरोप ह्यांनी उभय दृष्टि राखून जीझसचे अनुयायित्व
उत्कृष्ट राखले. पण सदरहू लेखक म्हणतात काँ, आमचे भारतबष मात्र
(४)...५
५९४ ख्रिस्तप्रेम [भाग ९ था
श्येयवादांतून खाली व्यवहारांत येत नाहीं. त्यामुळे अपरिमित नुकसान होत
आहे. अशा ह्या नवयुगाच्या आररभींच्या आपत्काली हिदुस्थानात जे लोकोत्तर
घर्मात्मे निमाण झाले त्यात पहिले नवयुगप्रबतक राजाष गाजा राममोहन, दुसरे
आधुनिक संत महर्षि देवद्रनाथ ठाकूर आणि तिसरे आधुनिक योगी ब्रह्मानद
केशवचद्र सन हे होत, ह्याबरोबरच स्वामी दयानदाचा ड्धबट उल्लेख ब्राह्म
करीत असतात, म्हणून आम्ही यांस ब्राह्मांच्या दृष्टीनच घमराज्यातील
साडेतीन दाहाणे ह एक ऐतिहासिक नाव दता. अर्थात् हेच साधारण-त्राह्मा-
चेही खरखुरे अनन्यसाघारण असे शास्ते व्हावयाचे, पग्तु “' नेकार्भनयंस्य
मतं प्रमाणम् ” अशीच त्याची आस्थाते झाली. राजा राममोहन यांची
प्रस्थानत्रयीवर भिस्त म्हणजे निव्वळ ढोग असे कोणी ब्राह्म म्हणू लागले.
देवेद्रनाथ व अक्षयकुमार दत्त यांनीं तर वेदप्रामाण्य झुगारून दिल, तेव्हा
ब्राह्म-समाजात मतस्वातंत्र्याचा मोठाच जयजयकार झाला ! केशवचंद्र यास
बेद कद्याशी खातात, हंही माहीत नव्हत ! त्याच्या व्याख्यानात आमचे
क्षि, उपनिपद, बुद्ध, चेतन्य असे तीन-चार ठरीव दोब्द क्चितू येत. ते
केवळ ओऔपचारिकच असल्यामुळे त्यांचे प्रस्थानत्रयीसंबंधी किंबहुना आपल्या
साऱ्याच प्राचीन वाढ्ायांबद्दलचे अज्ञान कधीच झांकल गेले नाहीं. त्यांनी सव
घर्मातील सुभाषिताचा एक “छोकसग्रह म्हणजे सर्वे धमद्शन अथवा अठरा
धान्य चे एक कडबोळे तयार करविले होत, पण हा अन्राहझिक वाढड्ययाचा
ब्राह्म-घमास आधार घेण्याचा त्याचा प्रयत्न हास्यास्पद ब निष्फळच ठरला,
सामान्यतः साधारण-ब्राह्मसमाजास तर पूर्वपरंपरेची आस्था काडीचीही राहिली
नाही. परतु साधारण-त्राह्मापेकी कांही यास अपबाद निघाले ब त्यातीलच
एक तत्त्वज्ञ पुढारी पंडित सीतानाथ हेच आज त्याचे कर्णधार ठरले आहेत.
तेव्हा त्याच्याच निरनिराळ्या ग्रंथास वाट पुसत साारण-त्राह्माच्या नवपंथाचा
मागोसा घेत आम्हांस यापुढे जावयाचे आहे. असो.
ज्या नबयुगास राजा राममोहन यांनी आरंभ केला, त्याचा रतसावत्सरिक-
समारंभ खिस्तविजयांत होण्याचा प्रारमी संभव वाटत होता. खिस्ती राज-
सत्तेने दिललीं «चने जर पाळली असती, व एका खिस्ती साम्राज्यांतील
बरोबरीचे घटक अशा उन्नतददास जर आम्ही वाढत गेलो असतो, तर
आज सुशिक्षित हिंदुस्थान कदाचित् अर्धेअधिकही ब्राह्मांचा मान्यवर
भ्रकरण ७ वें.] ब्राह्म हिंदू नव्हत ५९५
( 011100 0 07०0७8) जो जीझस खाइस्ट याचेच अनुयायी होफन गेल
असते. जो खिस्तीधर्म पूर्वी हिंदी सुशिक्षितांस आदर्शवत वाटूं लागला होता,
तो तसा आता खिस्तप्रेमी त्राह्मांचा अनुयायांसही वाटत नाही, याचीं
अनेक कारण सांगतां येतील; पण त्यांत खिस्ती लोकांची (दद्स्थानाबर जी चाळ
झाली ती क्रूस, बाटली, तागडी आणि निशाण अद्यी गोगलगायीच्यः
थावलांनी कशी झाली, ती आम्हास पूवी खरी कळलीच नाही, पण आतां ते
राज्यक्तं, त्याचे हितसंबंध आम्हांहून अगदी भिन्न मानीत आहेत, आणि
व्यापार ब साम्राज्य याबद्दलची आम्हांस वगळून त्याची स्वताची तृष्णा
बेसुमार बाढत आहे. असे जेव्हां स्पष्ट दिसून आले त्या वेळी साधारण
ब्राह्माचे पुढारीही असतृुष्ट होऊन ज्वलजहाल बनले आणि खिस्ती लोक व
खिस्तीधर्म यांनी मस्तकी धारण केलेले मानबी बधुत्वबाचे तरव त्याच्या अंतः-
करणापासून बरेच दूर असून, ते त्यांच्या स्वार्थबुद्धीच्या डोवयाच्या क्वचींतून
खालीं अंत:ःकरणांत उतरण अदावय आहे, असे पाहून स्वकीय होऊ
घातलेले परकीय व त्याचा धर्म याबद्दल सुशिक्षिताची आस्था हळु-
हळू कमी झाली. पण त्यातही ब्राह्मांच्या ठिकाणी आणखी एक
प्रकार घडून आला; त्यामुळे हिदुस्थानांतील खिस्तीकरणाची साथ टळली.
तो प्रकार म्हणजे त्यांनी खिस्तीघर्मांची विकृति-लस आपल्यास टोचून
घेतली, हाच होय. त्यामुळे त्यांच्यापैकी कित्येक अजनही जरी खिस्ती
पाद्मांचे संगतीत राहून त्यांच्या स्तुतिपाठाचे काम करीत आहेत, तरी ते स्वतां
खिस्ती होण्याची भीति आतां फारशी राहिली नाही.
बरील प्रकारची लस टो'चून घेण, म्हणजे येणाऱ्या आपत्तीशी तडजोड
करणेच होय. ह्याप्रमाणे ह्या संम्कारसंकराने ब्राह्म खिस्ती व्हावयाचे टळले
खरे; पण दुर्देवाने ते हिदुही राहिल नाहीत हा टोचण्यापासून एक वबार्तावकार
किंबा बेडच त्यांना जडले म्हणायचे ! आज चांगले पोक्त ब सज्ञ ब्राह्मही
असे म्हणतात कीं, ज्याच्या पोटी आम्ही जन्मास आला, त्यांस कोणी हिंदु
म्हटल्यास आमचा इलाज नाहीं; पण आम्ही मात्र इतःपर हिंदु म्हणवून घेण्यास
साफ तयार नाही. आम्हांस तुम्ही वणसंकर करणारे, स्त्रेण, दुबळे, अभिमान शून्य
किंवा पाहिजे तर परतत्र गुलामदेखील म्हणा, आमचे त्यावर काही म्हणण
नाहीं; पण आम्हांस हिंदु म्हणाल तर तं मात्र आम्हांस खपणार नाहीं!
५९६ वेदार्थेयत्न [ भाग ४ था
साघारण-ब्राह्मांच्या गेल्या वार्षिक सभेत झालेल्या भाषणांत खुद्द समाजाच्या
अध्यक्षांनी बोलण्याच्या ओघांत ब्राह्मांस सहज हिंदु म्हटलें. तर त्याबद्दल
केवढा ब्राऊ होऊन त्या वाकस्खलनाबद्दल अध्यक्षांसही जाब द्याबा लागला.
अलीकडेच एकदां त्यांच्या मुखपत्रात ब्राह्मसमाज ही हिंदुधमाची उत्क्रान्त आदृत्ति
आहे, असें संपादकांनी म्हटलें त्याबरोबर ब्राह्मात इतकी ओरड झाली का,
आतां हे ब्राह्ममंदिर हादरून कोसळते की काय, असे होऊन संपादकांस
पुरी अद्दल घडली ! ह्या ब्राह्मांनी हिंदुत्व सोडण्याचा अविचार कां केला
चाचे कारण वेगळेच आहे. त्याचे विवेचन पुढे येइल; पण आज हे ब्राह्म असें
म्हणतात को, हिद अशी संकुचित भावना आम्हास नापसंत आहे. खिस्ती,
मुसलमान, पारशी, याच्याशीं सापेक्षतेन भिन्नता दर्शविणारे हिंदुत्व ह्या
सापेक्षवाद्याना पत्करतां येत नाही. म्हणून साऱ्या आकाशास गवसणी
घाळूं पाहणारे हे कल्पनाबादी मूठभर लोक आपणास ब्राह्म म्हणवीत आहेत;
पण त्याची एकीकरणाची आकाक्षा येथच कां थाबते नकळे ! आणस्तरी मोठ मन
करून ते आपणास नुसते मानव, जीव किबा सृष्टपदार्थ, असेच कां म्हणवून
बेत नाहींत १ एका हिंदुत्वाच्या अद्रेतात ब्राह्मपंथाचे नसते द्वेत उत्पन्न करणारे
हे बिद्रान्, आतां लोकांस द्वेताद्रेत शिकवीत आहेत ! असो.
ह्याप्रमाणे जे हेंदुच नव्हत त्यास वेदशास्त्र ब पुराण काय होत ! आणि
त्या स्वयमन्य विद्वानास लोकाचाराची तरी काय परवा ! पण बापापासून
भांडून बाहेर पडलेल्या मुळाला नवीन संसारासाठी कोठून तरी चार भाडी-
कुडी ही गोळा करावी लागतातच. त्याप्रमाणे हिदुत्वातून फुटून बाहेर
पडलेल्या ब्राह्मापकी साधारण-त्राह्मांच्या स्वतत्र बरिर््हाडांत स्वमतांचा
परिपाक करण्यासाठी कोणत्या नांवाची पात्रे गोळा केळी आहेत, ती जरा
डोकावून पाहू.
कसचे बेद आणि कसचीं धर्मशास्त्र; त्यांस मागे फेकून देऊन पुढें चला.
राजा राममोहन ब दयानंद यांनीं केलेळा वेदशास्त्राचा पुरस्कार केवळ
बतावणीपुरता बाह्यात्कारीच होता. त्यास फसू नका, असे वरवर पाहणारे
(00 100161) ब्राह्म हिदी दूतांकडून (110191 10०8801801 ) लोकांस
अजूनही इषारा देतच आहेत. तरी पण पोरक्या पोरास मोठे झाल्यावर आई -
बाषांचे नांब सांगण्याची अडचण जाणवतच; त्याप्रमाणे साधारण-त्राह्यांच्या.
भ्रकरण ४ थ.] अन्नमय मन ५९७
पंडितांस, आपल्या घरीं वाढलेल्या केवळ-कल्पनावाद ऊफ ब्राह्मवांद, याचे
बडील, दाइंज, गोत्र, शाखा, प्रवर इत्यादि लागेबांधे सागावे लागतात.
आणि म्हणून क्षेत्रोपाध्यायांच्या घरच्या वंशयावळीच्या बह्या चाळाव्या त्याप्रमाणे
साघधारण-ब्राह्माचे अध्यक्ष पं<सीतानाथ तक्ष्भूप्ण यानी ६(ढक व पोरा'णक
वाढायाचीं बरीच पाने चाळली आहेत. तसच त्यांनी भोतिकरास्त्रांचिही बाड
पाहिलीं आहेत. त्यावरून ते जो निष्कषे काढतात, तो आम्ही तार्प्यरूपाने
घुढे देत आहोत.
मागे साधारण-त्राह्माचा कत्पनावाद आग्हीं सविस्तर सा|गतलाच ऊओहे.
त्याच्या समर्थनाथ ते खालील सिद्धान्त उपनिषदांतून दाखवतात.
[१]
ज्यांत एकमेवाद्वितीयं व तस्वमास हा सिद्धान्तवचन आलां आहेत, त्या
छांदोग्योपनिषदांतील अरुणि ब त्याचा मुलगा श्रतक्केतु याच्या सबादात
खालील वचने आहेतः --
यथा सोम्येकेन मृत्पिडिन सर्व मून्मयं विज्ञात < स्याद्राचारमणम्
बिकारो नामघेयं मृत्तिकेत्येवसत्यम् ।| -र्र् छांदोग्य, ६) १४.
अर्थः--पिता म्हणाला, बाळा, ज्याप्रमाणे मृत्तिकेच्या एका भांड्यान
इतर सवे मृत्तिका-विकार जाणतां येतो, कारण विकार ह नुसते वाणीचे
अबलंबन, मृत्तिका हेंच केवळ सत्य आहे.
श्र दज ज्र
<होवा च यथा सोम्य महतो5भ्याहितस्येकों5डगारः ख्योतमात्रः परिराष्टः
स्यात्तेन ततो5पि न बहु दहेदेव< सोम्य ते घोडशानां कलानामेका कलाति-
शिष्टा स्यात्तयेताहि वेदाननानुभवस्यश्शानाथ मे विज्ञास्यसीत | ३॥ स हाशाथ
हेनमुपससाद त<ह यात्किच पप्रच्छ सवे ह प्रतिषेदे | ४ || त* होबाच
यथा सोम्य ते षोडशानां कलानामेका कलातिरिष्टाभूत्साडन्नेनोपसमाहिता
प्राज्वालीत्तयेतर्हि वेदाननुभवस्यत्नमय<हि सोम्य मन आपोमय: प्राणस्तेजो-
मयी बागिति तद्धास्य विजज्ञावाति विजज्ञाविति | ६॥ -- छांदोग्य, ६१७.
अर्थेः--पिता म्हणाला, बाळा, ज्याप्रमाणे मोठ्या पेटवलेल्या अमी-
पेकीं खद्योताएबढी एक ठिणगी उरली असतां, तिच्याने तिच्यापेक्षा
५९८ कल्पनावादाची रूपरेषा [माग ४ था
लहान वस्तुदेखील दहन होत नाहीं.-अर्थात् मोठी तर नाहींच-त्याप्रमाणें
तुझ्या सोळा कलांपेकीं ( तूं पंघरा दिवस अन्न भक्षण केलें नाहींस यामुळे 3
एक कला भवषशिष्ट राहिली आहे, त्यामुळे तुला बेदांचा अनुभब घेतां येत
नाहीं, आतां अन्न भक्षण कर, म्हणजे मी तुला सांगेन व तूं जाणशील.
नंतर त्याने भोजन केल व तो पित्याकडे गेला. पित्याने त्याला जे जे ( प्रश्न)
विचारले. त्या त्या सर्वाचे त्याला ज्ञान झाले. तेव्हां पिता त्याला म्हणाला,
बाळा, ज्याप्रमाण मोठ्या पेटविलेल्या अम्ीपेकी उरलेली खद्योताएबढी
ठिणगी सभोवती गवत घालून प्रज्वांठित केली असता पुष्कळ दहन करू
ठाकते, त्याप्रमाणे तुझ्या सोळा कलांपेकी एक कला शिलूक राहिली होती,
ती अन्नाचे योगाने वाढवून प्रज्वलित केली, तेव्हां तिच्या योगानें वेदाचे
जान अनुभविण्यास तू समर्थ झालास. म्हणून बाळा, मन अन्नमय आहे,
प्राण उदकमय आहे आणि बाणी तेजोमय आहे. याप्रमाणे पित्याने सांगि-
तलेल ज्ञान श्रेतकेतूला समजल.
तत्रेतच्छुंगमुत्पतित < सोम्य विजानीहि नेदममूलं भविष्यतति | ३॥न-न-
सन्मूलाः सोम्येमाः सवा: प्रजाः सदायतना:-----॥६|॥-छादोग्य, ६। ८-३॥६.
अर्थः--हे शरीर त्या अन्नापासून अंकुराप्रमाणे उत्पन्न झाले आहे असे
जाण.><><बाळा, सत् हेच या सवे प्रजांचे मूळ आहे, आयतन आहे आणि
प्रतिष्ठा आहे,
3 2३ श्र
सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयं तद्धंक आहुर्सदेवेदमग्र
आसीदेकमेवाद्दितीय तस्मादसतः सजायत ॥१॥ कुतस्तु खलु साम्येव
स्थादिति होवाच कथमसतः सन्ञा येतेति सत्त्वेन सोग्येदमग्र आसदेकमेवा-
द्वितीयम् ।।२॥| तदेक्षत बहु स्य, प्रजायेयेति तत्तेजो5सुजत तत्तेज ऐक्षत
बहुस्या प्रजायेयॉत तदपो5सुजत। -ञांदोग्य ६॥२॥ १-३
अर्थ:--वबाळा, जगाच्या उत्पत्तीचे पूर्वी एक, अद्वितीय अस संतू मातर
होते. काणी म्हणतात पूर्बी एक अद्वितीय अस असत् होते. व त्या असता-
पासून सत् उत्पन्न झाले, पण बाळा, असं असतापासून सत् उत्पन्न हाण कसे
रकय होईल १ म्हणून पूर्वी सतूःच-एक अद्वितीय असच-होते. त्याने पाहिले
प्रकरण ७ वें.] घ्येयप्रणालि ५९९
कीं, मीं बहुत व्हावे, आणि मी (अधिक ) उत्पन्न व्हावें, त्यानें तेज उत्पन्न
केलें. त्या तेजाने पाहिले कीं मीं बहुत व्हावे आणि अधिक उत्पन्न व्हावे.
ह्या उताऱ्यांवरून पंडित असे म्हणतात काँ, अरुणीच्या म्हणण्याप्रमाणे
सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम ही एक जाणीबेची क्रिया आहे. आणि मूळच्या
एकत्वांत ज अनेकत्ब उत्पन्न होत, त ताद्विज्ञ नसून तत्त्वतः एकरूपच असते,
ज्याप्रमाणे असतांतून सत् उत्पन्न होऊं शकले नाहीं. त्याचप्रमाणे “बहू ही
भेदरहित अभेदांतून उत्पन्न झालेले नाही. 'बहु' होण्याच्या पू्बी सतूनी तसा
संकल्प केला, अर्थात् बहू होण्यापूर्वी हे जग संकल्पांत होतेच. परंतु केवलाच्या
दृष्टीने संकल्प करणे ब तसे असणे ह्या दोन्ही गोष्टी एकरूप असल्यामुळ, ह्या
अरुणीच्या मनात कल्पनावाद1ची रूपरेपा |दसून येते, असे पडत्जीच म्हणणे
आहे. यांबद्दल वेदान्त्याच मत अस आहे की, अज्ञात रज्जबर सप असावा
त्याप्रमाणे बुद्धिपरिकल्पित सतूच्या अबयबापासून हा जगद्विकार-द्वेतप्रपच
त्रह्मविवत संभवतो, पण हे जगत् अशी बुद्धि होते, तेव्हांही परमार्थतः सत्तत्व
एकच व अद्वितीय असते. |. वाचा5डर्म्मणं बिकारो नामधेयं मृत्तिके-
त्यव सत्यमेवं सदेव सत्यमिति श्रुतेः ( घटे ). विकार हे केवळ बाचोरम्मण
आहे. मृत्तिकाच सत्य. त्याप्रमाण सतूच सत्य आहे.]
[| २]
सो5हं भगवो मन्त्रविदेवास्मि ना55त्मविच्छत < ह्येब मे भगवद् हेभ्यस्त-
रति शोकमात्मविदिते सो5हं भगवः शोचामि त मा भगवबाव्छ वस्य पारं
तारयत्विति त < होबाच यद्दे किचेतदध्यगीषठा नामेवेतत् | ३॥ नाम बा
कग्बेदी यणुवंदः सामवेदञाथवणश्वतुथे डतहास पुराणः पच्मो बेदानां
वेदः पित्र्यो राशिदेबो निधिबांकोबाक्यमेकायनं देवविद्या ब्रह्म विद्या भृत विद्या
क्षत्रविद्या नक्षत्रविद्या सर्वेदेवजनविद्या नामे बेतन्नामोपास्वबेति ॥ ४ ॥
-"र् छांदोग्य ७॥ १॥ ३-४.
अथे: --भगवन् ( सनत्कुमार ) तथापि मी केवल शब्दा मात्र जाणणारा
आहे; मला ( नारदाला ) आत्मज्ञान झाले नाहीं. आत्मज्ञानी मनस्तापाच्या
पलीकडे जातो, असे मीं आपणासारख्या थोर पुरुषांकडून ऐकले आहे. ह
भगवन् , पण माझे मन ताप पावत आहे. करितां आपण मला शोकाच्या
६०० या वै भूमा [माग ४ था
थेलतीरीं न्या. सनत्कुमार म्हणाले, तुला जे ज्ञान झाले आहे, ते केवळ नाम-
मात्र आहे. क्रग्बेद, यलुवेंद, सामवेद, 'चबथा अथनवेद, पांचवा इ(तिहास-
पुराण, व्याकरण, श्राद्धकल्प, गणित, उत्पातादिज्ञान, विधि, तकरास्त्र,
नीतिशास्त्र, निरुक्त, बेदाविद्या, भूततंत्र, धन्बद, ज्यो'तष, सपविद्या, लालित-
विद्या हे सवे ज्ञान नाममात्र आहे. या सवन मांची ब्रह्मबुद्धीने उपासना कर.
याप्रमाणे नामापासून वा्णि, मन, संकल्प, 'चत्त, ध्यान इत्या दे भूमापर्यंत
एकर्वीस प्रकारच्या उपासना सनत्कुमारानी एकापुढ एक नारदास सागतल्या
आहेत. त्यात हेगेलच्या सत्त्वापासून वेवलटापयंत्च्या कत्पनाचे स्मरण होत
असे पंडित म्हणतात. आता एका कहपनेतून दुसरी कशी निघाली हे जरी
सनत्कुमारानी दाखवल नाही, तरी त्यांस अनतत्वाची कल्पना बरोबर आली
होती, अस पंडितजी सागतात. आतां वस्तुतः नामापासून भूमापर्येतची संगति
भाष्यकारानी लावलीच आहे. शिवाय वेदान्तसिद्धान्ताच्या दृष्टीने ती गोष्ट
फारशी महत्त्वाची नाही. आअधिकारभदाने निरानराळ्या उपासना उपनिषदात
सांगितल्या आहेत खऱ्या, पण त्या गौण म्हणूनच सांगितल्या आहेत.
निरनिराळीं शास्त्र इश्रराचे सत्य स्वरूपच प्रकट करतात, असा जो ब्राह्माचा
सिद्धान्त आहे, त्यासही वरील अवतरण कसे अनुकूल होत ते समजत नाही.
असो. आतां त्यांचा दुसरा उतारा धेऊ.
[8]
यत्र नान्यत्पश्याते नान्यच्छणाोते नान्यद्विजानात स भमा5थ यत्रान्यत्पद्य-
त्यन्यच्छणोत्याद्रेजानाते तदल्प यो बे भमा तदमृतमथ यदल्पं तन्मत्य <
स भगव: करस्मिन्प्रतिष्टित हते स्वे मर्हिम्र याद वा न महिम्रात ॥१॥
गोअश्वमिह महिमेत्याचक्षते हस्तिहिरण्यं दासभाय क्षेत्राण्यायतनानीति नाहमेबं
ब्रवीमि ब्रवीमीति होवाचान्यो ह्यन्यस्मिन्पातिष्रित हत ॥ ९--हछांदोग्य,
७|२४|१-२.
स एवाधस्तात्स उपरिष्टात्स पश्चात्स पुर्स्तात्स दक्षिणतः स उत्तरतः स
एवेद < सवमित्यथातो5हकारादेश एवाहमेवाधस्तादहमुपरिष्टादहं पश्चादहं
खुरस्तादहं दक्षिणतो5हमुत्तरतो5हमेवेद < सवोमाते ॥ १॥-छांदोग्य, ७२५१,
अर्थः--जेथे दुसरे कांही दिसत नाहीं, दुसरे कांही ऐकूं येत नाही
प्रकरण ७ वॅं.] आत्मदशन ६०१
दुसरे कांही जाणतां येत नाहीं. त्याचे नांव निरतिरायत्व ( भूमन_ ),
ओेथे दसरे पाहता येते, ऐकतां येते, लाणतां येते त्याचे नांव अल्प.
जे भूमन्् ते मृत्युरह्तित, जे अल्प अविद्याकाली विद्यमान असणारे ते मत्य,
नारद म्हणाला, भगवन्! तो भूमन् कद्यामध्ये स्थित आहे ? तो स्वताच्याच
बिभूतीमध्ये ( महात्म्यामध्ये ) स्थित आहे. आणि तो बिभूतीमध्ये स्थित
नाहींही. गाई, अश्र, हत्ती, सुवण, दास, भाया, शेतबाडी, घर इत्यादिकांना
महिमा समजतात हा महिमा ज्याच्याजवळ असतो, तो मनुष्य ज्याप्रमाणे
( त्या महिम्याहून अन्य असून ) अन्यांचे ठिकाणी स्थित असतो तसा, हा
भूमनू् नाही, अस मी सांगता.
तो खालीं आहे, वर आहे, पाठीमागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे तोच
आहे. तोच हे सव आहे. (तो भूमन जीवाहून इतर कोणी नाही, असे
दराविण्यासाठी ) अहंकारादेश सागतात- मीच खाली आहे, मीच वर आहे.
पाठीमागे, पुढे, उजवीकडे, डावीकडे मीच आहे. हे सब मीच आहे.
पंडित म्हणतात काँ, ह्यावरून ह॑उघड होते की, ज्ञाताज्ञात सर्व
पदाथाची बेरीज करून आपणांस अनत गाठता येणार नाहीं. कोणत्याही
वदार्थाच्या ज्ञानात आपण स्वतांला पहात असून त्या अहंप्रत्ययांत त्या
पदार्थालाही पाहता. ज्याअर्थी आपण सब पदार्थ पहात असता आपणा-
लाच पाहतों. त्यामर्थी आपण म्हणजे आत्मा खालीं, वर, चोहोकडे सचरला
आहे, अस होते. सव कांही तोच आहे किंवा मीच आहे, असे आत्म-
दृष्टीने सनत्कुमार म्हणतात, म्हणजे आत्मरूपात विश्वरूप आणि विश्वरूपांत
अस हे आत्मरूप असे द्रेताद्वैत सिद्ध होते.
आचायांचे मत असे नाहीं. ते वर्रील बचनाबरील भाष्यात असे म्हणतात
की, *“' अथान्यदरदांनविदोष्रप्रतिषेधेना55त्मानंपश्यतीत्युच्यते तदोकस्मिन्नेब
क्रियाकारकफलभेदो5भ्युपगतो भवेत् || '' अर्थः-जरे, दुसर्या दर'नविशेषाच्या
प्रातिषिधाने आपल्या स्वरूपाला पाहतो, अस म्हटले, तर एकामध्येच क्रिया-
कारक फलभेद मानल्यासारखे होते. “' आत्मनो निवज्षेषेकवाभ्युवगमे
दरशनादिक्रियाकारक फलभेदाभ्युपगमस्य शब्दमात्रत्वात् | अर्थः- आत्म्याचे
निर्विशोष एकत्ब स्वीकारले असता दर्शनादि क्रियाकारक फलमभेद मानणे
केवळ शाब्दमात्र आहे. “' अन्यत् न पत्यति ” अस विदोषण असल्या-
१०२९ याज्ञवल्क्यगार्गिसवाद [माग ४ था
मुळें आत्म्याचे स्वदर्दान संभबतें असें म्हणतां येत नाही. कारण अदद्ये-
ञञनात्म्ये ( तेतिराय २1७ )अदृद्य ब्रह्मामध्ये. ““ न संदशेतिष्ठति रूपमस्य ?
( काठकोपनिषद २| ३९ )ऱ्याचे रूप दरानविषयामध्ये रहात नाहीं. “ विज्ञा-
तारमरे के न विजानीयात ” ( बृहदारण्यक २४ )र्विज्ञात्याला कोणत्या
साधनाने जाणावे ? अका श्रति भाहेत. शिवाय छांदोग्यांतच ““ एकमेवा-
द्वितीयं ” “ तत्त्वमासि ” इत्यादि एकत्बसूचक सिद्धान्तवचन अनेक आहेत,
[४ ]
स होवाच यदृध्वे गार्गि दिवो यदवाक प्रथिव्या यदन्तरा य्यावाप्र|थबी
इमे यद्धूतं च भवः्च भविष्यञ्चे त्याचक्षत आकारा एव तंदोतं च प्रोतं चेति
कस्मिन्नु खल्वाकादा ओतश्च प्रोतश्रॉंत ॥ ७ ॥ स होवाचेतंद्रे तदक्षरं गार्गि
ब्राह्मणा अमिबदन्ति || -- बृहदारण्यक, ३॥८॥७
अथै:---जे भूलोकाच्या वर, प्राथिबीच्या खालीं आहे, जे या प्रथिवीच्या
मध्ये आहे, ज्याला भूतवतमान व भविष्य म्हणतात, ते आकाशामध्ये ओत ब
प्रोत आहे. आकादा कशामध्ये ओत व प्रोत आहे? गार्गि, याचे उत्तर ( आवाथ्चं
आहे पण ) ब्राह्मण सांगतात की, त क्षयरहित ( ब्रह्म ) आहे. ( सर्वविदोषण
रहितमित्यथः | एकमेवाद्वितीय हि तत्केन कि बिरिष्यते | ८ | भाप्याथे-
अक्षर सर्व विशोेषणरहित आहे असा भावार्थ. ते एकच अद्वितीय आहे.
तेव्हां कोणते विशेषण कोणाला देणार १ कद्याने कोणाला वबिशाषित कग्णार १)
एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गारगि सूर्याचंद्रमसी विधुतो तिष्ठत...इ०.
--बृहदारण्यक, ३1८९.
अ्थेः--गार्गि, या अक्षर ब्रह्माच्या नियंत्रणाने निर्माण केलेले सय व
चट्र ( नियमानुसार ) वागतात.
ड् 3 र्र
तद्वा एतदक्षरं गार्ग्य दृष्टं द्रप्रश्रतं < श्रोचमतं मन्त्र विज्ञातं विज्ञातु नान्यदतो&-
स्ति द्रष्ट नान्यदतो5स्ति श्रोतु नान्यदतो5स्ति मन्तु नान्यदतो5स्ति विज्ञात्रे तस्मिच्यु
खल्बक्षरे गाग्यांकारा ओतश्च प्रोतश्वाते || ११ | -- बृहदारण्यक, ३1८1११,
अर्थ:---ते हे अ-क्षर उद्ृष्ट पहाणारे; अश्रुत श्रवण करणारे; अमत
प्रकरण ७ वे.] याज्ञब्श्क्य गारगिसंवाद ९१०३.
मनन करणारे; अविज्ञात विशातु; असे आहे. याहून दुसरा कोणी द्रष्टा,
श्रोता, मन्ता अथवा विज्ञाता नाहीं. गार्गि, यामध्यें आकार ओत व प्रोत आहे.
शू शः जी
स होवाच न वा अरे पत्यु: कामाय पतिः प्रियो भवत्यात्मनस्तु कामाय
पति, प्रियो भवति । इ०. -ण्ब्रृहदारण्यक, २१४1५.
अर्थेः- पतीच्या कार्याकरिता (भार्येला ) पाते प्रिय होत नसतो,
आपल्याच कार्याकरितां पति प्रिय होतो. ( पंडितजी आत्मा या पदाचा अर्थ
परमात्मा असा करतात, )
73 3 श्र
आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्या मन्तव्यो निदिध्यासितव्यो मेत्रेस्यात्मनि
खल्वरे दृष्टे श्रुते मते विज्ञात इद < सवे विदितम् ॥६॥
--वृहदारण्यक, ४)५]६.
अर्थः--हे मेत्रेयि, या स्वतःला अथोत् आत्म्याला पाहिले पाहिजे,
त्याचे श्रवण केले पाहिजे, मनन केले पाहिजे, निदिध्यासन केले पाहिजे.
आत्माचे दर्दोन, श्रवण, मनन व विज्ञान झाले असतां हे ( आत्म्याहून
इतर ) सवे विज्ञान होते.
इदं त्रह्म, इदं क्षत्रमू. इमे लोका, इमे देवा, इमे वेदा इमानि भृतानिद-
< सर्वे यदयमात्मा ॥ ७ | -“ बृहदारण्यक, ४,५|७,
अर्थः-हे ब्राह्मण, हे क्षत्रिय, हे लोक, हे देव, हे वेद, ही भूते, हे सर्व
हा आत्माच होय.
रः शे 3
यत्र हि द्वैतमिच भवति तादितर इतरं पद्यति इ० -- -- - यत्रत्बस्य
सर्बमात्मेवाभूत्तत्केन क॑ पशयेतू, -- -- -- तत्केन क॑ विजार्नायायेनेद < सवे
बिजानात तं केन विजानीयात्स एषनेति नेव्याम्या -- -- -- विज्ञातारमरे
केन विजानीयादेत्युक्तानुद्ासनासि मेत्रेय्ये तावदरे खल्वमृतत्वर्मितिहोक्त्वा
याशवल्क्यो विजहार | --बरृहृदारण्यक, ४५१५,
अर्थ--जर द्वैत असेल तर एक दुसऱ्याला पाहील ---- .- परंतु हँ
दै०४ इंद्रप्रतदेनसंवाद् [भाग ४ था
सर्वच जेथे आत्मा आहे, तेथे काय कशाने पहाणार १ -- -- -- कशाने
कोणाला जाणणार ? ज्याचे योगाने हे सर्व जाणतां येते, त्याला कशाने
जाणावयाचे १ “ असा नाहीं तसा नाही ”' असा वर्णिलेला आत्मा तो हा.
सवीचा जो ज्ञाता त्याला कशाने जाणाबयाचे £ हे मेत्राय, याप्रमाणे तुला
ज्ञान सांगितले, अभुतत्वस्थिति ती हो, याप्रमाणे ज्ञान सांगितल्यानंतर
याज्ञवल्क्याने सन्यास घेतला,
ह्या याशवल्क्यगार्गिसंवादावरून तत्त्वभूषण पडितांच्या दृष्टीने असे सिद्ध
होते कौ, पदाथ ज्स दिसतात तसे नसतात. त्यास जाणणारा जो द्रष्टा
त्याच्याशी हृदयाचा सपक्ष संबंध असणे अगर नसण, हे अर्नाश्चित नाही.
जाणिवेहून ते दृश्य पदाथे स्वतंत्र नाहींत. तसेच द्रष्टयध.हून त्यांस एथक् सत्ता
नाहीं. दिक्कालाने परिच्छिन्न असे हृद्य पदार्थ जरी अनेक व परिच्छिन्न
असतात, तरी द्रष्टयाचे ठिकाणीं हे भेद, मर्यादा अगर विकार नाहीत. या-
वरून सवे पदार्थ व विचार अगर कल्पना यांच्या बुडाशी सत्यंज्ञानमनंतं
अश्शी एक अविभक्त ब अनेत अक्यी जाणीव आहे. परंतु पदाथांचे ऐक्य
म्हणजे समरस होण नव्हे. तांबड आणि हिरवे ह्या एकाच मनाच्या संवेदना
मनोरूपच खऱ्या, परतु त्यामुळे त्या मनाहून स्वतंत्र नसल्या तरी परस्पर भिन्न
असतातच. आकाकह्याचे भेद कल्पिले तरी सबंध आकाशाच्या जाणिवेत
त्यांचे ऐक्य होते. त्याचप्रमाणे निरनिराळे अहकार अगर आत्मे हे ह्याच
दृष्टीने अनंताशी एकरूप आहेत. निरनिराळ्या आत्म्यांचा समष्टीशी णो
संबंध तो भेदांत अभेदरूप आहे. आणि त्यांचा आपसांतील संबंध अभेदां-
तील भेदाप्रमाणे आहे. याप्रमाणे ऐक्य मोडणारे भेद ब ऐक्य जोडणारे
भेद बांतील फरक आपनिर्षादक कघषरींच्या फार करून लक्षांतच आला नाही.
रश्य ब द्रष्टा हे स्वतंत्र मित्न पदार्थ नसले; तरी त्याची सापेक्ष भिन्नताही
त्यांच्या लक्षात येत नाही. यामुळे द्रष्य व द्रष्टा यांतील भेद ते आभासरूप
मानतात. त्याचप्रमाणे जीवात्मा ब परमात्मा यांचे तत्त्वतः ऐक्य असलं
तरी परस्परांत भेद आहे, हे ते जाणत नाहीत व त्यांस हे भेद देहपातापर्यंत
देहाच्या उपाधीमुळे-वास्तवबिक नसतांना भासतात असे वाटते, पण ही 'चूक
कांही कहर्षांच्या लक्षांत आली असे कोषीतकी उपनिषदातील इंद्रप्रतदेन-
संबादावरून पंडितजी दाखवितात.
प्रकरण ७ वें.] पंडितांचा मुख्य आधार ६०५
[५]
स होबाच प्राणो5स्मि प्रज्ञात्मा त॑ मामायुरमृतमित्युपास्व -- कोषीतकी, ३।२.
अर्थः---इंद्र म्हणाला, मी प्राण आहे, मी प्रज्ञामा आहे. त्या माझी
आयुष्य आणि अमृतत्व म्हणून उपासना कर,
ता वा एता दरौब भूतमात्रा आअधिप्रशे, दश प्रजामात्रा अधिभूतं, यद्धि
भूतमात्रा न स्युन॑ प्रज्ञामात्राः स्युरयद्वा प्रश्ञामाता न स्युने भूत्माचाः स्युः ।
न ह्यन्यतरतो रूपं किचन सिध्येत् ।॥
नो एतन्नाना तप्रथा रथस्यारेषु नेमिरर्षितो नाभावरा आर्थेता एवमेवेता भूत-
मात्रा: प्रज्ञामात्राःस्वर्पिताः ,प्रज्ञामावाःप्राणेडर्पता!।स एप प्राण एव प्रज्ञात्मा55-
नंदो5जरो5मृतः । न साधुना कमणा भूयान्नो एवा साधुना कनीयान् । एष
हेवेनं साधु कर्म कार्यांत तं यमेभ्यो लोकेभ्य उन्निनीपत, एष उ एवेनभ
साधु कर्म कारयति तं यमेघो निनीषते । एप लोकपाल: । एष लोकाधिपतिः)
एष सर्वेराः स म आत्मेति विद्यात्सम आत्माते विद्यात् - कोषीतची, ३८,
अर्थः--खरोखर त्या या दहा भूतमात्रा प्रज्ञे( प्रजञामात्रा ) मध्ये स्थित
आहेत, आणि दहा प्रज्ञामाचा भूतांमध्ये स्थित आहेत. जर भूतमात्रा
नसतील तर प्रज्ञामात्रा नसणार आणि जर प्रज्ञामात्रा नसतील, तर भूतमात्रा
नसणार कारण दोहोपेकीं एकापासून कोणतेही रूप सिद्ध होत नाही,
आणि (असे असून ) या दोहोमध्ये भिन्नत्व नाही, ज्याप्रमाणे रथचक्रा-
ची नेमि अरांमध्ये स्थित असते, आणि अरा नाभीमध्ये स्थित असतात,
त्याचप्रमाणे, या भूतमात्रा प्रज्ञामात्रांमध्ये स्थित आहेत. आणि प्रज्ञामात्रा
प्राणामध्ये स्थित आहेत. तो हा प्राणच प्रज्ञात्मा. तो आनंद, अजर व अमर
आहे. तो चांगल्या कर्माने वाढत नाहीं, बाईंट कमाने कमी होत नाहीं
ज्याला या लोकांमधून वर नेण्याची त्याची इच्छा होइल, त्याजकडून तोच
चांगल कर्मे करवितो ! ज्याला खालीं नेण्याची त्याची इच्छा होइल त्याज-
कडून तोच बाईट कर्मे करवितो. तोच लोकांचा पालनकर्ता, तोच लोकांचा
स्वामी, तोच सबाचा स्वामी, तोच माझा आत्मा असे जाणावे, तोच माझा
आत्मा असें जाणाव,
र्र शः श्र
९०९ लयवाद [माग ४था
पॅडित सीतानाथ तत्त्वभूषण म्हणतात काँ, बरील उताऱ्यांवरून असे
उघड दिसते की, त्यांत केवळ विषयिविज्ञानवाद किंबा विषयविज्ञानवाद
नसून ज्यांत विपयविषयीचे दवेताद्वरैीत आहे. असा केवळ कल्पनावबाद
( ५७७०1१७ 1१९8118511 ) अगदो स्पष्ट आहे. तो प्रच्छन्न बोद्धाच्या ( आद्य-
रुंकराचायाच्या ) अंद्रेतमताहून अगदी भिन्न आहे. या कोषीतको उपनिघ-
दातील इंद्रप्रतदनसंवादावर पंडित सीतानाथ याची विशीष भिस्त आहे.
किंब्रहुना साऱ्या उप-नेषदात स्वमतास पुष्टि देणारा असा एवढाच उतारा
त्याना मिळाला आहे, असे म्हटल्यास चालेल.
ह्यावर आम्हास तूर्त इतकच सुचवावयाच को, इंद्रप्रतर्दनसंवादातील
जीवनचक्राचा तुंबा अथबा नाभि म्हणजे प्राण ब प्राण म्हणजे प्रज्ञा येथेच
तो दृष्टान्त संपतो. प्रज्ञा म्हणजे एकमेवाद्वितीयं ब्रह्म असाच निश्चित अथे
बरील वचनातून निघत नाहीं. फार तर प्रज्ञा हा शब्द इंश्वखवाचक मानतां
येईल. पण तो परब्रह्मवाचक मानण्याचे कारण दिसत नाही. “ प्रज्ञानंब्रह्म
“ विज्ञानंत्रह्म ” “ ही परखह्माचा स्वरूपे थोडीबहुत तरी नामरूपात्मकच
होतात.”
शिवाय कोपीतकी हे मुख्य दशोपनिपदापेकी नसून ब्राह्मणोपनिषद_
असल्यामुळ आरण्यकापेक्षा त्यास उत्क्रांतवादी ब्राह्मांनी कमीच लखले पाहिजे.
असो. आता अखेर ब्राह्माच्या ध्येयाबद्दल पडित काय दाखवितात, ब वेदान्त-
मताचे ते कसें निराकरण करतात ते पाहूं,
[ ६]
यद्रे तज्ञ पर्यति पद्यन्वे तत्न पर्याते न हि दरष्ट्शेबिपरिलोपो बिद्यते5
बिनाशित्वात् । न तु तद्द्वितीयम स्त ततोडन्यद्रिभक्त, यत्पश््येतू || २३॥-- त- --
यद्वे तन्न विजानाति विजानन्वे तज्ञ विजानांति न हि विज्ञातुर्विज्ञातोर्बिषरि-
लोपो विद्यतेडबिनाशित्वानन तु तद्द्वितीयमस्ति ततो5न्य द्रिभक्त॑ यद्विजानी-
यात | ३०॥ --ब्ृहदारण्यक, ४॥३1२३-२९.
अर्थ--( सुपुसत स्थानामध्ये ) तो जे पहात नाहीं तें ( वास्तविक ) पहात
असून पहात नाहीं; कारण द्रष्टयाच्या दृष्टीचा कांहीं लोष झालेला नसतो;
त्या दृष्टीचा विनाश झालेला नसतो. त्याला पहातां येईल, असें पण त्याच्या-
ग्रकरण ७ वॅ.] ब्राह्मकोकप्रापि द७
हून निराळे असे दुसरे कांही नसते. -- -- -- तो जे जाणतनाही, ते
( वास्तविक ) जाणीत असून जाणीत नाही; कारण त्याच्या विज्ञातृत्वाचा
कांही लोप झालेला नसतो; विज्ञातृत्वाचा विनाश झालेला नसतो. त्याला
जाणतां येईल असे पण त्याच्याहून निराळ असे दुसरे काही नसत.
>< > स सवाश्व लोकानाझोति सवाश्व कामान्यस्तमात्मामनुविद्य बिजाना-
तीति भगवतो नचो वेदयन्ते तमिच्छन्ता बबास्तामाते ॥३॥-- छादोग्य, ८1७1 ३,
अ्थेः--जो त्या आत्म्याचा शोध करून त्याला जाणतो, त्याला सर्व लोक
प्रास होतात, त्याचे सवे काम पूण होतात, अस आपले वचन आहे, अस
ज्ञाते सांगतात. त्या आत्म्याची इच्छा करीत आम्ही ( इद्रविरोचन ) येथ
राहिली.
र्र 3 ज्र
स होबा च नाह खल्बयं भब एव < सप्रत्यात्मान जानात्ययमहमस्मीति
नो एवेमानि भूतानि विनारमेवापीतो भवति नाहमत्र मोग्यं पश््याम्गीत ।॥।२]॥
-ण्ठांदोग्य, ८॥११|र.
अर्थः --इंद्र म्हणाला, भगवनू , हा आत्मा देखील ( सुप्तावस्थत ) हा
मी आहे आणि ही भूते आहेत अस जाणीत नाही. म्हणून हादेखील जणु-
काय विनाशीच, म्हणून यामध्ये मळा काही फल दिसत नाहीं,
तं बा एतं देवा आत्मानमुपासते तस्मात्तेपा सर्वेच लोका आत्ताः सव च
कामाः स सरवाश्व लोकानाझाति सवोश्व कामान्यस्तमात्मानमनुविद्य बिजाना-
तीति ह प्रजापतिरुवा च प्रजापतिरुबाच ।।६|) -णाछांदोग्य, ८॥१२॥६.
अर्थः-अद्या या ( इंद्राला प्रजापर्तीने सागितलेल्या ) आत्म्याची देव
उपासना करतात. म्हणून त्यांना सर्वे लोक व सवं काम प्राप्त झालेले आहेत.
जो या आत्म्याचे पूर्ण ज्ञान करून घेऊन त्याला जाणतो, त्याला सर्व लोक ब
सवे काम प्राप्त होतात, असे प्रजापतींच बचन आहे,
जेर रः शः
एवमेबेष संप्रसादो5स्माच्छरीरात्समुत्थाय परं ज्योतिरूपसंपद्य स्वेन रूपे-
णामिनिष्पय्ते इ. -- छांदोग्य, ८१२1३.
३०८ ध्येयकल्पना [ भाग ४ था
अर्थ:--त्याप्रमाणे हादेखील ( आत्मज्ञान प्रास झाल्यावर )-प्रसन्नचिः्त
होत्साता ( मरणसमयीं ) या शरीरांतून वर निघून श्रेष्ठ अद्या ( इश्वराच्या )
ज्योतीप्रत प्रास होऊन स्वतांच्या रूपाने युक्त होतो,
तद्यथा श्रेष्ठी स्वेभुंक्ते यथा बा स्वाः श्रेष्ठिनं भुजन्त्येवमेवेष प्रज्ञात्मेतेरा-
त्ममिभुक्ते एब वे तमात्मानमेत आत्मानोभुजन्ति |----तथो एवेवं बिद्वान्स-
वान्पाप्मनो5पहत्य सर्वेषां भरतानां श्रेष्ठयं स्वाराज्यमाधिपत्य पर्यंत य
एवं वेद य एवं वेद ॥--कोपीतकी, ४1१९, [ इतिकग्वेदीया कोषीतकि
ब्राह्मणोपनिषत्समासा
अर्थः--ज्याप्रमाणे धनी आपल्या माणसांसहवतंमान भोजन करतो
आणि ज्याप्रमाणे ती माणस त्याचेच अन्न खातात, त्याप्रमाण हा प्रज्ञात्मा
त्या आत्म्यांसह ( म्हणजे इद्रियासह ) भोग भोगतो आणि इंद्रिये त्याच्या-
करितांच भोग भोगतात.पस-ऱज्याला (इद्राप्रमाणे) हे ज्ञान होते, तो सर्वे
पाषांना मारून सव भुताचे श्रेष्ठत्व, निरकुका राज्य आणि स्वामित्व
पूर्णत्वाने मिळवितो.
ज्र श्र 23
आचार्यकुलाद्रेदमधीत्य यर्थाविधानं गुरोः कर्मातिदोपेणाभिसमात्रत्य कुटुंबे
]ुची देशे स्वाध्यायमधीयानो धघाभकान्विदधदार्त्मानं सर्वीद्रियाणि संप्रतिष्ठा-
प्याहिंसन्सवभूतान्यन्यत्र तीर्थभ्यः स खल्वेब बतेयन्यावदायुषं ब्रह्मलोकमाभि-
संपद्यते न च पुनरावर्तते न च पुनरावतते || इतिसामवेदीया छांदोग्यो-
पानेपत्सममा ८११५१.
अर्थ:--आचार्याच्या ग्रहीं आचायीचे काम करून उरलेल्या वेळांत विधि-
पूर्यक वेदांचे अध्यन करून ग्रृहस्थाश्रमी होऊन शुद्ध ठिकाणीं स्वाध्यायाचें
अध्ययन करणारा व पुत्ररिष्यांदकांना धर्मयुक्त करणारा, सर्वे इंद्रिये
आत्माच्या ठिकाणी स्थित करून, भूतमात्राला, तीथाटनादे शास्त्रोक्त खेरीज-
करून, पीडा न देतां, जो याप्रमाणे तेन करतो, तो ब्रह्मलळक पावतो. तो
पुन्हा परत येत नाहीं.
ह्या उताऱ्यांबरून पंडितजी असें दाखवू पाहतात कीं, कोष्रीतकी ब
छांदोग्य ह्या क्रेदीय व सामवेदीय उपनिषदांच्या शेवटीं जीवात्मा ब्रह्मांत
प्रकरण ७ वॅ.] गोण उपासना १०९
लन होतो, असा लयवाद नाही. ब्ृह्ृदारण्यकाचा कदाचित् तसा अभिप्राय
आहे, असे म्हणतां येईल. याप्रमाणे ओषनिषदिक विचारपद्धतींत एक-
बाक््यता नाहीं. अंद्वेत वेदान्तांतील लयबाद, संन्यासबाद आणि खऱ्या उपा-
सनेचा निषेध ही असंबद्ध ब घातक तत्त्वे वरील उपनिषदात मान्य केलेलीं नाहीत,
ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, अस पंडितजी म्हणतात. ते आणखी अस म्हणतात
कीं, लयवादाची कल्पना सुप्तावस्थेच्या अनुभवावरून घेतली आहे; पण ती उघड
उघड चूक आहे. कारण जागरतीतील बाह्य पदाथीची सुसंगत द्रष्ट्याच्या
निरपेक्ष असते. अथात् स्वझसृष्टींची उपमा जाग्रतावस्थेतील सृष्टीस लावतां
येणार नाही, कोषीतकी वब छादोग्य अद्या उपनिषदात आत्म्याचा त्रह्मात
लय बणिला नसून ब्रह्मलोकप्रास्ति सांगितली आहे. ब त्या ठकाणीं देवही
आत्म्याची सेवा करतात, बगेरे वर्णनावरून तेथे अद्वेतवाययाच एकरस ब्रह्म
नसून भदसहित सामाजिक जीवन आहे. यावर आम्ही वेदान्तमतदशक
गीतारहस्यातील खालील उतारा बाचकांस सादर करता.
“: उपासनेसाठी घेतलेल्या सूर्या दि प्रतीकाच्या म्हणजे सगुणब्रह्माच्या
उपासनेन ज ब्रह्मज्ञान होते, ते प्रथम थोड अपुरे असत. कारण, त्यामुळे
सूर्यळोक किवा ब्रह्मलोक इत्यादिकांच्या कल्पना मनांत उळ्धवृन त्या मरण-
समयीही कमीजास्त मानाने कायम असण्याचा सभवब असतो. म्हणून ही
कसर काढून टाकून मोक्ष मिळण्यास अश्या लोकानी देवयानमा्गानच गेले
पाहिजे, हे म्हणणे सयुक्तिक आहे. (वे. स्.४॥३२१५) नसन पषणब्रह्म व
स्वत:चा आत्मा याच्या दरम्यान अद्या तऱ्हेचा कोणताही द्वैती आडपडदा
( तौत्तिः २१७ ) ज्याच्या मनांत यत्किचित् शिलूक राहिला नाही, तो नेहमीच
ब्रह्मरूप होत असल्यामुळे, अशा पुरुषास ब्रह्मप्रास्तीस्तब दुसर्या कोठेच
जावयाचे काही कारण रहात नाही, हं उघड आहे. यासाठी शुद्ध ब्रहझ-
ज्ञानाने जो पुरुष पूर्ण निष्काम झाला. “' न तस्य प्राणा उत्क्रामन्ति अह्मेब
सर् त्रह्माप्योते !--त्याचे प्राण दुसऱ्या कोठेही जात नाहीत, तो 'नत्य
त्रह्मभूत असून ब्रह्मांतच लय पाबतो. (बृह ४॥४॥६) अशा प्रकारचा
पुरुष “ अत्र त्रहया समत्नुते ' (कठ ६) १४ ) येथल्या येथच ब्रह्म अनभ-
वितो, अस वृहदारण्यक व कठ या दोन्ही उपनिपदांत वणन आहे;” इ०
[ गोतारहस्य--एष्ठ २९५॥२९६ ].
(४).-.६
११० पंडितजी आणि उपनिषदे [भाग ४ था
बृहदारण्यकांतील अवतरणांत तर याज्ञवल्क्यांनीं संन्यास घेतल्याचे स्पष्ट
म्हटलेच आहे. एकंदरींत ह्या आरण्यकातले उतारे पंडितजींच्या मतास
अगदीच विरुद्ध आहेत. मग केवळ ब्रह्मवादिनी स्त्रियांच्या गोरवास्तवच
पंडितजींनी त्याचा उल्लेख केला असल्यास न कळे!
पंडित सोतानाथ तत्त्वयूषण यानी लिहिलेल्या 'उपनिपदाचा इश्वरवाद'
या नावाच्या पुस्तकांत बरील प्रकारचे [वचार आहेत. उपनिषदात इंश्वर-
बाद आहे, तसा ब्रह्मवादही आहे. त्यात जशी सगुणोपासना आहे तशी
सगुण-निगुंण व केवळ निगुंग अशोही उपासना सागितली आहे. शांडिलविद्या
(छां२ ३1१४), पुरुपाविय्या (छा० ३२-१६, «७) पयकानद्या (कोपी०९१५),
आणोपासना (कोषी० २), इत्यादि अनेक प्रकारच्या विद्या म्हणजे उपासना
उर्पानपदात वणिल्या आहेत, त्यात अन्न, प्राण, मन, विज्ञान इत्यादि अनक
ब्रह्मप्रतीक आहेत. पण सव उर्पानपदाचा असा सिद्धान्त आहे कौ, वास्तविक
ब्रह्मस्वरूप याहून भिन्न आहे. ( कॅन १॥२--८ ). वरील प्रकारच्या
निरनिराळ्या उपासनाच्या वर्णनात कोठे द्वेती भापा आली आहे, कोठ
अगदी गौण अशा ब्रह्मप्रतीकांची महती वर्णली आहे, कोठे सयुणनिरुण
अश्शी दोन्ही विशेषणे लाविली आहेत. आणि कोठे बविरुद्धाथा विडापणाच्या
जोड्याही उपयोजिल्या आहेत, तरा अधिकारभेद व राचिभेद हे लक्षात
घेऊन सागितलेल्या ह्या सर्व गोण उपासना अखेरच्या अद्वत सिद्धान्वास बाध
आणतात असे म्हणतां येणार नाही. असो.
तथापि उपनिपदांतून ब्राह्मांचा अखंड द्वेताद्रेत सिद्धात सिद्ध करता येतो,
असे दाखविण्याचा पडित सातानाथ याचा प्रयत्न आहे. वरृहदारण्यकातील
ब्रह्मवादिनी स्त्रियाच्या सभाधीटपणावरून बरेच दिकण्यासारखे आहे. अस
पंडिताच म्हणण आहे. तरी त्यावरून आज स्त्रीस्वातव्य व स्त्रीरिक्षण या-
संबंधी होणारा अविवेक समर्थनीय कसा ठरतो हे समजणे कठीण आहे,
तसेच त्याच संवादाच्या अखेर याज्ञवल्क्यांनीं आपल्या पत्नीस सोडून संन्यास
घेतला, हंही त्यांच्या विचारसरणीस विरुद्धच आहे. त्याचप्रमाणे कौष्रितकी
उपनिषदांतील इंद्रप्रतद॑नसंवाद जरी त्यांस फार आवडला असला, तरी
त्या उपानेषदांतून ज्ञानसंस्कार जीवाच्या प्राणांत किंवा त्याच्या हितानाडींत
सूक्ष्मरूपानें राहतात, हं तत्त्व त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मुद्दयांस जुळते
'प्रकरण ७ वे.] पंडितनी आणि उपनिषदे १११
नाहीं. त्यामुळें सवे प्रकारच्या कल्पना, विचार, किंवा जानसंस्कार परमात्म्या-
च्या ठिकाणीं तिन्ही काळी सिद्ध असतात ब तेथूनचे ते जीवास वेळोवेळीं
मिळून त्याचे अज्ञान व सुपुप्तीतील विस्मरात दूर करतात. हः जो त्यांचा
मुख्य सिद्धात त्यास दुजारा मिळत नाहीं. उलट पाण्यान भरळेळी घागर दोर
लावून विहिरींत सोडावी ब पुन्हा लागेल तेव्हा ती जशीच्या त्री दोरान
बिहिरींतील पाण्याच्यावर ओढून घ्यावी अश्याच प्रकार जीवाचे भानसस्कार
सूक्ष्म शरीरात राहून ते कमेजंघान वेळेवर बाहेर आणले जातात, हाच कल्पना
श्रुतिसंमत ब सयुक्तिक दिसते. म्हणजे कल्पनांचा अथाग भरलेला घाजार
ही मोख्या भाजी मार्केटाची उपमा एकमेवाद्रितीये अशा त्रह्माशी मुळीच
जुळत नाही !
ते कांहीं असो पण बहुतेक साधारण-त्राह्मांचे स्पष्ट द्वैतमत पंडित सीतानाथ
यांस पटले नाही, म्हणून त्यांनी वेदातमतास अधिक जवळ अस! आपला
नवीन द्रेताद्वेत सिद्धांत काढला आहे. साधारण-त्राह्मानी आपली हिंदूंची
धार्मिक वाड्याची पूवपरंपरा साफ तोडलेली पंडितजींस आवडली नाही,
म्हणून त्यानी मोठ्या आस्थेन आपली विचारपरपरा उपनिपदार्द। जोडण्या-
चा आस्थापूर्वेक प्रयत्न चालविला आहे; तसेच केदावचंद्राच्या नबसहितेप्रमाणे
साधारण ब्राह्माच्या अनुष्ठानपद्धतीचे पुस्तक जरी इंग्रजीतच असले, तरी प्रार्थना
ब संस्कार यात संस्कृत वाड्ययाच्या थोडातरी उपयोग करण्याइतकी आस्था
अप्राण साधारणब्राह्मापेकी कांहींच्या ठिकाणी दिसत आहे; आणि वेगळ्याच
अर्थानी कां होईना पण उपनिषदातील प्रासादिक वचने त्याच्या प्रार्थना-
संग्रहांत आढळत आहेत; ही समाधानाचीच गोष्ट आहे असो. आता
पंडितजींचा शास्त्रविचार पुढील प्रकरणात पाहूं.
प्रकरण आठवं
शास्त्रविचार
हिडश्कमबबा्गया्गा्नबाबाशाब॒॒य
हिंदुघधमात अनेक पंथभेद असले, तरी प्रामाण्यवुद्दिवेंदेषु हे लक्षण सर्व पंथांनी
स्वीकारले आहे. राजा राममोहन व देवेद्रनाथ यांची बुद्धिही बहुतांशी
अश्लीच होती. स्मृतिग्रंथापैकी मनुस्मृतीचाही उपयोग देवेद्रनाथांनीं थोडाफार
केलेला आहे. परंघु केशवचंद्रांपासून हे धोरण सुटले ते सुटलेच. केशवबचंद्राचे
अनुयायी पुन्हा वेदान्ताकडे वळले; आणि साघारण ब्राह्मयाचे अध्यक्ष पंडित
सीतानाथ तत्वभूपण मागील प्रकरणात लिहिल्याप्रमाणे उपनिषद चाळूं लागले,
तरी तो माणूनचा विचार होय. आरंभापासूनचा त्याचा हा विचार असता,
तर हे कलम हिदुघमीवर कदाचित् हळुहळू सांधले गेले असते. परंतु खिस्ती
घर्म व खिस्ती तत्त्वज्ञान यांचे तयार झालेले कलमच त्यांनीं बंगाली भूमीत
रोवले. तेथे त्यास हिदुस्थानातील पृुण्य्भूमि व हवापार्णी ही जरी विशेष
अनुकूल नसलीं, तरी पाश्चात्य शास्त्राच खत त्यास चांगलेच मानवेल,
आणि ह्या बौद्धिक इंश्ररवादाच्या नवीन रोपड्याचॉ मुळे हळहळू खोल
जाऊन त्याचा विस्तार इतका वाढेल कीं, त्याच्या छायेत बाकीची सारी पंथ-
भेदांची झुडषे खुग्टून नामदोप होतील, आणि अशा रीतीन ह्या ब्राह्मवृश्नाच्या
पारब्यांनी हा प्रथ्वीगोल व्याप्त होईल, अशी ब्राह्मास आशा आहे. तेव्हां
ब्राह्मांनीं वापरलेली पाश्चात्य शास्त्रांची असलीं ही जोरकस खते तरी कोणतीं,
याचा आतां विचार करू.
मागे एके ठिकाणी आम्हीं दर्शाविलेच आहे की, पाश्चात्य इंश्ररवादाची
भिस्त, (१) विश्वरचनाशास्त्र, (२) हेतुशास्त्र, (२) सत्त्व-मीमांसाशास्त्र आणि
(४) नीतिशास्त्र यांवर आहे. जड, जीव, मन आणि शील अगर नीति
अशा विचाराच्या चार पायऱ्या कल्पून आपला इंश्वरबाद कसा सिद्ध होतो,
त त्यांनी दाखविले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ह्या चार पायऱ्या म्हणजे
इश्वरवादाच्या उत्क्रांतीतील निरनिराळे टप्पे किंवा पंथ होत. ते म्हणतात
आ. ४ प्रकरण ८ वे] विश्वरचनाशास््र 2१३
की, दयानंदाच्या वैदिक एकेश्वरीबादाचा हेतुवार्दांत अेतर्भाब होतो.
आणणि स्वामी विवेकानदांनीं सस्वरूपमीमासेचा जरी प्रयत्न केला आहे,
तर्री त्याना त्यांतील सर्वे गर्भित गोष्टी समजल्या नाहींत. आणि चबथ्या
नेतिकवादाचा तर त्यानीं मुळींच विचार केळा नादी. असो.
आतां आपण प्रथम बिश्वरचनाशास्त्रातील जड-वबादासंबंधीं त्राह्मांचा
विचार पाहूं. विश्वात काहीच नाह पाबत नाही, नाश [दिसतो तो नाद नसून
रूपांतर आहे. अर्थात् पदार्थांचे नाम आणि रूप बदळटले, तरी पदार्थाची
सत्ता नाहीशी होत नाही. एखाद्या सोन्याच्या दागिन्यावर घण मारला तर
तो सोन्याचा दागिना नाहींसा झाल्यासारखा वाटेळ, पण सोने कायमच
राहील, त्या सोन्यावरही कांहीं रासायनिक क्रिया केल्यास त्याचेही स्प
पालटेल, पण ते द्रव्य नष्ट होणार नाही. तात्पय, निररानराळीं रूपांतरे होत
असतां ती ज्यावर होतात, असे ह्या रूपातराच्या बुडाशी एक तत्त्व कायम असते
म्हणूनच रूपांतर जाणवते. आतां ह्या रूपांतरात जो कायंकारणभाव दिसतो
ततो इतका निश्चित असतो की, अमुक कारणानंतर अमुक कार्य घडलेच पाहिजे
असा निरफ्वाद सिद्धान्त आढळतो. कार्य-कारणांत आढळणारा हा जो नित्य.
संबंध ताच कारणाचे कार्यात बिनचूक रूपांतर घडवून आणणारा ब त्या
रूपांतराचा साक्षी असतो. आपण ज्या क्रिया करतो, त्या क्रियांची संगाते
लावणारे असे आपले एक मन असते; त्याचप्रमाणे सृष्टीच्या रूपांतराच्या
कार्यकारणर्मामांसेच्या नियमांची अंमलबजावणी करणारे असे एक सर्वगत
मन मानल्यावांचून गत्यंतर नाहीं, ते मनच कार्यकारणाचें एकीकरण करते
च त्याचा सबघ जोडू शकते. कारण ब काय ह्यांच्या बुडाशी एकच तत्त्व
असते, यामुळे कार्यकारणांतील व्यापार ब त्याबद्दल निश्चितर्बाद्ध संभवते.
असे जे एक व्यापक तत्त्व त्यासच कल्पनाबादी व्यापक मन किंबा आत्मा म्हणतात.
बिश्वरचनाशास्त्रातील गाते अगर शक्ति या तत्त्वाचा निरनिराळ्या शास्त्रज्ञानी
निरनिराळा विचार केला आहे. पाश्चात्य जडवाद्यानीं शक्ति अगर गति
यांचे मागे जाणीब किंवा इच्छाशक्ति मानली नाहीं. कारण ती जड-
वाद्यांच्या कोष्टकात बसत नाहीं. पडित म्हणतात कीं, आपल्या प्राचीन
चाषीर्नी वेदांत या शक्तीचे वर्गीकरण करून इंद्र, वरुण, वायु,
आभम्ने अशा निरनिराळ्या देवता कल्पिल्या आहेत, आणि अशा
६१४ जीवनशास्त्र [माग ४ थ
रीतीने सृष्टींत दिसून येणाऱ्या निरनिराळ्या शक्तींची संगाति लावली आहे. परतत
आता जेम्स मार्टिन प्रभति अलीकडील शास्त्रज्ञांनी याचा अधिक खोल विचार
करून असे ठरविले आहे का, सृष्टीत निरनिराळ्या दिसणाऱ्या डॉक्तिया
एकच गतिरूप आहेत. इतकच नव्हे तर जड द्रव्याचे परिमाणु हेही केवळ
त्या गतीचच कंद्र आहे. अशा ह्या सर्वे विश्वाच्या घडामोर्डीच्या बुडाशी
असलेल्या मूलभूत गतीचे प्रेरक एक स्वतंत्र समर््टि मन मानल्यावाचचून
निर्वाह लागत नाही. कारण गतीच्या मागे कोणाची तरी इच्छा असली
पाहिजे. आणि ज्याअर्थी विश्वस्चनाशास्त्राने विश्वांतील विविधतेचे एकीकरण
एका गतीत केले आहे. त्याअर्थी त्या गतीचे प्रेरक असं एकच व्यापक व
सर्वे्ञ मन आहे, असे सिद्ध होते.
येथपयंत द्रव्य ब गति याचा बिचार झाला. आता त्याहून थोडा सूक्ष्म
विचार जीवनशास्त्रांत आपल्याला करावा लागतो. कारण द्रव्य आणि गति
यांतील सबंध व नियम जीवनरदास्त्राच्या विचारास पुरे पडत नाहींत.
उदाहरणार्थ-(१) द्रव्याची वाढ बाहेरून होत जाते, परंतु जीवनाची वाढ
आंतून होत असते. द्रव्याची वाढ म्हणजे केवल बेरीज होय. पण जीवनाच्या
बाढींत जीवनास योग्य पदाथाची निवड व त्या पदाथाचे पचन ह्या दोन
क्रिया फार महत्त्वाच्या असतात; (२)तसेच मूळच्या एकरूपांतून (वविधरूपांत
व्यक्त होत जाणे, हा जीवनगास्त्रांतील विशेष आहे. (२) सबंध शारीर व त्याचे
अवबयब यातील व्यापार परस्परानुकूल असतात,ही अनुकूलताही जीवनशास्त्राचा
विदष्र आहे. ब (४) पुनरुत्पादन हाही त्याच शास्त्राचा बिघय आहे.
ह्या चार विशेष प्रकारांची संगति गतिशास्त्र किंवा रसायनशास्त्र
अथवा पदाथविज्ञानशास्त्र, यांनीं लाणू शकत नाही. इतकेच
नव्हे तर तर गतिशास्त्र व रसायनकदास्त्र यांत कारणांवरून कार्यांचा
निश्चय होतो. पण जीवनशास्त्रांत अंतिम कार्य हेच कारणास हेतुभूत होते.
बीजाची पदार्थविज्ञानशास्त्रांनीं किंबा रसायनशास्त्रांनीं कितीही चिकित्सा
केली, तरी त्यांतून वक्ष निर्माण झालाच पाहिजे, असा कार्यकारणभाव त्यांस
दाखवितां येणार नाही. अर्थात् पुनरुत्पत्ति ह अंतिम ध्येय साधण्यासाठी
जरूर तें सर्व रूपांतर ब विकार घडवून आणण्याचा हेतु त्या बीजाच्या
ढिकाणीं पूर्वीच अव्यक्त असतो. असे हेतु केवळ जीवबनसृष्टींत अथबा
प्रकरण ८ वें.] वेदान्तमत ६१५
सेंद्रियपदाथीतच आढळतात असे नव्हे; तर हवा, पाणी, उजेड, अन्न, अशा
जड द्रव्याचा जीवाच्या जीवनाशी पोष्य-पोषक अस जो संबंध असतो,
तोही एक हेतुवादाचाच प्रकार होय यारिवाय त्याचा खुलासा इतर
भौतिकश्ास्त्रे करूं्टाकत नाहीठ. & ह्यावरून त्या अखिल चराचर सृष्टीच्या
रचनेच्या बुडाशी फार गुंतागुंतीची प्रचंड योजना आहे, असे उघड होत.
योजना दिसली का, तेथे योजकाचे अनुमान करणे भागच पडते. आणि
मग ओघानेच असे दिसून येते कीं, हे सर्वे जग उत्पन्न होण्यापूर्वी योजका-
च्या योजनेत पूर्वीच संकल्प रूपांत अव्यक्त असल पाहिजे. त्याचे हं
योजनाकार्य अनादि ब अनंतच मानणे भाग आहे. ह्यावरून अस सुसंगत
संकल्प चारण करणारे एक व्यापक मन आहे, ब त्याच्या ठिकाणी बाह्य सृष्टीचे
संकल्प नित्यांसद्धच आहेत अस उघड होत.
ह्याप्रमाणे जगत्कार्यावरून कारणरूप परमात्म्याचे अनमान ब्राह्म करीत
असतात. परंतु वेदांतमतास ही विचारपद्धाति मान्य नाही, सृष्टींचे नियम'
या दृष्टीने कायकारणमीमासा व हेतुवाद यांस कितीही महत्त्व असले, तरी
त्यावरून सृष्टीहन पर अद्या ब्रह्मस्वरूपाचा निश्चय करणे चुकीचे होईल,
कारण वरीळ विचारपद्धतीत बर्तमानकालावरून भविष्यकाळ व र्भावप्य-
कालानें वर्तमानकाळ नि्णित होतो. हृ जरी खरे आहे, तरी अशा प्रकारच्या
नियमांवरून, या नियमानी बाघलेला असाच नियामक असला पाहिजे, असे
अनुमान काढणे व्यर्थ आहे. सर्वेदॉक्तिमाजू परमेश्वरास कायकारणवाद व
हेतुवाद इत्यादि बघन कशी असणार १ गंगेवर बाधलेल्या पुलात योजकाचे
योजनाचातुर्ये विलक्षण दिसले, तरी पुलावाचून गंगापार होता येत नाही, ही
त्याची स्वाभाविक असमथेताच अगोदर कबूल करणे भाग आहे, तात्पय, त्या सवे
योजनांच्या मर्यादा अमयादास लागत नाहींत, कार्यावरून कत्यांची कल्पना
कदावित् होईल, पण अकत्यांची कशी होइल १ वेदान्तमताप्रमाणे परमपुरुषाकडे
जगाचे कतुत्वच नाही. किबहुना जगाचे अस्तित्वच खरे नाही, ते केग्ळ मायेचे
भ्रमरूप कार्य आहे. तेथे वरील युक्तिवादास जागाच रहात नाहीं. असो, तूत
ब्राह्म दृष्टीपुरताच विचार केला, तर त्यांनी निदान जडबवाद्यांची कारण-
मीमांसा ब हेतुवादय़ांची योजना, ह्यांवरून अखिल विश्वस्चनेच्या बुडाशी द्रव्य
ब मन ह्या दोन बस्तु असल्याचे सिद्ध केळे, आतां ह्या पुढील एकोकरणाचें,
११६ सत्तावाद् [ भाग ४ था
काम सत्स्वरूप ्मामांसेचे असून त्या सत्ता शास्त्राच्या आधाराने पॉडेत तत्त्व-
भूषण असे सिद्ध करतात की, द्रव्य ब मन ह्या मूलभूत दिसणाऱ्या वस्तूं-
सही स्वतंत्र भिन्न अस्तित्व नसून त्याचा सबंध त्या एका परमपुरुषाशीं आहे.
आता द्रव्य हे सत्तावाचक आहे, आणि मन सकल्परूप आहे, परंतु
संकल्प आणणि सत्ता यात जमीन-अस्मानाच अतर आहे. आपल्या खिद्यात
चार पसे आहत, अली केवळ कल्पना करण व म्वि्यात प्रत्यक्ष पसे असण,
ह्या गोष्टी अत्यत भिन्न आहेत. तव्हा कल्पना आण सत्ता या दोन पदाथास
जोडणारी वस्तु म्हणजे ज्ञान होय. आपण एखादा पदाथ पहाता म्हणजे
त्याच्या अस्तित्वाचे आपल्याला ज्ञान होत. त्या ज्ञानक्रियत पदार्थांच्या गुण-
समुदायरूपाच्या खालील ज वस्तूचे ज्ञय स्वरूप ते जोवाच्या गुणसंवदनांच्या
बुडाशी असलेल्या आत्मरूपार्शी तत्त्वतः एकरूपच असते. म्हणजे द्रष्टयाच
आत्मरूप व दृश्याचे आत्मरूप ही तत्त्वतः एकच असतात, व पदाथज्ञानांत
(द्रष्टयाचा ) आत्मा (दृश्याचे ) आत्म्यासच विषय करून पहात असतो.
अशा रीतीने आत्म्याचे ठिकाणीं विषयबिषयीभाव राहणे, याचेच नांब
पदाथाचे अस्तित्व होय. कारण बाह्य म्हणून वाटणाऱ्या पदाथाच्या सूक्ष्म
भागाचे ब गुणसमुदायाचे एकीकरण करणार मन त्या पदार्थाच्या बुडाशी
असते, म्हणून त्या पदाथांची एकरूपाने व्याप्ति अगर आकार सिद्ध होतो.
म्हणजे त मन व त्या मनासच विषयभूत झालेला एकोकरणात्मक संकल्प मिळून
बिषयविषयीरूप तो पदार्थ होतो, याप्रमाण अखिल बाह्यसृष्टीस आपल्या
पोटांत सामावणारे आकार ब काल, म्हणजे त्यांच्या समसत्तेच्या ब्यापक
मनाने केलेला बाह्य पदाथांचा प्रचंड एकीकरणात्मक संकल्प होय. अर्थात्
अखिल विश्व हे त्या व्यापक मनांत संकल्परूपच सिद्ध झाले. ते ज बाह्य
वाटते ते जीवाच्या मर्यादित मनाच्या दृष्टीने होय. विस्मात, निद्रा व अज्ञान
हे व्यष्टिमनाच्या ज्ञानास प्रतिवरध आहेत. ते व्यापक मनास नाहीत. अर्थात्
व्यापक मनात सव बविश्च सकल्परूपाने निर्त्यासद्ध असून त्याच्याबाहेर
कांहींच नाहीं. संकल्परूप बाह्य पदार्थ परस्परभित्न आहेत. पण त्यांचे
संकल्प करणाऱ्या व्यापक मनाच्या ठिकाणी ऐक्य आहे. याप्रमाणे ज्ञेयरूपांत
मिन्न ब ज्ञातेपणांत एक अस देताद्वेत आहे. म्हणजे सव मने शेयरूपां्नी
भिन्न ब शातेपणाने तत्त्वतः एकरूपच आहेत. यावरून परत्रह्म हे केवळ अद्वेत
प्रकरण ८ वे.] नीतिशास्त्र ६७
नसून, विज्ञानात्मे, आणि बिज्ञानात्मक विविधरूप जग ह्या परत्रह्मांतीलच
अवस्था आहेत स्वामी विवेकानंद-पंथाने जो केवळ अद्वेतमताचा पुरस्कार
चालविला आहे, ती त्याची चूक आहे असे पाडत सीतानाथ याचे म्हणणे आहे.
हा ब्राह्माचा कल्पनावाद तर वेदान्तास मान्य नाहीच पण त्या कल्पना-
वादातर्गत असळला जो सत्तावाद, तोही वढान्तास धरून नाही. कारण
एक सत्ता मानली की, त्याचेबरोबर त्रिपुटी किवा ब्राह्माच्या मतान ज्ञाता-
ज्ञेय भाव हा आाळाच. अथात् सच्चिदानद ब्रह्म अथवा सत्यज्ञानमनंतमत्रह्म
असे जरी वेदान्ती म्हणतात तरी त्यातील सत् हृ पदही परत्रह्मास असतूचं
व्यावतक म्हणून लावलेले असते. बस्तुतः तही पद परत्रझ्माच्या कवळ निर्गुण
स्थितीस लागू पडत नाहीं. आणि ज्ञाता तेच ज्ञय किंबा कतांच कम मानणे
हा तर वेदान्तमतान दोष मानला आहे,
आता चवथ्या नीतिवादाने पडितजी असे सिद्ध करतात कीं, प्रत्येक
जीवाला आत्मप्रीते आणि शुभेच्छा ही असतेच. झुभ काय, अशुभ काय
म्हणजे चांगळे काय व बाईट काय, याबद्दल त्याची कल्पना बरोबर असो बा
नसो, पण तो आपल्या बुद्धीने चागले तेच करीत असतो, किंबा इच्छीत
असतो. मनुष्याचा जसजसा आत्मविकास होत जातो, त्याप्रमाणे त्याच्या
शुभकल्पनेचा दर्जा ब व्याप्ति हीं वाढत जातात. व्यक्ति कुटुंबाचे शुभ चितीत
असते. कुटुंबापुढ जातीचे बरे काय, हा प्रश्न असतो, अशा रीतीने मानवी
हितापर्यंत शुभेच्छेची व्याप्ति वाढते, ब प्रेमाचाही पसारा वाढतो. त्याचप्रमाणे
आत्मबिकासाबरोबर, इंद्रियजन्यसुखापुढे भावनात्मक, त्यापुढे बौद्धिक आणि
त्याही पुढे आध्यात्मिक सुख असा सुखेच्छेचा दर्जाही वाढत जातो याप्रमाणे सुख,
आनंद, प्रेम, चांगुलपणा, यांचा दजा ब व्यापि पूर्णत्वापयंत बाढत जाईल.
परतु हे पूणत्व जरी एक ध्येयरूप कार्य मानले तरी, त्यास नेतिक दृष्ट्या
पूर्ण असा पुरुष कारणरूपाने असलाच पाहिजे. कारण जो ही पूर्णत्बाची
भावना मानबी अतःकरणात उत्पन्न करता, तो स्वतः अपूण कस] असेल १
ही केवळ अनुमानाचीच गोष्ट नव्हे, तर इशशवितनाच्या परमोत्कषात ६
घ्येयरूप पूर्णत्व परमपुरुषरूपानेही उपासकास प्रतीत होते. आतां जगांत
आपल्याला जे दुःख अथवा पाप आढळते, त्याने या पूर्णत्वास मुळींच
बाघ येत नाही. जगाची अनंत उन्नति होत असल्यामुळे, आणि अपूणीतून
११८ ईश्वराचे व्यक्तिकत्व [माग ४ था
पूणेत्वाकडेच प्रगाति आहे, ह्यामुळे अपूर्ण हँ पूर्णत्वाचे पूरकच आहे, विरोधक
नाहीं. शिवाय मनुष्याचे शील व सामथ्ये वाढण्यास जगांत दुःख व पाप
यांची जरूरीच आहे. तसेच जीवाचे इहलोकींच आयुष्य हं नदीवरील पुलां-
तील कमानीच्या गोलाधाप्रमाणे जीवास एक णूढ बाटते. पाण्याच्या वरील
कमानीत वर्तुलाचे एक अपूर्ण दाकल तेवढे दिसते. तेच पाण्यात ( प्रात-
बिबासह ) पाहिले, म्हणजे कमानीचे वतुळ पूर्ण होते. त्याचप्रमाणे मृत्यूच्या
पलीकडील जीवाचे अमरत्व लक्षांत घेतले, म्हणजे त्याच्या जीवनाचे पूर्णत्बही
लक्षांत येते.
आतां आत्म्याला पूणे आणि अपूण दोन्ही कसे म्हणावयाचे ? तसेच
पूर्ण ब्रह्माच्या ठिकाणी जीवात्म्यांचा असंख्य असा संघ मानून आणखी
इश्वर म्हणून वेगळे काय मानावयाचे ? त्याचप्रमाण अनक जीवांच्या
अनेक व्यक्ति मानल्या, तरी अद्या असंख्य व्यक्तीचा संघ एक
परमपुरुप्रवाचक व्यक्तिरूषू कसा असेल ! कोरण व्यक्ति ही व्यावतेक
असते. अशा प्रश्नांस पंडितजी असे उत्तर देतात की, प्रत्येक जीवाला
स्वगत अनुभवादिवाय अज्ञात अश्या अमयाद जगार्चाही जाणीव असते.
आत्म्याची जी व्यक्तिगत व समयांद अशी अवस्था त्यास आपण ममसुष्य
म्हणतो. आणि त्याची जी अमर्याद व व्यापक स्थिति त्यास आपण इश्वर म्हणता.
भेदशून्य असच केवळ त्रह्म मानल्यास त्याच्या ठिकाण) भेद कधीच प्रतीत
होणार नाहीत, परंतु भेद ज्याअर्थी प्रतीत होतात, त्याअर्थी त केवळ
अद्रेत नाही तर द्वेताद्रेत आहे. आतां परमात्म्याच्या ठिकाणी जीवात्म्याच्या
असख्य व्यक्ति असल्या तरी त्यामळ परमात्मा अर्व्याक्तक ठरत नाही. तसं
म्हणण म्हणजे परमात्म्याचे अस्तित्वच नाकबूल करण्यासारखे आहे. कारण
असंख्य आत्म्यांच्या बुडाशी एक परमात्म सत्तेच सामान्यत्व न मानल्यास दोन
आत्म्याच्या] दरम्यान कोणताच व्यवहार होण अठावय होइल. तसच आत्मा हा
तत्त्वतः अनंत आहे, म्हणून जीबास अनतत्व ही कल्पना निदान मनोबेद्य आहे,
जीव ज्या वेळीं आपण अल्पज्ञ आहो अस ज!णतो, त्या वेळीच तो सवज्ञत्वाचीही
कल्पना करून चुकतो. कारण तीच कल्पना सापेक्षतमुळे त्याचे अत्पज्ञत्व सिद्ध
करते. अर्थात् आत्मा हा तत्त्वतः सवेज्ञ असल्यावांचून त्याच्या ठिकाणीं ती
कल्पनाच उदित होणार नाहीं. ह्या रीतीने जीवात्मा ब परमात्मा हे एकरूप
प्रकरण ८ वें.] ब्राझी स्थिति ह १९
होतात. आत्म्याची जाणीब ब परमार्थसत्ता यांची समसत्ता आहे आणि
त्यावरून परमाथसत्ताही जाणीवरूप ठरते. परब्रझ्माच्या ठिकाणीं जीवांचा
व्यक्तिमेद झाल्याने एक व्यक्ति द्सरीपासून जरी विवर्जित होत असली, तरी
ती एक व्यक्ति ब्रह्मरूपाने सर्वसमावेशक असते. तसेच परब्रह्माचे व्यक्तिकत्व
जीव ह्या ठिकाणीं अंद्याच्या जर स्पष्ट अनुभर्वासद्ध आहे, तर परत्रह्मास
अपोरुष किंवा अव्यक्तिक कसें म्हणतां येईल !
तेव्हां तात्त्विक दृष्टीने, शास्त्रीय दृष्टीने, व नेतिक दृष्टीने, सवखल्बिदंब्रह्म
म्हणजेच सर्वभूतान्तरात्मा होय. त्याच्या ठिकाणीं अनेकत्व असून तो
एकच आहे. आणि तो एक अव्यक्तिक तत्त्व नसून अनंतकल्याणगुण-
समन्वित असा परमपुरुष आहे असे पडितजींचे प्रतिपादन आहे.
आतां वेदान्तमताप्रमाणे का्यकारणवाद, हेतुवाद, इतकेच काय पण सत्ता-
वादही निगुंण, निष्किय, ब निर्धिकार अद्या परब्रह्मस्वरूपास जर स्पदोही करूं
शकत नाहीत, तर नीतिवादाची गाष्टच नको. नीतिबादातील प्रेम व सुख
यांची कल्पना वाढवितां वाढवितां सालोक्य अथवा सामीप्य मुक्तीइतकी
ुद्ध व श्रेष्ठ केळी, तरी त्या स्थितीतही जीवाचे समाधान निरतर राहण
शाक्य नाहीं, त्याच्या उपास्याच दुजेपण त्यास अखेर दुःसहच होइल. त्या
द्वैताचा त्यास कंटाळा येईल. परोपरीच्या विषयसुरवाची पूर्ण अनुकृलता
असतांना विलासी पुरुष अस्वेर त्यावर लाथ मारून सुषुस्तीची इच्छा करतो
त्याप्रमाणे ती प्रेमसुखाची द्रैतात्मक जाणीब नको आणि त द्वैत नको,
असेंच अखेर जीवाला वाटण अपरिहार्य आहे. आतां वास्तविक पाहिल, तर
आपण टदवेतांत बसून देहवद्धीनेच हे सारे विचार करीत असतो. या आपल्या
बिचारसरणीस असलेली द्वेताची मयादा उल्लंघणे अशक्य आहे. कारण, त्या
पलीकडे शाब्दासही रीघ नाहीं. मन-वाणीसही वाव नाहीं. मग युक्तिवाद
कसचा ? ती निर्विकल्प ब्राह्मी स्थिति केवळ अनुभवगम्य आहे. तो अनुभव
इंच ब्राह्मांच्या द्रेताद्वैतवादास समर्पक उत्तर होय! दुसरा इलाज नाही.
आपल्या येथे धमंजिज्ञासा व ब्रह्मज़िज्ञासा, पराविद्या ब अपराविद्या ही
अगदीं स्वतंत्र खाती असल्यामुळे, तत्त्वनिश्चयासाठी हिदूंच्या इतर शास्त्रांचा
विचार करणे पंडित सीतानाथ यांस जरूर वाटले नसावे. परतु पुराणे मात्र
त्यांस तर्शी वगळतां आलीं नाहींत. कारण मायावाद म्हणजे प्रच्छन्न बोद्धमत
श्र मक्तिपंथ -. [मा.9थाप्र.वे.
असें कोणी म्हणतात, त्याचप्रमाणें भागबतधर्म म्हणजे प्रच्छन्न मायावादच आहे,
असें जरी ब्राह्म मानतात, तरी भागवतघर्म ही अद्वैत वेदान्ताची सुधारून
वाढवलेली व अधिक व्यबहार्य ब सुलभ केलेली अशी आवृत्ति असल्याची
ख्याति असल्यामुळे वेष्णष ऊर्फ भागवतधर्माचा पंडितजीस कसून विचार
करावा लागला, शिवाय ब्राह्मसमाज हा मुख्यत्वेकरून एक भक्तिपंथच
असल्यामुळे वेदिक क्पीपेक्षा वेष्णवांपा्शी त्याचे, निदान बंगाली पडितजीचे
तरी जवळचे नात असावे. यासाठीं पुराणे ब पुराणोक्तधर्म यासंबधी ब्राह्मांचे
बिचार काय आहेत, ते पुढील प्रकरणात पाहूं,
प्रकरण नववे
वेष्णवधगं
पिह. ववस्मय
बंगालच्या धार्मिक जीवनावर वेष्णवघर्माची बरीच छाप आहे. षणह्या
छापेतून साघारण-ब्राह्म अगदी अलग आहेत. नवबिधान-पथा'चे कित्येक
विद्वान् लेखक आणि आदित्राझ्ाचे प्रमुख रवीद्रनाथ यांचा भारत, मागवत,
रामायण या पुराणांतील व्यक्तींबद्दल कांहीतरी आदर आहे; पण साधारण-
ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष ब मोठे नाणावलेले तत्त्वज्ञ १० सीतानाथ तत्त्वभूषण हे
आपल्या पुराणांस सरसहा दूषणच देत आहेत. त्यासंबंधी त्यांच्या एका नवीन
पुस्तकांतील सारांश मोठ्या कष्टाने आम्ही खाली देत आहोत. ते म्हणतात: ---
भागवतधर्म हा एकेश्वरी पथास ओऔपानिषदिक धर्मापेक्षा अधिक जबळचा
आहे, असे कोणी मानतात, ते खरे नाहीं. उपनिषदांतील ब्रह्मवादात अद्रेत
आणि विदिष्टाद्वेत असे दोन प्रकार आहेत. त्यांतूनच शाकर ब रामानुज-
मतांचा उगम झाला, देवकीचा पुत्र बासुदेब- कृष्ण याच्यापासून भागवत-
घर्मास मूर्त स्वरूप आले, असे कोणी मानतात, तेही चूक आहे, वास्तविक
वासुदेव हा केवळ एक काल्पनिक वौदिक देव असून कृ"्ण यासही ऐतिहासिक
सत्यता मुळींच नाहीं. छादोग्यात ज्या देवकीपुत्राचा उल्लेख आहे, तो बसु-
देवाचा पुत्र कृष्ण नव्हे. कृष्णाची ऐतिहासिकता सिद्ध करण्याकरता यादवां-
ची जी वंशावळ पुराणकार दाखवतात, ती पोरकट आहे. बेदान्तसूत्रे ब
पाणिनीचीं सूत्रे यांत वासुदेव व अजुन यांचा उल्लेख आढळतो. तो बासुदेव
म्हणजे कृष्ण नसून विष्णु व इंद्र या वैदिक देवांचाच तो उल्लेख आहे.
भागवताच्या दशम स्कंघांत असे लिहिले आहे का, कोणी एक पोडू
राजा आपण बासुदेवाचा अवत!र आहो असे सागत असे, व त्याप्रमाणे
त्याने कृष्णाकडे निरोषही पाठविला होता. त्यावरून वासुदेव हा एक प्राचीन
वैदिक देव म्हणून त्यापूर्वीच मानला जात असे, असे उघड दिसते. शिवाय
विष्णुपुराणांत त्याचे बर्णन ब्रझपर आहे. म्हणजे जो सर्व पदाथोत आहे ब
२१२२ कृष्णकथा [भाग ४ था
त्याच्यामध्ये सव पदार्थ आहेत म्हणून त्यास बासुदेव म्हणतात असे म्हटले
आहे. अर्थात् बसुदेवाचा मुलगा तो बासुदेव असे नव्हे. बोद्ध धमात बुद्धा-
च्या जातककथा रचल्या गेल्या व त्या धमात बुद्धास विदोष व्यक्तिम्माहात्म्य
प्रात झाले. ते पाहून बाह्मणघर्मास अश्या एखाद्या केंद्रीभूत दिव्य व्यक्तीची
आवदयकता वाटूं लागली. यामुळे गोतमाप्रमाणे क्षत्रियकुलोत्पज्ञ आणि
धर्मोपदेशक अशा जोड कल्पनेवी कृष्णाची कथा रचण्यात आली, अलिकडील
उदार मताचे सशोधकसुद्धा या गौप्यगोपनाचा स्फोट करण्यास कचरतात,
त्यांच्या कोमल अंतःकरणास हे काय मू्तिभंजकांच्या विध्बंसनासारस
विनाशक स्वरूपाचे वाटते ! परतु ज्या मूलभूत कृष्णावतारकल्पनेवर इतके
असत्य ब अनीतिमय धार्मिक वाढ्यय उभारले गेल, ती मृळर्व्याक्तेच खोटी
आहे, हे सिद्ध करण्यांत खरोखर देशाचे महत्कार्य केल्यासारखच होणार
आहे, हे ते जाणत नाहीत. असे पडित म्हणतात.
वेष्णवधमांचा मूळ इष्ट देव जो विष्णु त्यास वैदिक वाढ्ययांत विदोष
महत्त्व नाही. *“' तद्विष्णा; परमं पदं ”” याचा वास्तविक अथ ( विष्णुरूप
बामनाच्या त्रिपदकथेवरून ) माध्यान्ह कालचा सूर्य इतकाच आहे. विष्णुस
परमेश्वर मानूं लागले ते पुढे कृष्णावताराच्या कल्पनेनंतर कृष्ण हा
विष्णूचा अवतार या रूपाने होय, आता कृष्णाची कल्पनाही क्रग्वेदांतूनच
घेतली असावी असे दिसत. क्रग्बेदात [मं ८ सू. ९६१३-१५ ]
कृष्णनामक एका अनार्य योद्धबार्शी इंद्राचे वुद्ध होऊन त्यान ब्रृहस्पतीच्या
साह्याने त्याचा नारा करून मानवी हित साधलं अस आहे. ह्याच बीजभूत
कथेवरून, बौद्धकालानंतर पूर्वींच्या वेदिकघमातील कांहीं आचार नापसत
असलेल्या आर्य लोकांनी, गोवधनाचे कथेत या इंद्रकृष्णयुद्धाचे उट्टे
काढून, इंद्राची फजिती झाली, अस दाखविले आहे. यादव हे मूळचे दास
किंबा अनार्यच होत. कोरब-पांडवांची कथा तर धादात खोटी दिसते. अश्या
असंबद्ध कथा ज्यात मनसोक्त वणिल्या आहेत, त्या महाभारतास आपण
अबघ्या दोन पिढ्यांच्या पूर्वीपर्येत इतिहास म्हणत आला, इ आपल्या
यूवंजांचं केवढे अज्ञान होय ! खरोखर ज्यांस नीतिशास्त्र ब पदार्थविज्ञान
यांचे यात्किचित् ज्ञान आहे, त्यांस या ग्रंथांत खुळचट ब अडाणी लोकांच्या
मनरजनाकरितां दुष्परिणामकारक अशा रचलेल्या आचरट भाकड कथाच
प्रकरण ९ वें.] भारतकथा ९२३
आढळतील, आणि ही गोष्ट नवयुगधारी राजा राममोहन राय याना व्यासा-
च्या मुखानेच सिद्ध क्ली आहे. तेव्यासच या कथा मन:कल्पित आहेत,
अशी |. मये व प्रोच्यमानस्य मनसा काल्यितस्य च ] प्रारंभी प्रस्तावना करतात,
इ॑ त्यानीच प्रथम उघड केले.
याप्रमाण पुराणांतील कथा असबद्ध व आचग्ट असल्या, तरी पडित
म्हणतात की,त्यातील काहीं विधान सत्य मानली असती,परत् त्यास इतर देशाच्या
समकालीन इतिहासाचा दुजोरा मिळत नाही. हिंदुस्थानच्या संस्कृत वाढयाच्या
इतिहासाचे पहिळे पाच विभाग पाहिले तर (९) इ. सनापूर्वी २००० ते
१००० हा मत्रसाहता, रतपथब्राह्षण आणि बृहदारण्यक यांचा काल; (२)
इ. सनापूर्वी १००० ते ५०० इतर ब्राह्मण ब उपनिपदे; (३) इ. सनापूर्वी
५०० ते २०० सूत्रकालट; (४) इ. सनापूवी २००तेइ. स. ५०० धमशास्त्रव
पंथर्वाराष्ट उपनिपद; (५) इ. स. ५०० ते १००८ पोराणिक काल: असे
कालबिभाग पडतात. या काळातील वडायात काही उपनिपदाना सूय,
कोणी वायु, कोणीं रुद्र अशा नावानी परमेश्वराची उपासना सागितली आहे.
परतु ते वेदिक देव ऐातहासक पुरुष नव्हतेच. पुढील ब्राह्माण, उप/निपदे
यांत कुरु, पांचाल, धृतराष्ट्र, विचित्रवीर्य, परिक्षितींचा ',त्र जनमेजय, देवको-
सुत इत्याद नावे आढळतात, पण त्यात भारत युद्धांचे नाबही नाही.
पाणिनीच्या सूत्रांतही या महायुद्धाचा नुसता उल्लेखही नाहीं. बोडिक
सुत्तांत कृष्ण हा एक सामान्य असुर होता, असा तुच्छतेनेच उल्लेख आहे.
त्यातही भारतीय युद्ध अनुल्तरिखितच राहिल, त्यानंतरच्या 'वमशास्त्राच्या
बिभागात पातंजलीने प्रथम कृष्ण-पाडवकथेचा उल्लेख केला आह.
ह्यावरून आणि भारतकथेतील साम्राज्याच्या वर्णनावरून ती कल्पना
लेखकाना, ग्रीकाची हिदुस्थानावर स्वारी झाली, त्यानतर अशोकाच्या साम्राज्या-
वरून घेतली असली पाहिजे. तत्पूवी मनूसही साम्राज्याची किंवा भारतीय
युद्धाची कल्पना नव्हती. आतां अश्या या मूलभारतातही कृष्णाचा संबंध
फारच थोडा होता. तोही एक मुत्सही इतकाच होता, अवतारी पुरुष
म्हणून नव्हता. अर्थात् भगबद्वीता आणि दुसऱ्या गीता या महाभारतात
बऱ्याच मागून घुसडलेल्या आहेत, त्यांत ज्या संस्कर्तांचे वर्णन आले आहे,
ते फार पुढील काल दरशबिते. इ०सनापूर्वी २०० व्षोबर मेगॅस्थानीस हा
१२४ वासुदेव कृष्ण [ माग ४ था
ग्रीक वकील चंद्रगुसताच्या दरबारीं होता. त्यानें हिराक््यूलीस याची भक्ति
मथुरा ( १४०७॥०॥७ ) ब कृष्णपूर ( 1५18०007७6 3) येथील लोक करीत
असत, असे म्हटले आहे, यावरून कृष्ण हा ग्रीकांचा हिराक्यूलसच असावा,
कारण अशा परराष्ट्रांतून देवाच्या कल्पना घेण्याची पूर्वापार चाल आहे.
किंवा कगबेदांत एक अनार्य कृष्णयोद्धा ब एक कृष्णसूक्तकार क्रषि
असल्याचा उल्लेख आहे, त्या दोन्ही कल्पना एकत्र करून बौद्धकालानंतर
कोणी तरी ही कृष्णकथा रचली आहे; व ती स्चण्याची स्फृर्ति किंवा
ओआवद्यकता बौद्धघधमातील केंद्रीभूत अशा गोतमबुद्ध या ऐत्हासक महान्
व्यक्तीवरून सुचली आहे. याप्रमाणे भागवतधमातील कित्येक उत्वृष्ट उपदेश
ब त्या पंथाच्या अग्रमा्गी असलेली कृष्ण ही व्यक्ति, अस सारेच वोद्धधमातून
चोरून घेतलेल आहे. म्हणजे बासुदेव कृष्णाने भागवतधम उपदेशिला असें
झाले नसून, भागवतधर्मानेच उलट हा एक तोतया कृष्ण बनविला आहे. कारण
पूर्वीचा याजिकाचा वौदिकधम नाहीसा झाला, ब आपनिषदिक तरह्मवादही
सामान्य लोकास निरुपयोगी ठरला, तेव्हा शून्यवादापयत मजल गेली; असे
पाहून विस्कळित झालेल्या ब्राह्मण'प्रमाच्या पुरस्कत्यानी वोदिक इश्रस्वादाची
पुन्हा जुळवाजुळव करण्यासाठी बासुदेव-कृष्ण ही एक कल्पित व्यक्ति उभी
करून त्याच्या ठिकाणीं सर्वे कल्याणगुण मानळे असे दिसते.
ह्याप्रमाण कृष्ण काय किबा विष्णु काय ह्या खऱ्या ऐतिहा!सक व्यक्ति
नव्हत; त्याचे वर्णन कल्पनामय आहे, हे अजाण व अविचारी लोकांच्या
लक्षात येत नाही. एखाद्या तत्त्वाच्या ठिकाणी पुरुषकल्पना करून त्याचे
वर्णन करण्याची पद्धत उपानघद व पुराणे यात ठिकठिकाणी आढळते,
मंडुक उपानषद, गीता, भागवत, (१२) ११॥ १-२०) विष्णुपुराण (२२1१)
यांत परमेश्वराच्या विराट किंवा चतुभुज अद्या स्वरूपाची वणन लाक्षणिक ब
रूपकात्मक आढळतात, यावरून विष्णु, कृष्ण इत्यादि पोराणिक व वैदिक
देव ह्या अमूर्त कल्पना होत, अस स्पष्ट दिसते. त्रिमृतींची कल्पनाही छादोग्यांतीळ
तेज, आप आणि अन्न"या त्रिगुणात्मक कल्पनेवर बसविलेली, आहे, पुराणांतील
बणने अशीं काव्यमय आहेत. त्या काळी भोतिकद्यास्त्रे नव्हती. आणि जें
कांही तत्त्वज्ञान होत त्यांतही तकपद्धाति व विचाराची बारकाई नव्हती,
्भाक्तशयास्त्र हे बेदान्तापेक्षां अधिक सुधारलेले व व्यवहार्य आहे, असे कोणी
भरकरण ९ वे.] वेष्णवमक्ति १२%
मानतात; पण तें खरे नाहीं. भक्तिशास्त्रांतील इंश्वरी अवताराची कल्पना
बेदान्तांतील जीवेश्वराचे ऐक्य या वेडगळ कल्पनेबस्च रचलेली आहे. वस्तुत;
भक्ति व उपासना द्वैताबांचून संभवतच नार्ही. परंतु वेष्णवधर्माच्या मुख्य
पुराणांतून अद्वेतवादालाच मिठी मारली आहे. अनंत अक्या परमात्म्याशी
अमर अशा जीवात्म्याचे सप्रचीत असे ज हेतात्मक ऐक्य खिस्ती धर्मात
बरणिले आहे, ती खऱ्या भक्तीची कल्पना मूळ वेष्णवधमात मुळांच नाहीं.
वेष्णवधर्मांची भक्तीची कल्पना विष्णु ब भागवत पुराणातील कित्येक स्तृति-
पर स्तोत्रांत आहे. वस्तुतः तीं प्राथनास्तोत्रही पद्धतशीर नाहींत, त्यांत
कांहीं तरी अव्यवस्थित बिचार ब कल्पना आहेत. तत्त्वाबेबेकाचे तर नांबही
नाहीं ! कित्येकांत तर परमतखंडनाचा मोहही अनावर झाला आहे. 'प्या-
वरून ह्या स्तोत्रकारांच्या ठिकाणीं शुद्ध आत्मप्रचीतीचा वानवाच दिसतो,
त्यांनी स्तोत्तांतील अद्रेत कल्पना उपनिपदांतून नुसती उतरून घेतली आहे
झाले, ह्यांत स्वतांचा आत्ममाब दिसत नसून अत्यत अनर्थावह असा सर्व-
देवमयत्वभाव मात्र दिसतो. इंश्वराचा अनुभव घडल्यावांचून भक्तीची पूर्तता
होत नाहीं. यासाठो सवाभूतीं भगवऱ्मावावर त्यांनीं जास्त जोर दिला आहे.
परंतु जीवेश्रराचा संब्रंध दाखविण्यास ज्यांस देहधारी विशिष्ट अवताराची
कल्पना काढावी लागली, त्यास परमेश्वर विशोषेकरून जीवाच्या ठिकाणीं
नित्य संचरलेला आहे, याची नीटशी कल्पनाच नव्हती, हे उघड होत.
ह्या मक्तिसृक्तात दोन प्रकार आहेत. एक ऐश्रये भाक्तेि व एक मधुर भाक्ते,
देबाचे ऐश्वये बर्णन करावे ब त्याच्या सेवेचे दान मागावे, असा प्रार्थनेचा
प्रकार खरा; परंतु पूर्ण पखह्यास काय कमी आहे, तर त्याची सेवा शक्य
होईल १ अर्थात् देवाने निमाण केलेल्या जीबांचीच सेवा ओघास आली.
परंतु या मायावाद्यांच्या मतान सव सृष्टींच मिथ्या असल्यामुळे लोकसेवा ही
कल्पनाच अदाक्य होते, मग एक सारूप्य मुक्ति मानावी किवा इश्वरास
मनुष्याप्रमाणेच देहधारी मानून शारीरिक सेवेस त्यास पात्र करावे, हे दोन
ध्येयमार्ग राहिले. त्यांपैकी दुसऱ्या मागाचा वेष्णवांनीं अगिकार केला,
आतां अवतारांची कल्पना सांख्य ब वेदान्त यांवरून काढली असल्या-
मुळें अवतार म्हणजे पूर्ण परब्रह्म नव्हे, तर त्याचा अश होय, हेही मान्य.
करणे भाग पडलं, भागवतांतील एका शोकांत 'कृष्णस्तु भगवान् स्वयम अखे;
(४)...७
१२९ रासलीला [ भाग ४ था
व्यब्द आहेत खरे; पण ते अगदीं तुटक आणि माणून घातल्यासारखे उघड
दिसतात.कारण आपल्या उपास्यास परब्रह्माचा अंड मानण्यांत वेष्णवांस कमीपणा
वाटूं टागळा असावा. पुढे ब्रह्मवेबते पुराणाने ही अडचण अगदी दूर केली, आणि
कृष्ण हे पूर्ण परब्रह्मच बनले. अशा रीतीने कृष्णाचे ऐश्वये अमयाद वाढवूनच
ले पुराण थांबल नाहीं, त्यांनीं माधुर्यंभक्तगेच्या कल्पनेतही अत्यंत अचरट-
पणा केला आणि जारिणीच्या प्रेमात माधुय प्रेमाची परिणति दिसत, असं
दाखवून त्या कालच्या देशाच्या नेतिक अधःपाताची सामा दाखविली ! तेथ-
पासून कृप्णाच्या रासलीला हे एक भक्तिशास्त्रांतील नवीन वाडय़य बनले,
कृष्णाचे ह उघड ज!रकर्म महाभारतकालीं कवीच्या कल्पनेत नव्हते. कारण,
तसं असते तर शिशुषालाने कृष्णाची निर्भत्सना केली, तेव्हां त्या गोष्टींचा
उल्लेख वस्चेवर केला असता, राधाकृ'्णाचे रास महाभारतांत नाहीत, इतकेच
नव्हे तर तेराव्या शहातकानतर केव्हा तरी रचलेल्या भागवतांतही रधेचे नांव
नाहो. एकंदरींत अगदीं अलीकडील ब्रह्मवेबत पुराणांत रासलीला जितक्या
मोकळेपणाने वणिल्या आहेत, तशा त्या पूर्वीच्या कोणत्याही पुराणांत नाहींत,
ब राघचे तर नांवही नाही; आणि ब्रह्मवेवतांने तिसरे एक असे काम केले
कीं परस्रयांशी केलेला रास कोणाळा अनीतिमय वाटूं नये म्हणून गोलटोकांत
कृष्णाचा त्या स्त्रियांशी नित्य संबरंध होता, असे सांगून, अनीतीच एक दिव्य
शास्त्र बनविले, आणि ह्या अनीतिमय कथांवर अध्यात्मद्यास्त्रातील कित्येक
कूटेही ब्रसविळी, एक ब्राह्म कृष्णचरित्र सूयेमालेवर रचले म्हणतात,
असलं हे ब्रह्मवेवतंपुराण ठाठरा प्रमुग्व पुगणांतील एक असून नवीन
वैष्णव पंथचेच काय, पण अवाचीन हिदुघधमाच निदर्शक असे हे पुरण आहे,
आतां ह्या पुराणातील निरनिराळ्या बिलासांच्या व वेभवाच्या वर्णनाबरून
कबीने मुसलमानी अमदानीचा थाट पाहिला होता, अस उघड दिसतें.
तेव्टां त पघर,व्या शतकाच्या पूर्वीचे असणे राक्य नाही, वे'णवधमांच्या या विकृत
होत चाललेल्या स्वरूपाचा परिणाम उच्च प्रकारच्या मानसिक उपासनेच्या
ठिकाणीं मूतिपूजा रूढ होण्यांत झाला, ही मृतेपूजाही अलीकडील्च आहे.
फार काय पण मार्तेपूजेचे सावेत्रिक व समान्य स्वरूप भागवताचे वेळींही
नव्हते. कपषिल-देवहुती सवादांत मूर्तिपूजेचा गौणत्वाने उल्लेख केला आहे.
धुळे कृष्णउद्धव-संवादोत मूतिपेजेस जो मान्यतेचा शिक्का मिळाला आहे,
अकरण ९ वे,] पंडितजींचे समालोचन ९२७
१ छानालड्करणंप्रे्मचांयामेवतुद्धव---मा. ११॥२७॥१६] भागवतांत कोणी:
तरी माणून घातला आहे. कारण भागवतकार जर एकच कवि असता तर
सतो देवहुतीस एक व उद्धवास त्याच्या अगदीं विरुद्ध असे कस सांगता
तात्पर्य, ब्रह्मवैवर्त पुराणानें देव व देवी या दंपतीची पूजाअर्चा देहद्रिय-
धारी विषयी जनाप्रमाणेच रूढ केटी, भागवबतातही जे भक्तिप्रकार सांगि-
स्तळे आहेत, ते गीतेतील प्रकारांपेक्षांही निद्य आहेत, कारण गीतेत कृष्णाला
नुसते विभूतिमत्त्व्च दिले, पण भागवताने तर त्यावर ताण करून विष्णुकृष्ण
याच्या काल्पनक आकृतीचे ध्यान करण्यास सांगतले. आणि अशा रीतीनें
मूतिपूजा आवश्यकच केळी, आता भागवतातील काही उपदेशांत (मा.११)१४)
भाकारापासून निराकागापयत अशी कल्पनेची सक्ष्मता आहे; पण त्या निरा-
न्काराच्या कल्पनेत अखेर जर उपास्य-उपासकाचचे ट्रेत रहात नसेल, तरत्या
भक्तीत प्रमादर तो कसा राहणार ! तात्पर्य, भक्तीचा प'रपोष व्हावा, म्हणून
'खुराणकारांनीं कितीही काल्पनिक कथा स्चल्या, तरी परिणामी ते बेदाती
मायावाद्यांपुढे एक तसरभरही गेळे नाहीत, हे उघड आहे. दुदेवाची
गोष्ट आहे कीं, बंगाली लोकांची भाबक आणि स्त्रेण मने जितकी ह्या
चेष्णवघम'ने भारलेली आहेत, तितकी दुसरी कोणाचीही या मधुरभाबांत
गुंतली नसतील. रामानुज, माध्व इत्याद वणव आचाय]सही खरी तत्त्वदद/ष्टि
दिसत नाही. आणि चेतन्यास तर काय म्हणावे, तेच कळत नाही !
दोंबटीं ह्या वेष्णबधर्माच्या समालोचनातून पंडितजी तात्पर्य इतकच
काढतात की, (१) काव्यान सत्यधमांची पूतता होत नाही. (२) अतिशय
थोर व (दिव्य दृष्टीचे गोतमबुद्ध यास प्रतियोगी म्हणून वष्णवाने काल्पनिक
कृष्णदेव उभा केला. (३) ते कल्पनाचित्ही ठोक असते तर त्यांनी
[ जीझसप्रमणे ] काहीं हित साधले असत. परतु हे चित्र ज्यांनीं काढले
ते खरे पुण्यात्मे नसून नुसतेच कवि हाते. त्यांच्या नीतीच्या कल्पना चुकीच्या
होत्या, (४) काव्य का होइना पण त्यास सत्याचा आधार, झओत्म£तातीची
जोड व तत्त्ज्ञानाचा दुजोरा असला ५हिजे. (५) भाक्त अद्वैत ६दान्तावर
उभारणे केव्हाही अशक्य आहे. (६) आजचा वेष्णबधर्म तर केवळ द्वेतीच
"आहे. (७) सोदर्य व मधुरभाब यावर चित्तेकास्य करणे म्हणजे रूपाची
र्उपासना व विषयकामनेची उत्कढा होय. (८) घमंसाधनाच्या प्रारर्मी
१२८ श्रीकृष्णनिदा [ भाग * था
किंबा अखेरीस केव्हांही नीति सोडतांच येत नाहीं. धर्माने नीति सोडली
तर तो धमच नव्हे. यासाठीं व्याक्ति, कुटुंब, समाज, घर्म आणि राजकारण
ह्या सर्व बाबतींत एकंदर जीवनाचा नेतिक हेतु ब पूर्ण सदाचाराकडे आणि
सवांगानी पूणत्बप्राप्तीकडे प्रवृत्ति, अशीच खऱ्या भक्ताची अढळ दृष्टि पाहिजे,
दह्यादुघाची चोरी करणाऱ्या कृप्णाल) माझ्या घरच्या चपरादार्चीही
योग्यता नव्हती ! असे राजा राममोहन हे एका पाद्माजवळ बोलले होते. त्या
प्रभूच्या अमगल गीताची समस्या आजच्या साधारण-ब्राह्मांच्या अध्यक्षानी
वरीलप्रमाणे केळी आहे. भावनाप्रधान बंगाळी लोकाचा अतिरेक हा स्वभावच
आहे. तो स्वभाव श्रीकृप्णनिदत दिसून आल्यास नवल नाही! प्रत्यक्ष श्री-
कृष्णावताराच्या वेळी जर दिझुपाल होते, तर आजच्या कलिकालात वयाची
वाण काय १? रिद्युपालासारख्या श्रीकृष्णाच्या कट्टया दवेष्ट्यानही त्याच्या
बालपणच्या जारकमांचा (?) उल्लेख केला नाही, यावरून असें उघड होते
की, ते जारकम मानण्याइतका रिाझुपाल अप्रबुद्ध नव्हता. उलट कृष्णाच्या
बालक्रीडाचा उल्लेख दरबारी भाषणात दिशुपालासारख्या मानी रजानें
करणे मृख ब पोरकटपणाचे दिसत, असेच त्याने मानळे असले पाहिजे,
पण इतकाही बिवेक श्रीकृष्णाशी निष्कारण वैर करणाऱ्या अ(जकालच्या
पंडितत्रुवात नाही. ही अत्यंत उद्गेगजनक सिथात आहे! श्रीकूप्णच रित्र-
वर्णनात कर्बांनी कोठे कोठे अतिरायो क्त व कोठे रूपकात्मक वणन केलें
आहे हे उघड आहे; परतु ती अतिदार्योक्त, अभाविक ब अहंमन्य अदा
बुद्धिवानाशिवाय दुसर्या कोणाच्याही परमाथांस बाधक होणारी नाहीं,
इंग्रजांच्या ससगांने ज कित्येक घाणेरडे व अनीतिजन्य रोग इकडे आले आहेत.
त्याचप्रमाण सधन आणि चिकित्सा हे पडुरोगासारखे दोन रोगच आमच्या
सुशिनषितांच्या मागे ठागळे आहेत, असे जे जुने लोक म्हणतात, त्यात कारही
सत्या आहे, यात दंका नाही सशोधनाची भूक दामत नाही आणि फाजील
चिकित्सेमुळ काहींच पचत नाही, असे कित्येक आधुनिक विद्वानांचे झाले आहे!
अशा ह्या पाखंडी मतातरांना इंश्रर करील, तर आम्हास सविस्तर ब
सुद्देसूद उत्तरे द्यावयाची आहेत; पण त्यास येथ स्थलावकादा नाहीं, त्या-
साठीं होबटला तुलनात्मक खड स्वतत्रच लिहावयाचा आहे. इश्वरानें तो पुरा,
करून घ्यावा; तरच आरंभलेल्या ग्रंथाची सार्थकता आहे. असो.
अरंकस्ण ९ ्वे.] श्रीकृूण्णमक्ति १२९
आमच्या वाचकांपेकी जे वरील विचारांनी संशयग्रस्त होतील, त्यांस
मतूत॑ आमची इतकीच बिनंति आहे काँ, वरील लेखांनी कोणींही आपला
स्युद्दिभेद करून घेऊं नये. बुद्धि डोळस ठेवावी हे खरे; पण जेथील दुधावर
आम्ही वाढलो ते पवित्र स्थळ पाहण्यासाठी आईच्या अंगावरचा पदर दूर
करावयाचा नाहीं, बालभाब असेल तोपर्यंतच ते दिसेल, ह्या अलमदुनियेच्या
-बकाल बाजारात देवास परोक्षताच प्रिय आहे. यामुळेच ब्राह्मांच्या शांभर
'ब्षोंच्या उपासनांनंतरही अपरोक्षानुभूत अद्याप दूर आहे, हरीच्या सगुण
चरित्रांनी सजनवृंद आजपर्यंत डोलतच आलेले आहेत. भागवतामृतही कोणास
"कडू लागत असेल, त्यास आंग्लविद्येचा ज्वर आला आहे, असे खुशाल
समजावे. जी कृष्णकथा गाऊन श्रीमद्यास पावन झाले, जी श्रीश्ुकाचायाच्या
तोडून निघाली, तत्त्वविवेकांत ब्राह्मपंडितांचीही ही रग जिरविणारे मधुसूदन-
सरस्वति ह्याना जिची चटक लागली, ब्राह्मांच्या विश्वासांतठे धमंसुधारक
कब्रीर यानीं “' एक एक गोपीके प्रेमम हो गये कोटि कबीर ! ” असे ज्या शुद्ध
प्रेमाचे महात्म्य वर्णन केले, मतसाम्यांत ब्राह्मांच्या अगदींच जवळचे निबाक
ह्यांनी ज्या राधाकृष्णभक्तींची ध्वजा अकराव्या बाराव्या शतकांत पुन्हा
-कायम केली, ब्रह्मानंद केशवचंद्रांचे दुसरे जीझस श्रीचेतन्य प्रभु हे ज्यांत
रंगून गेले, महाराष्ट्रीय ब्राह्मांचे आवडते श्रीनिव्रात्त, ज्ञानदेव, नामदेव,
"एकनाथ आणि तुकाराम हे जगद्वंद्य संत ज्या कृष्णलीला गाण्यास कधींच
कंटाळले नाहींत, त्या श्रीकृष्णचरित्राची सूयप्रकाशाप्रमाणे दिव्य प्रभा जर
-कोणास दिसत नसेल, तर त्यांना कांही दृष्टीचा विकार आहे, असेच
न्समजलेले बरे ! कां अलीकडे दोन पिढ्यांत आम्हांला एकाएकी
“जास्त कळु लागलें असे म्हणायचे ! परतु असा हा आंग्लाइंचा
कालमहिमा म्हणावा, तर श्रीरामकृष्ण परमहंस आणि श्रीमत् स्वामी
विवेकानंद, श्रीरामकृष्णानंद, श्रीरामतीथ, श्रींगुलाबराबा व श्रीबाबा-
भारती, अश्या कित्येक आधुनिक संत्पुरुषांनी भ्रीकृष्णभक्तीचा साक्षात् अनुभव
-मागच्याच पिढीत घेतला नाहीं काय? इश्वराने राधाकृष्णरूपानें ज्यांस साक्षात्
ऱ्दर्शन दिलें, असे भाग्यवंत या नबयुगांतही कित्येक आढळतात. मग त्यांच्या
बृदेव्य अनुभबापुढे ह्या ब्राह्ममताची मातब्बरी ती काय £ थिआसफिर्टां्नी
आम्हांस भ्रीकृष्णचरित्ररइस्य सांगावें. ब हिंदू आईबापांच्या पोटी येऊन
३० मामेकं शरणं वज [भाग ४ था
आम्ही श्रीकृष्णनिंदा कदाशी, हा देवदुर्विलास नाहीं काय ! ज्यांची संघटना
व निष्ठा पाहून न्यायमूर्ती रानड्यांचा त्राहमसांप्रदायांचा अभिमान गित
झाला त्या, प्रेमाने गोपीगीतें व खेळीया गात नेमाने पंढरीस जाणाऱ्या,
वारकऱ्यांची नीतिमत्ता व इंरप्रेम याचा कितवा अंश, *“' सारी इंद्रिये
मोकळीं टाकून विषय भोगा ” म्हणून सांगणाऱ्या ब्राह्मांत सांपडेल, याची
त्यांनीं बारकाईने तुलना केली आहे काय ? कोण ब्राह्मांच्या नीतीची ही अपूवीई!
कोण चिकित्सक बुद्धीचा दुरमिमान ! आणि कोण ही विलक्षण तकपद्धातेर
थोरांबद्दल अधिक काय लिहावे, पण पंडित सीतानाथ तत्त्वभूषणासारख्या
पुरुषाने इतके बेजबाबदारपणे कांहींतरी लिहावे, याचे आम्हास फास्च आश्चर्य
वाटते ! वरील लेखांत त्यांनी कालगणना, धघमंरहस्य व भक्तानुभव यांबद्दल
आपले इतके अज्ञान प्रगट केल आहे कां, त्यांतील फोल्पणा थोडा विचार
केला असतां कोणासही सहज कळून येईल.
कालनिर्णयाच्या दृष्टीन श्रीकृष्णाचा काल इ. सनापूर्वी १४०० वर्षे हा
आतां अनेक प्रमाणांनी निश्चित झाला आहे, भागवत पुराणही पंडितजी म्हणतात
तितक अर्वाचीन नाहीं. याबद्दलही विकृत बुद्धीच्या पाश्चात्य संशोधकांरिवाय.
व त्यांचे अधानुकरण करणाऱ्या देशी पंडिताशिवाय आतां कोणास इका
राहिली नाहीं. ब्रह्मपुराणांत' क घिष्णुपुराणांत रासक्रीडावणन आहे, श्रीकृष्ण-
चरित्रांचे रहस्य भगवतांच्याच् ऊक्तींवरून लक्षात घ्यावे त बर.7४.' त्यागानेच
अमृतत्वाची प्राप्ती होते, असा उपनिषदांचा अखेरचा सिद्धान्त आहे, कुलवधू
स्त्रियांस, गुणांत विनय आणि लज्जा व माणसांत पति ह्या प्राणापेक्षांही प्रिय-
वस्तु असतात, त्यांचाही त्याग करप्यास श्रीकृष्णाने सांगित्ले, ब गोपीनी तते.
स-----अज्व्कव्क्--ड-->---५--५-८४५--८:-<*--:८>7 “५ >>>: याळ टर
1 (१९) ये यथा मां प्रपद्यन्तेतांस्तथेब भजाग्यद्म् ||
अ्थ:---जे मला ज्या प्रकारे भजतात, त्यांना मी त्याप्रमाणेच फल देतों.
( २ ) सवघर्मान्परित्यज्य मामेकं शरणं त्रज ।
अर्थः--सर्व धर्म सोडून तूं मळा एकट्यालाच शरण ये.
(३) आपिचेत्सुद्राचारो भजते मामन्यभाक् साधुरेब स मंतव्यः |
अथ:--मोठा दुराचारी कां असेना; मला जर तो अनन्यभाबाने भजत
आहे, तर तो साधुच समजला पाहिजे,
प्रकेरण ९ व॑.] श्रीराधाकृष्ण दरे£
मानलें, त्या वेळचें ते गोपींचे आत्यंतिक प्रेम पाहून मोठ्या मोठ्या तपोघन
क्ु्षींनीं व कबीरासारख्या अबांचीन संतांनी लज्जेने माना खालीं घातल्या. अशा
त्या दिव्य लोकोत्तर प्रेमाची कल्पना, पाश्चात्य युवयुवतींचे नाचरंग च बशी-
करणपटद्ध ति यांसाठी हपापलेल्या अभागी आधुनिक सुधारकांस कोठून येईल !
अकराव्या शतकांतील निंबाके यांची इष्टदेवता राधा होती, श्रीश्ुका-
चार्य यांचीही इष्टदेबता राधाच होती, म्हणून भागवतांत तिचे नांव त्यांनी
उघड केलें नाहीं, अशी बेष्णब संप्रदायांत समजूत आहे, त्यांत बरेच तथ्य
दिसतं. श्रीरामकृष्ण परमहंसांनीं एकदां अत्यंत प्रसन्न असतांना श्रीस्वामी
विवेकानंद यांस श्रीराघेचं प्रत्यक्ष दशन ( आपल्याच शरीराचे दिव्य रूपांतर
करून ) दिल्याचे त्यांच्या चरित्रांत प्रासद्ध आहे. तसेंच वृंदावन क्षेत्रांतील
एका माकडाने स्वामी एकदां यमुनेबवर लान करीत असतां त्यांची छाटी
बळविली, तेव्हां ते तेथील क्षेत्रदेबता जी राधा तिच्यावर सृष्ट झाले, असे पाहून
त्या माकडाने ती मुकाट्याने परत आणून दिली, अश्शी एक बिलक्षण कथा,
भोळ्याभाबड्या लोकांनीं नव्हे- तर चिकित्सक लेखकांनी प्रसिद्ध केली आहे,
तात्पर्य, श्रीराधादेवी ही भक्तीची परमसीमा होय, ती परपुरुषार्शी ( मोजी"
बंधनही न झालेल्या बाळकृष्णाशीं ) रत झाली, याचा कोणी कांहीं अथे
करोत; परंतु ज्यांचा देहभाव समूळ नष्ट झाला होता, अरांच्या कथा, विषय-
व्यवहारांत वागणाऱ्या आपल्या विकारी मनांस श्रद्धवांचून पटणे फार कठीण
आहे. याची पूर्ण जाणीव ठेवून, अशा कथांस खोट्या अगर निद्य ठरविण्याचे
घाडस शहाण्यांनी तरी करूं नये, हच यांग्य होय
असो. श्रीकृष्णचरित्राबद्दल ज्यांचे असे हे विचार ते रावण-कुंभकणं व
नल-नील-जांबुबंतांच्या कथा ज्यांत आहेत त्या रामायणास इसाबनीतीइतकही
महत्त्व देत नसतील, ह उघड आहे. शितावरून भाताची परीक्षा ह्या न्यायाने
पुराणांसंबंधीं साधारणब्राह्मांची प्रमाण्यबुद्धि कशी नष्ट झाली आहे, हं बरील
बिवेचनाबरून कळून येईल.
आतां सदाचार हें एकच प्रामाण्य उरले, सदाचार म्हणजे प्राचीन
कालापासून चालत आलेला देशरिवाज इतकाच अर्थ घेतला, तर तो सदाचार
न पाळण्यांतःव ब्राह्मांनी आजपर्यंत भूषण मानलें आहे. परतु ही आपली
मोठीच घोडचूक झाली असे, पाश्चात्यांनीं कान टोंचल्यामुळे, आतां त्यांना
११२ सदाचार [ माग ४-प्र. ९ वै.
इळुश्ळू कळून येत आहे. आणि आम्ही पूर्वपरंपरेचा आजपर्यंत धिक्कार
केला, यांतच आमचें अपयशाचे बीज आहे, असे ब्राह्मांस आतां कोठे वाटूं
छागलें आहे.
असे आहे तरी सदाचार याचा अर्थ असा संकुवचित करण्यास ब्राह्म
अजूनही तयार असतील असें नाहीं, सदाचार म्हणजे शहाण्या लोकांचा -
अर्थात् साहेब लोकांचा-आचार असाच अर्थ आजपर्यंत त्यांनीं केलेला
दिसतो. त्यांचे महाजन म्हणजे साहेब. आणि विलायत हाच त्यांचा पंथ, ह्या
साहेब लोकांच्या आचारांचे शुद्धस्बवरूप पाहण्याकारेतां राजा राममोहन, केशवब-
चेद्र, शिवनाथशास्त्री असे बहुतेक सर्ब ब्राह्म पुढारी बिलायतची यात्रा करून
'आले, कित्येकांनी आपली मुले शिक्षणाच्या निमित्ताने बिलायतेसच बाढबिली,
ब कित्येकांनी त्यांचीं लम्नेही तेथेच केली. साहेबांचे रिवाज समजाबे ब
लाजाळूपणा मोडावा, म्हणून कित्येकांनी आपल्या पडद्यांतल्या बायका बाहेर
काढून साहेबांच्या घरीं हिंडवल्या. ह्याप्रकारे त्यांच्या दृष्टीने त्यांनी ज्या
सदाचारांचे अनुकरण केले त्याचे बिस्तुत वर्णन “सामाजिक सुधारणा? या
सदराखाली पुढील प्रकरणांतून आम्ही देणार आहोत. म्हणुन हा साधारण-
नाह्यांचा प्रामाण्यवाद येथेच खुटवूं,
साधारण-त्राह्मसममाज मादेर-कलकत्ता,
प्रकरण दहावं
त्राह्ममतदरांन
एकमेवाद्वितीयं व सत्यंज्ञानमनंतं ब्रह्म, या साधारण-ब्राह्यांच्या दोन आदरशे-
वाक्यांचा विचार पूवी झाळा. आतां त्यांच्या राहिलेल्या दुसऱ्या चार आदरी-
वाक्यावरून असे दिसते की, ( ब्रहझ्मकृपा हि केवलं ) ब्रह्मकृपा इंच त्यांचे
साधन आहे. ( सत्यमेव जयते ) सत्य हे त्यांचे ब्रीद आहे; ( धम चर,
धर्मातर नास्ति ) धमांचरण हच त्यांचे अनुशासन आहे, आणि ( यतो धर्म-
स्ततो जय: ) जेथे धम तेथे जय अशी त्यांची फलश्राति आहे.
एकमेवाद्रेतीयं या वचनाप्रमाणे 'अरह्मकृपा हि केवलं' यातही सांगणारांनी
जें अनन्यत्व निक्षून सागितले आहे, ते जबरदस्त पुरुषार्थवादी अदा
ब्राह्मांच्या ठिकाणी अन्वर्थक आहे, असे वाटत नाहीं. केशावचेद्रांस कदाचित्
कांही अंशीं दैववादी म्हणतां येईल पण तितपतही देवबादी साधारण-
ब्राह्मांस म्हणतां येणार नाही. माझे हातून पातक घडल तरी त्याचाही
जाब तुम्ही इश्ररासच बिचारा, अशी केरावचंद्रांची निष्ठा असल्याचे ते
बोठून दाखवीत. उलट पक्षी साधारण-ब्राह्य हे आपल्या कर्माचे कतृत्व
इश्वराकडे न देतां कर्मांचा अधिकार ब जबाबदारी आपली आहे असं स्पष्ट
मानतात, दुसरे वाक्य 'सत्यमेब जयते! या वचनांतील सत्य या पदाचा
अर्थ, उच्चार, विचार, आचार आणि अनुभव यात मेळ इतका तरी मानला-
मच पाहिजे. परंतु हा मेळ इतर ब्राह्मांच्या ठिकाणीं राहो, १ण अनुष्ठानिक
जे ब्राह्म उपदेशक यांच्या ठिकाणींही असाबा तसा नसतो, ही गोष्ट त्यांसही
नाकबूल नाही. तिसरे वचन “धर्म चर, धर्मात्परं नास्ति! यांतही जी धर्मा-
चरणाच्या भ्रेष्ठतेची सापेक्षता दर्रोबिळी आहे, ती प्रपंचपरमार्थ एकरूप
मानणाऱ्या साधारण-ब्राह्यांच्या ठिकार्णी कांहीं अंशी निररथकच ठरते. इतकं
सांगितल्यावर 'यतो धघमस्तती जयः' या फलश्रुतीचा अनुभव साधारण-ब्राह्मां-
"व्या ह्या अयशस्वी संस्थेस अद्याप तरी आला नाहीं, & सांगावयास नकोच.
शिवाय मरणोत्तर स्थितीबद्दल ज्यांची. कोणतीच निश्चित भ्मवना नाही, त्यांच्या
१२४ ब्राह्मांची ओळख [माग ४ था
ही फलश्रृति म्हणजे सिद्ध ताइताप्रमाणे एक शब्दालंकारच होय, कारण 'तुरत-
दान-महापुण्य” अशी तात्कालिक फलश्रवुतीची घमबेडी समजूत साधारण-ब्राह्ां-
चे ठिकाणीं असेल, असे वाटत नाहीं. या आमच्या त्रोटक टीकेस दुसरी
बाजू असणे दाक्य आहे. आणि त्याचेच सविस्तर वर्णन आम्ही ब्राहालेखकां-
च्या आधारे यापुढे करणार आहोत. ते वाचल्यावर आमच्या टीका कितपत
समपॅंक आहेत, याचा विचार वाचकांनींच करावा, ब्राह्मांची ही. आदर-
वाक्ये साऱ्या जगास आददोबत् आहेत यांत दका नाहीं, तसेच तीं आ.्म-
सात् करून स्वानुभवाच्या पायरीवर नण, ही गोष्ट कोणासही अत्यंत दुरापास्त-
च आहे अथ तू ब्राह्मांची सर्वसाधारण उन्नति अद्याप त्या आदर्शांपर्यंत गेली
नसली तरी तेवढ्याने ते निंद्य ठरतात, असा आमच्या ल्िहिण्यांतला भावार्थ
नाहीं, वेदानतशास्त्रांतील चार महावाक््ये ज्यांनी आपल्या अनुभवांत उतरविली
आहत असे कोस्यबाधि बेदान्तानुयायी लोकांत किती थोडे सांपडतील,
ह्याची आम्हांस जाणीव आहे. परंतु मतामतांच्या गलबल्यांत हिंदूंना क'पर-
खळ्या मारून जे प्रमुख विद्वान् लोक स्वजनसंमदातून बाहेर आले, त्यांची
खरी ओळख करून देणे जरूर्च आहे. नांवावरून लक्षण कळतेच असें
'माहीं. जाहिरातीबरून ओषधघाींचे गुण ठरत नाहीत. त्याचप्रमाण आदर्री-
बाक्ये सवोत्कृष्ट असलीं, तरी संस्था आदर्शवत झाली आहे काय, हा
चिकित्सेचा प्रश्न शिल्लक राहतो. वब त्याचाच आम्हांस विचार कतंब्य आहे.
वरील आदरोवाक्यांचा साधारण-ब्रह्म जो अर्थ करतात, त्यास अनुसरून-
'व त्यांनीं आपली सांप्रदायेक मतपत्रिका बनविली आहे, ती अशी:---
१ जगाचा कता, भता आणि उद्धरता असा एकच देव आहे. तो
अंतर्यामिन् आहे, तो सर्वशक्तिमान, सवज्ञ, अत्यंत प्रेमळ, न्यायी ब पवित्र
आहे. तो विभु , शाश्वत आणि आनंदमय आहे.
२ जीबात्मा अमर व अनंत उन्नत होणारा आहे. तो इंश्वरास आपल्या
कर्मांबद्दल जबाबदार आहे.
३ इश्वराची सत्य रूपाने मानसिक उपासना करावी, खरें सौख्य ब तारण
यांच्या प्रासरीसाठीं इश्वरोपासना करणें जरूर आहे
४ इश्वराबर प्रेम करणें व आयुष्यांतील सर्व व्यबहारांत त्याच्या इच्छे-
न्नुरूप वागणे, हीच खरी उपासना होय.
प्रकरण १० ्वे,] मतपत्रिका ११५.
५ प्रार्थनापूर्वक ईश्वरावर भार टाकणें आणि त्याच्या सानिध्याची सतत
जाणीव बाळगणे, हींच अध्यात्मप्रगतीचीं साधनं आहेत.
९ कोणत्याही कृत्रिम पदार्थांची इश्वर म्हणून उपासना करूं नये, त्याच-
प्रमाणं कोणतीही व्यक्ति किंवा ग्रंथ प्रमादरहित ब तारणाचे अनन्य साघन
मानूं नये. परंतु पंथभेद किंवा देशभेद न मानतां सर्वे धरमशास्त्रांच्या व
लोकांच्या शिकवणींतील सत्याचा आदरपूवक स्वीकार करावा,
७ इंश्वराचे पितृत्व, मानवाचे बंधुत्व आणि प्राणिमात्रांवर दया, हेच
सत्यधर्मांचे रहस्य आहे.
८ इंश्वर पुण्याचे बक्षीस देतो व पापाबद्दल शासन करतो. ते शासन
उपायरूप असून कायमचे नसते.
९ पापापासून खऱ्या पश्चात्तापपूवेक निवृत्ति हे एकच पापाचे प्रायाश्चिस
आहे. ज्ञान, सत्त्व आणि पावित्र्य या गुणात इश्वरांशी ऐक्य पावणे हेच खरें
तारण होय.
वास्तविक मतस्वातंत्र्य हाच साधारण-ब्राहसंस्थेचा विशोष आहे. परंतु
धमसंप्रदाय म्हटला म्हणजे या स्वातंत्र्यास कांही तरी मर्यादा असावीच
लागते. म्हणून साधारण-ब्राह्मसमाजांत दाखल होतांना नवीन सांप्रदा यिकांस
जे लिहून द्याबे लागते त अस:--
इश्वराचे अस्तित्व, मानवी जीबात्म्याची अनत उन्नाते ब अमरत्व आणि
उपासनेची आवड्यकता या गोष्टीवर माझा भरबसा आहे, आण उलट पर्क्षी
कोणत्याही सृष्ट वस्तूस अगर व्यक्तीस मी इंश्रर मानीत नाही, किवा मानवां-
च्या तारणार्थ जीवेश्वरांमधील मध्यस्थ असा कोणी असूं «केल, असा माझा
विश्वास नाही.
एका सत्यदेवाची, प्रेम आणि सेवा यांचे द्वारे, उपासना करणे, ब्राह्म-धर्म-
तत्त्वांचा प्रसार करणे, श्रेय आणि प्रेय संपादण्यांत ब्राह्मबंधूंस ब इतरांस मदत
करणे आणि ब्राह्म संस्थेची व्यवस्था सनदशीर पद्धतीने चालदिण, हा जो
साधारण-ब्राह्मममाजाचा उद्देश; त्याच्याशीं माझी सहानुभूति आहे; ब त्या
उद्देशाच्या सिद्धधर्थ माझ्याच्याने होईल ती मदत करण्यास मी तयार आहे.
माझी वतणूक सुधारावी ब मी नेमाने इं्रोषासना करावी असा मोौं.
मनःपूर्वक प्रयत्न करीत आहें.
१६ सामाजिक विचार [भाग ४ था
माझे कौटुंबिक ब इतर सर्व घार्मिक विधि, मूर्तिपूजा व जातिभेद न
करतां, मी ब्राह्म-तत्त्वाप्रमाण करण्यास तयार आहे.
माझें अठरावे वर्षे पुर होऊन गेलें आहे.
साघारण-ब्राह्मसमाजाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मी खालीलप्रमाणे
मासिक अगर वा्ध्रक वर्गणी देतो.
वरील मजकुराच्या अर्जाच्या खालीं सांप्रदायिकांपेकी सूचक व अनुमोदकां-
च्या सह्या असतात, आणि नंतर त्या अजांचा संस्थेकडून रीतसर
विषार होतो.
येथपययंतच्या मजकुरावरून साधारण-ब्राह्मांच्या मतांची कल्पना स्थूल-
मानाने वाचकांस आलीच असेल, तरी हा ग्रंथ साप्रदा!यक नसून बिवेचक
पद्धतीने लिहिण्यास घेतला असल्यामुळे ह्या ब्र ह-मतांचा विस्तारपूवंक विचार
करणें जरूर आहे. ह्या प्रकरणात आम्ही ब्रह्म व जीव यासंबंधीच ब्राह्मांचा
सांप्रदायिक विचार सांगणार आहोत. बाकीच्या मतांचा विचार पुढे
क्रमराः येइल.
त्राह्मांपेकीं कांहीं पडिताच्या ता/तत्वेक विचारसरणीचा स्थूलमानाने पूर्वी
बिचार झाला आहे. आतां धमाच्या मूलभूत सिद्धान्ताबद्दल त्यांचे सामाजिक
म्हणणे काय आहे, त्याचा विचार विरेष्रकरून हेमचद्र सरकार यांच्या पुस्तकां-
बरून पाहू, प्रथम इश्वराचे स्वरूपलक्षण ठरवितांना तो ज्ञेय आहे की अज्ञेय
आहे, तो सगुण आहे कीं नियुंण आहे, तसंच तो सृष्टीच्या पर आहे की
सृष्टींत ओतप्रोत भरलेला आहे, असे तीन प्रश्न त्यांच्यापुढे आले. पहिल्या
म्पभ्षाचें उत्तर त्यांनीं अस ठरबिले का, ज्याप्रमाणे आकाशाची अतिम सीमा
४ नाईं मन्ये मुबेदेति नो न बेदेति वेद च,
योनस्तद्वेव तद्वेद नों न बेदेति बेद च।
भावा्थेः:---मला ते (ब्रह्म ) नीट समजलें आहे असें नाही. मला तें
"समजलं नाहीं असही नाहीं. मला ते समजलं असूनही समजले नाहटा, या
सिद्धान्तवतू वाक्याचा अर्थ ज्याला समजला, त्यालाच ते समजले. हेमचंद्र
न्तरकार यांस हे पटले असले, तरी पंडित सीतानाथ यांचा तत्त्वविचार याहून
बमिनन आहे, इं सुश वाचकास सांगावयास नकोच.
प्रकरण १० वें.] तत् ब्रह्म २७
आपल्याला न कळली तरी आपल्याला आकादा म्हणजे काय ते कळतें,
त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपाचे पूणपणे आकलन होणे मानवी बुद्धीस अशक्य
असले, तरी त थ्रून्यवत् वाटत नाहीं. अथ.तू ते अज्ञेय नाही, तसें त पूर्ण-
पणे ज्ञेयही नाही.
ब्रह्म सगुण आहे कीं निगुंण आहे, ह्याचाही विचार त्राह्म वरीलप्रमाणे
सापेक्षतनच करतात. ते म्हणतात का, प्रेम, क्षमा, दया इत्यादि कल्याण-
गुग आपणांस श्रेष्ट वाटतात, त्यावरूनच ते गुण देवि आहेत, इश्वराच पूर्ण
स्वरूप जरी आपल्याला न कळल, तरी जे गुण मनुष्यात आपल्याला स्प्रहणीय
वाटतात ते प्रेम, भ्षमा, दया इत्याद गुण इश्वराच्या ठिकाणीं असल्च
पाहिजेत, अशी आपली खातरी होते. अशा रीतीने इंश्रर हा सगुण ठरतो;
परंतु तो अद्या रीतीने सकलकल्याणगुणसर्मान्वत असला तर्गी तो त्या
गुणांनी मर्यादित झालेला नाही. तो गुणातीत आहे. म्हणून ह्याअर्थी त्यास
निगुणही म्हणता येईल. संतू, चित्, आनन्द हे त्याचे तीन गुण ठळक,
सार्थ व खरे आहेत. त्या केवळ कल्पना नव्हत. तसेच दुसर्या अर्थी त्या
गुणांची व्याप्ति किबहुना त्या गुणाच पूण स्वरूप कल्पनातीत आहे. ( ब्रह्म
निगुण आणि इश्वर सगुण असा भेद ब्राह्म मानीत नाहीत यामुळे त्याच्या
दृष्टीन केवळ,त्रह्म, इश्वर, परमपुरुण देव,परमात्मा हे शब्द सन्मानार्थीच यारेत,)
इश्वर सृष्टीत सवेत्र अनुस्यूत आहे कीं सृष्टीच्या पर आहे, याचाही निर्णय
त्यांनीं बरील धोरणाने केला आहे. सृष्टीच्या पलीकडे राहून साष्ट निर्माण
करणारा, असे इंश्रराचे स्वरूप त्यास मान्य नाही. इंश्वर सृष्टीत ओतप्रोत भरले-
लाच आहे. परतु तो सृष्टीने मयादित झालेला नाही, त्याअर्थी तो सृष्टीच्या
पलीकडेही आहेच. अद्या रीतीने जा अज्ञेय असून जय आहे, गुणातीत असून
सगुण आहे; आणि सुटीच्या पर असून सृष्टींतही आहे, अद्या त्या परमात्म्याची
व्याख्या करतां येणे ठाक्य नाही. त्याचे स्वरूप कवळ कार्यानुमेय आहे. त्याची
व्याख्याच करावयाची तर फार तर इतकेच म्हणता येईल कौ; --
यतो बा इमानि भूतान जायन्ते येन जातानि जीवन्ति
यत् प्रयन्त्यमिसविरान्ति तद्विजिज्ञासस्व तत् ब्रह्म ।
भावार्थ: -- ञ्याच्यांतून ह्या बस्तु निमाण होतात, ज्याच्यात त्या राहतात,
आणि येथुन गेल्यावर ज्याच्यांत त्या बिराम पावतात, तोच ईश्वर होय. अशा
११८ इश्वराचें गुगवणेन [माग ४ था
ह्या विश्वाला अधिष्ठानरूप असलेल्या ब्रह्माचे साकल्याने आपल्याला ज्ञान
होणें अद्य आहे. तरी मानवी आकांक्षा तृत होण्यापुरते आपल्याला त्याचें
स्वरूप कळते. जसे ब्रह्माचे सट्रूप तसंच त्याचे चिद्र्पही कळत. ह ब्रह्मा-
धिठन जड नाही. कारण तृणांकुरापासून ता. खगोलाप्यंत आणि
क्षणभंगुर कीटकापासून मानवी इतिहासाच्या दीथे नाटकापर्यंत
सर्व हृदय, चैतन्याने मरळ आहे. तसेच सत्य, न्याय, पावित्र्य इत्यादि कल्याण-
गुणांचे संवधन व्हावे, अश्शी ज्याअर्थी सुष्टिकत्यींची योजना दिसते, त्याअर्थी
इश्वराचा प्रेम किवा आनंद हा तिसरा गुणही अनुभवास येतो. ह्याप्रमाणे
इश्वरासत्रंधीं जीबाचे बोद्धिक, भावनात्मक, आणि नेतिक अनुभव आहेत.
विश्वात्मा, जीबात्मा, ब मानवी जगाचा कर्ताकरविता तोच आहे.1४' (९)
तो एक सद्रप आहे. विश्व हे छायारूप आहे, तो निर्विकार आहे, बाकीचे सवे
क्षणभुगर आहे. (२) तो ज्ञाननिधि आहे. त्याचेच ज्ञान सववत्र व्यक्त झाले
आहे. (३२) तो एकच अनत आहे. ब्राकी सर्वे सात आहे. (४) तो आनंद-
रूप आहे. त्याच्या आराधनेनें दिव्य आनंद प्राप्त होतो. (५) तो क्षमाशील
आहे. त्याच्या क्षमेचाच आपल्या पापी जीबनास आधार आहे. (६) तो एकच
आहे. सर्व पदार्थ त्याचे एकत्वच दशधि.[त. (७) तो पविञज आहे. जो
सद्भावनने त्याच्या पवित्र नामाचे स्मरण करतो, तो पवित्र होतो. असा हा
सस्तगुणात्मक ईश्वर म्हणजे ब्राह्ममंथान आपला म्हणून मानलेला एक इश्वर
असे नव्ह,हे इंश्वराचे स्वरूपलक्षण> अपूण आहे खरे; पण ते तस असणे ह अपरि-
हार्य आहे. ह्या लक्षणातीठ अनंतत्व आणि अद्वितीयत्बही सहर्जासद्ध आहे.
$ आनंदाद्धयेव खल्बिमानि भूतानि जायन्ते ।
४ नित्योनित्यानाम् चेतनश्वेतनानामेकी बहूनाम योनिद्धाते कामान्
सतमात्मस्थं,
>< सव्य ज्ञानमनन्तम् ब्रह्म आनंद्रूपममृतं यद्विमाति शान्त शिवमद्वेतम्
शुद्धम् अपापविद्धम् ।
3181110180), 17011]10800117 ० 3 यालाही, 0060 ]रणा१810-
€118)] 1710101000 3191100811, 1७ 80)121० 07110९ 1318911119
881191, अशा ब्झाच्या अनेक पुस्तकातील वर्णनांत सूक्ष्मविरोध आहे.
सतो आम्हांसही टाळणें शक्य नाहीं.
भ्रकरण १० वें.] जीवमीमांसा ६११९
आत्मस्फूति ही सर्व ज्ञानाच्या मूलभूत आहे, ती व्यापक आहे. आखिल
पदार्थ दृश्य म्हणूनच जाणले जातात. दृद्य आणि द्रष्टा हे सापेक्ष आहेत.
अर्थातू हृश्यदर्शानात हृऱ्याबरोबर दृष्टा हा आपणांसही पाहत असतो, सर्व
हृद्य अथबा ज्ञेय पदार्थ दिवकालाधीन म्हणजे त्यांच्या पोटांतच आहेत.
आणि अशा दिक्कालासही दृब्यरूपाने आपणासहृित पाहणारा तो एकच
ज्ञाता असल्यामुळ तो. परमपुरुष दिवकालातीत म्हणजे अनंत, सर्वज्ञ ब
आदेतीय आहे. हृ ब्रह्मस्वरूपासबंधी तात्विक विवेचन पर्वा आलच आहे
अथात् त्यावरून ब्र! ह्यास इंश्वराचे अवतार व माते अमान्य आहेत, हृ वेगळें
सागावयास नको.
ह्याप्रमाणे इश्वराचा विचार झाल्यावर आतां जीवासंब्धी ब्राह्माचा विचार
पाहूं. हा विचार करीत असतांही त्यास दक्षिणोत्तर घरवांप्रमाणे दोन बाजूंस
दोन विरोधी मत आढळली. पाश्चिमात्य जडवादय्यांनी जीवचेतन्यास जणु यंत्रां-
तील गतीप्रमाणे जडोद्धव मानले, आणि वदान्यांनीं तर जीबास कबळ भ्रमरूप
मानले, परतु ब्राह्मानी ही दोन्ही टोक सोडून अहप्रत्ययवान् जीवास सत्य मानले
ससेच जीवास जन्म हणजे आरभ असूनही त्यास अत नाहीं, असे जीवाचे
अमृतत्ब त्यांनी मानल आहे. मृत्यु हा ररीरास आहे. पण त्यानंतरही आपण
कोठे तरी असूच अशी सावंत्रिक दृढ श्रद्धा असतेच. ज्यास आरंभ झाला, त्याचा
अत होतो, असा जड सृष्टींचा बास्तांवक नियम नाही. नयम उल्ट आहे.
एकदा उत्पन्न झालेली गात प्रतिबंध नसल्यास अनंत काल त्शीच रहावी,
हाच निसग!चा नियम आहे. जड पदाथाच्या ठिकाणी गुस्त्वाकषणाचा धर्म
कधी तरी उत्पन्न झाला असेल, परतु त्यामुळ त्या धर्मांचा शबटही होईल,
ही कल्पना मात्र सभवत नाही. जड सृष्टीचाही अत्यंत विनादा सभवत नाही,
मग अध्यात्मसृष्टींचा कसा संभवेळ १ जडसृष्टींतील क्षय पावणारी परिमाण-
मयादा अध्यात्मसृष्टात नाहो. तसेच बापरारळे झीज हा जडसु्टीचा नियम
अध्यात्मसृष्टीस लाणू नसून, त्यागांत वाढ किवा समृद्धि, असा उलट नियम
आहे. तसेच मानवी बुद्धीची पोहाच, त्याच्या अंतःकरणाची खोली आणि
त्याच्या इच्छाशक्तीचे ऐश्वर्य, हे सारे उदात्त गुणधर्म मनुष्याच्या इहलोकीच्या
क्रशशणा
% यांतही मधून मधून थोडा (वरधाभास आहे,
४४० जीवाची न रणोत्तर॑ स्थिति [ भाग ४ था
आयुष्याच्या लघुतेशीं अत्यंत बिंसंगत दिसत्तात, जगांत उघड उघड घडणाऱ्या
पापाची ब अन्यायाची निष्कृति आपणांस ज्याअर्थी येथेच पाहण्यास मिळत
नाहीं, त्याअर्थी, ती पुढे केव्हां तरी झाली पाहिजे. अखेर सत्यास जय ब
असत्यास पारिपत्य हा येथे मृत्युलोकी कधी कर्धी अनुभवास न येणारा
सिद्धान्त निरपयाद आहे, अस आज्ञात भविष्य काळाकडे दृष्टि ठेवून ळापण
निश्चयाने सांगू हाकतो. पुण्यात्म व पापात्मे ह्यांस मृत्यु ही एकच अखेरची
गाते असेल, तर सदसद्विवेकबुद्धि हे एक थोतांडच ठरेल, तात्पय आपल्या
ह्या जन्मीच्या बोद्धिक, नैतिक व आध्यात्मिक जीवनाची साथंकता ब फल-
श्रांत जेथ होईल, असे कोणत्या तरी अज्ञातस्वरूपात आपले जीवन मृत्यू-
नंतरही असळेच पाहिजे. शाश्रत आणि अनत असा जो परमात्मा तोच
तत्त्वतः एकरूप अश्या जीबात्म्याच्या अमुतत्वाचा सवात सवळ पुरावा होय.
जीवात्मा मुळच्या अपूण स्थितादून ब्रह्माच्या पूर्णास्थतीकडे सत उन्नत
होत जात असतो, असे ब्राह्माचे मत आहे. अर्थात् तसे होण्यास तो अमस्च
मानला पाहिजे. असा उन्नत होणारा जीव, अखेर आपणांस जन्म देणाऱ्या
परमदयाळु जगत्पित्याच्या अगदी सान्नध गेटला ठासतां, त्या साधक जीवाच्या
अहंप्रत्ययाचे नरडे दाबून त्या परमेश्वराने त्या जीबाचा घात करणे, म्हणजे त्यास
पार नाहींसा करणे, (ब्रह्मांत जीवात्मा लीन होणे) ही गोष्ट कल्पनेस असबरद्ध
व असत्य वाटते. अपूणांदून पू्णदशेकडे जीवाने अनंतकाळ जात रहावे. परंतु
त्याने पूण कथाच होऊं नये, (कारण पूर्ण बस्तु एकच असणार ) हच जीवाचे
अमृतत्व आहे जीब जर ब्रह्मात लीन म्हणजे समरस होत असेल, तर ते
अमृतत्व जीवाचे कसचे ! तत्रह्माचेच अमृतत्ब होईल, त्याबद्दल कोणासच
दका नसून ते सिद्ध करीत बसण्याचे प्रयोजनही नाही, असे ब्राह्माचे
मत आहे.
ह्याप्रमाण जीवाचे अमृतत्त्व ठरल, तरी मृत्यूनंतर जीब कोठे, कोणत्या
स्थितींत रहातो ह्याबद्दल त्राह्मांची कांहीच निश्चित भावना नाही देवेद्र-
नाथ प्रश्नांत कित्येक ब्राह्म, जीवात्मा मृत्यूनंतर अशरीर स्थितीत अनंत उन्नत-
दशेस जात असतो, अते म्हणतात; ब आजही बहुतेक ब्राह्म तसेच मानतात,
र्पडित सीतानाथ प्रश्नात कांहीं थोडे ब्राह्म जीवास मरणोत्तर सूक्ष्म शरीर
असणे दक्य आहे, असें मानतात, ब बाबू प्रतापचंद्रादि फारच थोड्या
प्रकरण १०वॅ.] पुवेजन्मवाद ! १४९
ग्राह्मांचा कल जीवास ह्या मृत्युलोकी पूबजन्म ब पुनजन्म मानण्याकडे दिसतो.
आत्म्याची नेतिक उन्नति अणि नोतिक उन्नतीसाठी सामाजिक जीवनाची
आमश्यकता, ह्या दोन मुद्दघाबर साधारण्राह्मांचा इतका जोर आहे काँ,
त्या मुद्दयांचे पूर्ततेसाठी जीवास मरणोत्तर हल्लींसारखे स्थूल शारीर प्रास न
झालं, तरी जीव हा मरणोत्तरही एक सामाजिक घटक या रूपातच असढा
पाहिजे, आणि त्यासाठी त्यास असाच एखादा स्थूल देह नसला, तरी अशाच
साधनांचा सूक्ष्म देह तरी असलाच पाहिजे, अस कित्येक मानतात. निदान
मनुष्याला मरणोत्तर मनुष्याहून हीन कोटींतील जन्म येण हृ त्याच्या अनंत
उन्नतीच्या दृष्टीने अराक्य आहे, असा त्यांचा दृढ विश्वास आहे.
अशा रीतीने जीवात्म्याचे आयुष्य अनंत मानण्यास जे तयार आहत;
तेच ते आयुष्य अनाद म्हणण्यास मात्र तयार नाहींत, इतकच काय पण
ह्या जन्माच्या अगोदरच्या जन्माबद्दलही साधारण-ब्राह्माची वृत्ति फास्च
साद्रांक आहे. पूर्वजन्म न मानल्यास काही जीव जन्मतःच सदृढ, सतेज व
सुंदर असावेत, व कांहीं पंगु, पतित व पोरके व्हावेत, यात इश्वराकडे वेपम्य
ब नैघरुण्य हे दोष येतात, ह्या मुद्दघास ते अस उत्तर देतात की, हे वेषम्य एक
पूर्वजन्म मानल्यानच दूर होत नाहीं, कारण पूबंजन्मातील वेषम्याचा खुलासा
लावण्याकरिता त्याच्या पूवी जन्म मानावा लागेल अणि अस करतां करतां
मूळ बेषम्य कसे व केव्हां उत्पन्न झाळे, हा प्रश्न त्साच शिलक राहील.
शिवाय इंश्वराच्या न्य़ायीपणास्तव पूवजन्म मानुन इहजन्मींच्या वेषम्याचा
परिहार करावा, तर पूवजन्मींच्या अपराधांची जीवास आठवणही न देतां.
त्याबद्दल त्यास शिक्षा देणाऱ्या देवाच्या पदरी अन्याय ब अप्रयोजकपणा
इत्यादि अनेक दोष येतील. यासाठीं पूर्वजन्माबद्दल नस'या कल्पना करीत न
बसता या जन्मी आरभ झालेल्या जीवनाचा पुढील काय तो विचार पहावा, असच
सामान्यतः त्यांचे धोरण दिसते, तथापि पंडित सीतानाथ तत्त्वभूषण यांच्या मनाचा
कल पूवंजन्म मानण्याकडेच आहे. त्यांचे म्हणणे असे आहे कीं, पूर्व पापांचे
स्मरण व्यष्टिमनास नसले तरी ते समष्टिमनास असते ब तीं दोन्ही मर्ने
तत्त्वतः एकच असल्यामुळे बरील दोष रहात नाहीं. तात्पर्य, जीवात्म्याची सतत
उन्नतिच होत जाणार ह्या एका सिद्धान्ताबद्दल मात्र सवेसाधारण-त्राझांची
एकवाक्यता आहे. बाकी मुद्द्धांसंबंघी बाटेल त्याने पटेल ते मानावे, अशीक्छ,
(४)...८
१४२ जीवस्वरूप निश्चय [| भा. ४था प्र.१०व.
त्यांच्या विचारांची अनिश्चित स्थिति आहे. त्यांचे विश्वासांतले पाश्चात्य भौतिक
शास्रश अलीकडे परलोकबिद्येबद्दल शास्त्रीय संशोधन करू लागले आहेत. त्यांच्या
भ्रकाश्याने ह्या जन्मपरपरेच्या वादावर काय प्रकारा पडतो, इकडे कित्येक ब्राह्माचे
लक्ष लागले आहे. तथापि तो परलोकवाद त्यांस पटणे तूत तरी दुरापास्तच
आहे. परलोकविद्येसारख्या कांहीशा अर्ताद्रय ब अद्धत बादावर (पाहिजे तर
भूतवादावर म्हणा ) साघारणब्राह्मासारख्या बौद्धिक व व्याबह्ाा रिक दृष्टीच्या
समाजाची निष्ठा बसणे कठीण आहे. ते मुख्यतः ह्या जन्मापुरताच विचार
करतात आणि असे निश्चित ठरवितात कौ,(१) जीबात्मा व परमात्मा तत््वतःएक
असले तरी स्वरूपतः मिन्न आहेत; (२) तसेच जीवात्म्याचे जीवन परमात्म्याचे
कुषेबर अवलंबून असले तरी कार्याकाय ठरविणे व करणे याबाबद त्यास
स्वातंत्रय आहे; (३) जीवात्मा काही करो त्याची सतत उन्नतिच होत जाणार
हा सिद्धान्त निरपवाद आहे. पण जीवात्म्याची उन्नात कितीही झाली तरी
तो परमात्मरूप होणे मात्र कर्घांच रकक््य नाही. असे म्हणणे विराधपूण आहे
ग्वरे, पण असा हा विरोध हेच ब्राह्ममताचे वेशिष्टय आहे. तो विरोध त्यांना
विचारात किवा व्यवहारात कोठेच जाणवत नाही. प्रपच-परमाथातील विरो-
चाचा समन्वय ते प्रपंचात राहून कसा करतात ह्याचे विवेचन पुढील प्रक-
रणांत करण्याचा प्रयत्न केला आह.
प्रकरण अकरावं
ब्राह्ममतदरीन
हिम > १. अया
जगीक- प्रपंच-केवल्य
३
जीव आणि इश्वर यांचा विचार वरीलप्रमाणे झाल्यावर ब्राह्माचा जगासबधां
बिचार पहावयाचा राहिला. ब्राह्मांचे ब्रह्म जगाहून वेगळे राहून जग निर्माण
करते असं नाही. त्याचे अह्म पूर्ण आणि अनत आहे. ते सर्वत्र ओतप्रोत
मरलळे आहे. पण जग आणि जगदीश्वर ही मात्र एक नव्हत. अथातू केवळ
ब्रह्माधिष्ठानास सोडून, जे नामरूपात्मक अब्रह्म असे जग राहिलेसे भासते-
कारण पूर्ण ब्राह्मात दुसरे कांहीं राहील तर ते ब्रह्म त्या मानाने अपूर्ण
होईल-ते तच्बशून्यच ठरते. परंतु हे त्यांस कबूल नाही, तात्पय, (1) )
केबलेश्वरवाद, ( २8 टा ह्या) ) सर्बेदेवमयत्ववाद आणि ( 8पांश्टाय€
1१९०811810) ) विषयि-विज्ञानवाद, त्याचप्रमाण क्षणिक विज्ञाननाद व जडा-
द्वैत हे सर्व वाद नाकबूल करून, (ष९० परुलाध्य गैशायाहाय)
केवळ कल्पनाबाद्याचा गोडसा क्रमोत्कषवाद स्वीकारून त्यांनीं आपल्या इष्ट
देवाकरिता किंबडुना आत्मदेवाकरितांच जे प्रपच-मंदिर उभारले आहे, ते
फारच मोहक ब मनोहर आहे, यांत शका नाही. परतु वैराग्याची ठिणगी
पडली नाही, तोवरच ह्या लाक्षाग्हाची शोभा आहे, आणि त्यात पंचप्राणांची
निशा आहे; तथापि हे कळण्यास स्थितप्रज्ञ विदूर जवळ केले पाहिजेत. मग
ज्यांस पुरा विवेक नाहीं, वैराग्य नाहीं, शमादि संपत्ति नाही, मुमुक्षा नाहो,
सद्गुरूची परवा नाहीं, त्या शब्दपंडितांनीं ह्या प्रपंचाचे केलेले वर्णन कसे असेल,
हे काय सांगावयास पाहिजे ! एका त्यागानेच मात्र अमृतत्वाची प्रास्ति होत,
असे जाणणाऱ्या बैदिकधर्मी नैराव्यवाद्यांस मात्र ते रुचणार नाही. असो.
सृष्ट्युत्पत्तिकथनाबद्दह औपनिषदिक क्षि ब साघारण-ब्राह्म हे दोघेही
सारखेच उदासीन दिसतात. ह्या इंकामय मायाकार्याची संगात लाबीत बसणे,
म्हणजे रज्जूसर्पावरील ल्हरी मोजून त्याच्या विषाचे अनुमान करण्यासारखेच
६१४४ जीवाचे पवित्र क्षेत्र [माग ४ था
कर्षीस व्यर्थ वाटले. आणि आंग्लविद्याविशारदांच्या आवडीच्या बायबलां-
तील सृष्टयुत्पत्तिकथा उत्तक्रान्तिवादाने दुर्शय केल्यामुळे तेही त्या मानगर्डीत
पडले नाहींत. शिवाय ज्यांस पूर्वजन्माबद्दलही आस्था नाहीं, ते संसारी पंडित
सृष्टीच्या जन्मकथनाच्या उठाठेवींत कां पडतील ! त्यांना जी सुष्ट दिसली त्यांतील
योजना ब उत्क्रान्ति पाहून त्यांनीं सृष्टिकर्त्या इंश्वराचे विकास, अस्तित्व व
गुण अनुमित केले. आणि त्या निराकार जगदीश्वराची विश्वमांदिरांत
प्रतिष्ठा केटी. इतकी तयारी झाल्यावर त्यांना तीर्थक्षेत्र आणि पवण्या यांचे
स्थानमाहात्म्य व कालमाहात्म्य कांहींच वाटेनासे झाले. भआारामखृचींवर बसलेल्या
ब्रह्माच्या हृदयस्थ जर सदोदित हरि असेल, तर त्यान आरामसोडून कष्ट कां
सोसावे ? आणि शिवाय आपल्या अज्ञानाबद्दल हंसे तरी कां करून घ्यावे १
त्यांच्या अमयांद त्रझ्मगोलाचा केंद्र ते जेथे बसतील तेथेच जर आहे, तर
ह्या क्षुद्र पामर जीवाला आणखी ते काय पाहिजे १ अश्या ह्या स्वयंमन्य केद्रां-
तून ते प्रपचाचे जे बर्णन करतात, त्याचे दोन नमुने खाली दिले आहेत.
५ आतां आमच्या आध्यात्मिक ब प्रापंचिक जीवनांतील भेद नाहींसा झाला,
बोट करावे तिकडे केवळ ब्रह्म संचरल्यामुळ आतां निराशेला जागाच राहिली
नाही. मानवी जीवन ब संस्था यांस आतां मोठे गभीर पावित्र्य प्रास झालें
आहे. जग ही कांहीं माया नव्हे आणि जीव हे कांही आभास नव्हत. मानवी
जन्म ही कांही आपत्ति नव्हे; कुटुब, समाज आणि त्यांतील प्रेमाची व कत्तव्याची
प्रिय बघने ही तोडून मोकळे हाणे, हे जीबास मुळीच श्रयस्कर नाहीं. आपण अदा
कांहीं जाळ्यांत अडकलेलो नाहीं, कीं त्यांतून सुटणे यांतच आपला उद्घार
असावा. तसे असेल तर ज्याने आपल्याला या जाळ्यांत टाकले, तो एक
सेतानच असला पाहिजे, पण पूर्ण पखह्माच्या सत्तेत अश्या सैतानाला बाबच
नाहीं! आणि तो दयाळु परमेश्वर आपल्याला कधींच गोत्यांत टाकणार नाहीं.
यासाठीं यापुढें दुःखवादाला कायमची तिलांजलि दिली पाहिजे, आपल्या.
पायाखालची भूमि पवित्र आहे, शुद्ध आत्मा हाच इश्वराचा स्वर्ग आहे, आणि
मानवी ग्रहस्थाश्रम हीच अत्यंत पवित्र पुण्यभूमि आहे. आपल्या पावित्र्याची
ब प्रेमाची वाढ व्हावी, म्हणून पवित्र ब प्रेमी इश्वराने आपणांस येथे धाडलेंआड,
नरह्मसाधन करणारानें असे हें जग ब समाज सोडून पळून जाण्याचें मुळींच कारण
नाही. जेथें ज्ञीवाचे आटोकाट प्रयत्न सुरू असून त्याची पारव होत आहे,
भ्रकरण १ १वे.] संसारी आणि साधु ९४५
जेथे प्रापंचिक संकटें ब बंधने आहेत, आणि सामाजिक कतव्ये आणि अडचणी
येब आहेत, तं स्थळ म्हणजे या जीवाचे अत्यंत पवित्र असे त्रह्ममंदिर होय.
जेथे आईबाप आणि मुल, पति आणि पत्नी, स्नेही आणि सोबती याच्या
प्रेमाचा अत्यंत सुवासिक धूप रात्रदिवस जळत आहे, जेथे दुसऱ्याचे दुःख
ब केश पाहून दया-ओदायादि उदात्त धर्म जाग्रत होत आहेत, जेथ सत्-
संगतीमुळ पवित्राचरणास मदत होत आहे, त्या ग्रहस्थाश्रमीच्या कतंव्यवेदी-
थक्षां कोणती पर्वतावरील गुहा इंश्बराचा साक्षात्कार अधिक स्पष्ट करून
देणार आहे £ ?
दुसरे एक विद्वान् ब्राह्म प्रंपचाबद्दल असे म्हणतात की, “' संसारी जीव
आणि साधु हे दोन वर्ग पूर्वीपासून परथक् मानण्यांत मोठीच 'चूक झाली आहे.
ह्या साधुवगात कित्येक विषयाच्या अतिसेवनाने विटलेले, कित्येक विषयाच्या
उत्कट कामनेचा भंग झाल्यामुळे वैतागलेले ब कित्येक वेदान्ताच्या माया-
वादाला बळी पडून उदासीन झालेले, असे असतात, प्रपचचाच्या भेत्रांतून घर्म-
क्षेत्रांत जाण्याचे असे हे मार्ग असल्यामळे, बहुतेक सर्व घर्मसंस्थापकाच्या ह्या
विरक्तीचे संस्कार त्यांच्या अनुयायांत पसरून विरागी, सन्यासी, ब्रह्मचारी,
घुरोहित आणि घमंगुरु, ह्यांचा, अडाणी जगाने सन्माननीय म्हणून मानलेला
एक मोठा वर्ग निर्माण झालेला आहे. आम्ही म्हणतो की, हे लोक बाह्यतः
संसारसुखासंबंधी उदासीन दिसतात खरे; पण काहीं तुरळक अपवाद सोडून
दिल्यास ते प्रपचासक्त लोकांपेक्षांही अधिक भाडखोर, लोभी, दृष्ट, मूख,
व्यसनी आणि विलासी असतात. साप्रदायिक गुरु, पुरोहित, महंत आणि
पंड्ये ही अशाच लोकाची उदाहरणे होत. हिंदुस्थानांत देवळे ब मठ याचा
सुकाळ झाला आहे; तसेच येथ घमगुरु, साधु आणि संन्यासी हेही असख्य
झाले आहेत, ही गोष्ट आपल्या देशाला भूषणावह नसून, ही भिचेनची
लक्षणे, अधर्माची चिन्हे व दुराचाराचा पेबे आहेत, यास्तव ह्यांचा जितका
लछबकर नायनाट होईल तितका ब्राह्मांस इष्ट आहे.”
:। एके बाजूस हे संन्याशाचे संसार आणि दुसऱ्या बाजूस धर्मभोळ्या
गृहस्थांकडून भयनिवात्त व सुखप्रास्तीकरितां देवास दिले जाणारे बळी ब
निरनिराळे भोग, हे पाहिले म्हणजे घम व प्रपंच ह्यांची लोकांनीं केलेली
फारकत देवास रुजू नाही, ससारी जीवास धर्माकडे व धर्मक्षेत्रांतील लोकांस
२१४९ जीवनरहस्य [ भाग ४ था
संसाराकडे जाण्यास तोच भाग पाडीत असतो असे सिद्ध होते. आणि खरोखर
सर्व उत्तम धर्मांचे हेच रइस्य आहे. प्रपंच सोडून परमार्थामागे लागण्याची
प्रवृत्ति सत्यघर्मांस अत्यंत विरोधीच आहे. आम्हांस मोठी आनंदाची गोष्ट
बाटते की, आधुनिक काळांत धार्मिक कतंव्य ब अध्यात्मसंस्कृति यांसंबंधी
सुशिक्षित समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. धर्म ब नीति हीं वास्तविक परस्पर
भिन्न नव्हत. तसेच व्यवहार हीच उपासना हा आधुनिक काळचा महामंत्र आहे.
आपली प्राचीन परंपराही प्रापंचिक कतेब्यास घरूनच आहे. प्रत्येक मानबी
प्राण्याला तीन कणे मानली आहेत.. पाहिल पितृक्ण; ह कुटुंबाची सवा ब
सुधारणा करण्याने फिटते, क्रर्षांचे कण हे अध्ययन, अध्यापन ब सामा-
जिक सुधारणा यांनी फिटते,. आणि तिसरे देवकण हे आरोग्यसंरक्षक
नियमाच्या पालनाने ब इंद्रियांचा निग्रह न करता सब सृष्ट पदाथाच्या व
विषयांच्या विवेकपूर्षक भोगाने फिटले जाते. कारण एक काव म्हणता कीं,
(०0त 18 कुळात. झाला पाळा 760601४708, 10 €1]09 18 (0० 00९४,
मनुष्याने घेणे म्हणजेच इंश्वरास दिल्याप्रमाणे आहे. कारण भोग भोगणे
यांतच त्याच आज्ञापालन आहे. स्व चराचर जग इंश्वराने व्याप्त करावे,
आणि दुसऱ्याच्या जिनगीचा लोभ न घरतां इंश्वराने दिलेले आयुष्य ह्या
दृष्टीने सृष्टिसुखात खुशाल भोगावे, असच इंशोषनिषद् सागत.”
हे त्रह्ललेखक पुढें असे वर्णन करतात कीः---“' आपल्या अंतःकरणांल
धार्मक आणि स्वाभाबिक असे दोन भेद वाटतात. आपण कसे आहो ब
कसे असावयास पाहिजे. ह्या दोन मिन्न भावना आपल्या ठिकार्णी
दिसतात. आपले व्याक्तगत जीवन व सामाजिक जीवन यांत वेगळेपणा
वाटतो. निसर्गाचा आपल्याशी सापत्नभाव जाणवतो; परतु अध्यात्मदृष्टीने
हे सर्ब भेद माबळतात. ब सवे सुसंगत असून सारे आपल्या कल्याणाकरतांच
आहे, हे कळून येते. सर्व सृष्टींची धडपड जीबोत्पत्तीकरितांच आहे. निसर्गाशी
झगडून जीबांकुर इंधर्री इच्छेने बर येतच आहे. इंश्वराचे अध्यात्म तेज
मानवी इच्छत वब उत्साहांत प्रगट होत आहे. मनुष्य हा इक्तीचा
युतळा, उत्साहाची मूर्ति, कतुंत्वाचा आगर व इच्छाशक्तीचा सांठा आहे.
अ्थातू आळस, निरुत्साह, छुन्या चालीरीतीची आवड, शास्त्र ब सबयी
यांची गुलामगिरी, आचार, प्रचार ब लोकमत यांचे बंधन, 'चिता, भय,
प्रकरण १! वें.] माधुर्यांचा सागर १४७
निराश] ब दुःख, हीं सारी अध्यात्मजीवनास कुपथ्ये आहेत. शक्ति, आनंद
आणि प्रकार (पांडित्य) हींच अध्यात्मजीवनाचीं लक्षणे होत. अशा प्रकास्च्या
ऐहिक जीवनांत प्रिय पत्नी ब मित्र यांच्या आलिंगनांत आणि लाडक्या
बालकांच्या चुंबनांत, इंरप्रेमाची साक्ष पटते. सवे संसारनाटक अमोघ
अशा इंश्वरी कृपेने संप्रक्त होते. मग जीव हा आभास नव्हे ब जीवन
हे स्वझ नव्हे, असे पटत; सामाजिक रचनेची व नियमांची शोभा
बाटते. आणि जगाच्या जाणिवेशीं स्वतांच्या जाणिवेचा मेळ पटतो. भोंतिक-
शास्त्रही इंशाप्राणित आहेत असे कळते. कला म्हणजे सातांत अनंताची उतर-
लेली छब्री दिसते, आणि नीति म्हणजे सक्रिय ब्रह्माचा साक्षात्कार वाटतो.
धार्मिक होणे म्हणजे इंश्वराप्रमाणेच पूण होणे होय. इश्वराचे जगात प्रत्ययास
येणारे सोंदर्य आणि प्रेम स्वगीय सुखाचा आनंद देत. मग साधक जीब
आपल्या प्रियकर आत्मदेवास म्हणतो कीः-हे प्रियकरा, मी जर तुजबर
योग्य प्रेम केले तर मला दुःखी होण्याचे कारण कोय १ तुझा वियोग मला
कां वाटावा ? माझ्या सव कामनांचा विषय असा तू नेहमीं माझ्या जवळच
नाहींस काय ! इंद्रियसेबनात मला तुझाच अनुभब येत नाही काय £ मधुर
पदार्थाच्या सेवनांत तुझ्याच चुंबनाचा लाभ नाही काय ? हे माझ्या प्रिय-
तमा, तुझे हे अद्य रूप किती मनोहर आहे ? तुझे स्पशाहीन आलिंगन किती
गोड आई १ तुझे अश्रवणीय आणि अश्रुतगीत किती मधुर आहे ! तू किती
सुदर आहेस! तुझे घर किती सुबक आहे. तुझे ह जग किती मनोवेधक
आहे! आणि मला त्वा दिलेले जीवन किती मनोरम आहे! तुझे स्मित मधुर
आहे, तुझे आलिंगन मधुर आहे, तुझे चंद्रसूर्यंतारे मधुर (5७००९६ ) आहेत!
तुझे प्रेम मधुर आहे, खाली आणि वर सबे कांहीं मधुर आहे. तू माधुर्याचा
अनत ब अमयांद सागर आहेस ! ”
हे प्रकरण येथेच तोडून विराम करावा, किंवा हे अवतरण असेच आणखीही
लांबबावे, असा कोणास मोह झाल्यास नबल नाहीं, परंतु अति गोडाचाही
बीट येतो आणि गोड झाले तरी त्यांत असत्याची माशी खपत नाहीं. त्या-
प्रमाणे मूळ लेखकाच्या मधुर भाबाचा आम्हांस वीट आला. ज्या ग्रंथांतून
वरील विचार घेतले आहेत, त्या ग्रंथांत प्रोफेसरसाहेबांनी भाषेचा नुसता
पाऊस पाडला आहे. आमच्या उत्कंठित लेखणीच्या चोचीत त्यांपैकी जे
१४८ माणसें कशीं पाहिजेत [भाग ४ या
वार थेंब आले, ते आम्हीं वर दिले आहेत. सदर लेखांत वणन केलेल्या
भ्रेमानंदाचा एकशातांशही अनुभव ज्यांस खरोखर प्रपंचांत येत असेल, ते
इत्रेवार धन्य होत ! ज्या संसारास यादवांच्या रामराज्यांत श्रीशञानेश्बरांनी
इंगळाची शेज म्हटले, तीच या इग्रजांच्या विसाव्या शतकांत पुष्पशय्या झाली
काय ! 'ह्या संसारासारिखे दुःख आणीक नाहीं' असे म्हणणाऱ्या शिर छत्र-
पतींच्या राजगुरु समथोपेक्षांही आम्ही अधिक समर्थ झालो नव्हे £ आसन्न-
मरणस्थितींत आलेल्या या मायभूर्माच्या पुत्रात वरील बर्णनांत आपले
आत्मचरित्र पहाणारे असे हरीचे लाळ किती सापडतील १ दुःख, दारिद्य,
दावे,दैन्य आणि दास्य यांनीं 'निरयगति बरी' असे म्हणावयास लावले असतां,
प्रपंचकेवल्याचे गीत गाणाऱ्याची ही धुद तरो कोणती ? ह्या ब्राह्मांच्या गोड
देवान बहुत दिले; पण त्यात हे एक टीचभर पोट दिले नसते तर बर होत!
असे प्रायः घरोघर म्हणण्याची वेळ आली असतां, ह्या विद्याविनोदाच आज
प्रयोजन काय १ प्रोफेसरसाहेबांचे जर हे खरोखरच आत्मप्रतीतीचे बोल
ससतील, तर त्याच्या या असामान्य कोटींतील अनुभवाचा इतरेजनास कार्ही-
स्य आधार मिळणार नाहीं, हृ तरी त्यांनी समजावयास पाहिजे होते.
“अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।?
अथबा 'प्रपंच साधने परमाथाचा, जेणे लाहो केला । तो नर भला भला |
अश्या उक्तींतील संतांचा खरा आराय तेच जाणोत. पण ह्याच संतांनी स्वत:
संसाराची आस्था काडीचीही दाखविली नाहीं, इतकेच नव्हे तर संसारांत
सुख मानणाऱ्यास मूखातला हिरोरमाण म्हणण्यासही कमी केले नाहीं. ही गोष्ट
विसरता येत नाहीं ! इंरासृष्टि ह एक मोठे जगन्नाटक सुरूच आहे. पण
त्या नाटकांतही असे हे भाट आणि कवि ज संसाराचे एक उपनाटक
रंगवितात त्यांनीं जाग्रतीच्याऐवजीं गाफीलपणा येण्याचा मात्र फार संभव आहे!
असा जगांत एकही धर्म नाहीं, कीं ज्याने विषयसुखाचा त्याग सांगितला
नाही. संसार सुखमय नाही. स॒खख वाटत असेल तर तो सुखाचा
भास आहे, हा अनुभव कांहीं आजच्या हिंदुस्थानचा नव्हे. तों सिद्धान्त
दिक्कालातीत आहे. आण त्यांतही हिंदुस्थानच्या आजच्या
स्थितीत, अशा गोडीगुलाबीच्या मोहक थापा मारून अननुभबी तरुणांस
'श्वंसारांत ओढण्याऐवजी शक्य तर ते संसारांत न पडतील असाच जबाबदार
भ्रकरण ११ वें.] जीवाची दाष्टि ९४९
रेखकांनीं उपदेश केला पाहिजे, काल्पनिक प्रेमाच्या आणि सोंदयांच्या
गोष्टी सांगून तरुणांची अंतःकरणे अफूबाजाप्रमाणें भ्रांत आणि दुबळीं न
करला तीं विरक्त आणि निस्पृह केलीं पाहिलेत, हळुवार मनाची व आलिंगन-
सुखास लाचावलेली अशीं कादंबरींतील पात्रे आतां नको आहेत. मनाची
कठोर व वज्रप्राय अशी म!णसे पाहिजे आहेत. प्रवृत्तीच्या भाषेत बोलावयाचे
तर असंतोषांत उत्कषांचे बीज आहे. मग तो उत्कष ऐहिक असो अगर
पारमार्थिक असो. निवृत्तीचे रहस्य पहावयाचे तर 'नेराऱ्यं परमसुख? हच खरे
आहे. विषयानंदास ब्रह्मानंद लेखणे म्हणजे सुपुस्तीस जीवन्मुक्ति म्हणण्याप्रमाणच
वेडेपणाचे आहे, प्रत्येक बाक्यागणिक अध्यात्मदृष्टि, अध्यात्मद्द ष्ट ( 8011181 )
असे म्हटल्याने ती दृष्टि येत नाहीं. वेराग्याच्या दिव्यांतून गेल्यावाचून ती दिव्य
हष्टि कोणासच प्राप्त झालेली नाहीं. आमचे हे ब्राह्मलेखक राब्दसपत्तीचे कुबेर
आहेत. परंतु सरकारी शिक््याचीच नाट बॅकेत पटते. त्याची नक्कल सोनरी
छापली तरी अजाण मुलाशिबाय तिला कोणी विचारणार नाही, ह त्यानी
लक्षात ठेवाव. खऱ्या चित्रकाराचे कोंरल्य भडक रंगात नाही, विवा
अलंकाराच्या अतिशयांत नाहीं, तर यथातथ्य दर्शनात आहे. ससारचित्राचे
मर्म निराशा व दुःख ह्यांतच आहे. आणि ह्याचाच उठाब देशोदेशीच्या
अनुभवी व निस्पृह अद्या साधुसंतांनी आपल्या ग्रंथातून केलेला आहे, पण
असाधारण साधुसंताचे महत्त्व साधारण-ब्राह्मास काय होय ! साधुसंत, घमगुरु,
पुरोहित आणि विरागी सन्यासी यांची सरसहा निदा करण्याचे बाळकडूच
कित्येक आधुनिक सुरिक्षितास आग्लाइन दिलेल असते. अशी बेजबाबदार-
पणाची निंदा ऐकून “ >>> तू तो राम सुमर जग लढवा द्” असे म्हणून
बेदरकार राहण्याइतकी त्यांची सत्त्वसर्पातत थोर असते, हे अद्या लेखकास
कळत नाही; हा केवळ विद्येचा मद होय, असो. ही बरीच बाढलली टीका
तूत॑ पुरे.
ह्याप्रमाणे ससार म्हणजे पापाची खाण नसून ती फार मोठा पुण्यभूमि
आहे, आणि तीर्थक्षेत्रे आणे साघसंत याचा सहबास पुण्यप्रद होण्याऐवजी
अनथांबह्द होण्याच] बराच संभव आहे, या ब्राह्मांच्या मतांचे आपण निरीक्षण
केले, आतां सामान्यत्वे पाप आणि पुण्य यांबद्दल ब्राह्मांचे बिचार काय
आहेत, तें थोडक्यांत पाहूं. इःधरी नियमाचे जाणून बुजून उल्लंघन ह्यास ते
१५० पापावेमाचन [भाग ४ था
पाप समजतात. इँश्वराने दयाळुत्वाने जीबाला कांहीं मर्यादेपर्यंत कायीकार्य
निवडण्याची बुद्धि दिली आहे. जसे तांबड कोणते ब काळे कोणते हा फरक
जीवास कळतो, त्याचप्रमाणे बरेबाईंट, बरोबर आणि चुकीचे, शुभ आणि
अशुभ कर्म कोणते, याची निवड करण्याचे सामर्थ्यही जीवास दिलेले आहे.
त्या सामथ्यांबरोबर त्याचेबर योग्य वर्तनाची जबाबदारीही येते. त्यांत तो
चुकल्यास त्याची अध्यात्मदृष्टि मंदावते आणि इश्वर त्यास दूरावतो. पापाचे
फल दुःख हे तर आहेच; पण त्याहीपेक्षा पापी मनुष्याचे मनच त्यास
खातें; आणि ईश्वरी कृपेस आपण दुरावलो, यामुळे त्याच्या मनास जे केश
होतात, तेच पापाचे खरे फळ होय. इंश्वराबीण आपण पोरके व एकाकी
राहण्यापेक्षा मरण बर असे पाप्यांस वाटू लागते. (१) ही पापाची उद॒-
बोधक कल्पना पूर्वी आपल्या येथे प्रचालित नव्हती, ती खिस्तीघर्मशास्त्रांतून
ब्राह्मांनी घेऊन तिचा साऱ्या देशभर फेलाव केला, हे ब्राह्मसमाजाने फारच
मोठे देशकार्य केळे, असे त्यांस वाटते. पण याचबरोबर त्यानी खिस्ती-
धमोतीळ अक्षय्य नरकाची कल्पना मात्र घेतली नाहीं, ब्राह्मांचे म्हणण
असे आहे को, इंश्रराच्या अमर्याद प्रेमापुढे जीवाचे पाप ते कितीसे
टिकणार ! एकाही जीवाचा उद्गार केल्याबांचून ठेवावयाचा नाही, असे
इंश्वराचे ब्रीद आहे. पापी पुरुष इंश्रराकडे न वळला तर ईश्वर त्याचे मागे
जाऊन त्यास पापापासून माग ओढील. कारण पापी लोकांबद्दल इश्वराला
राग येत नसून कांब येते. परतु तसे असळे तरी जीवास कर्माची फळे
भोगल्याबांनून गत्यंतस्च नाही. अपराधाबद्दल क्षमा करून पाप्यांस तसेच
सोडून देणे हे इंश्रराच्याही हाती नाहीं. पापाबद्दल जीवास खरा पश्चात्ताप
न झाला, तर कोणत्याही तीर्थाने, नवससायासाने अगर तोडग्याने ते पाप दूर
होणार नाहीं. आणि त्यास खरा पश्चात्ताप होतांच ईश्वराच्या अमोघ क्पेस
आडवे येण्याचे कोणांतच सामर्थ्य नाही, मृत्युलोकींचा जन्म ही एक ईश्वराची
देणगी आहे, असे ब्राह्म मानीत असल्यामुळे », या जन्म-मरणपरंपरेतून सुटणे
ही. त्यांची उद्घाराची कल्पना नाहीं. शिबाय जन्ममरण परंपरा ते
मार्नातही नाहींत. सतत अभ्यासाने ईश्वराच्या इच्छेशीं आपली इच्छा
मिळती धेणे हेंच आध्यात्मिक जीवनाचे अखेरचे ध्येय आहे. जीवाचे
तारण ते हेच, आपल्या आवडी-नावडी इरेच्छेशी मिळत्या येऊं लागल्या
प्रकरण १ !वॅ.] तत्त्वमासे ६५१
की आपोआपच आपल्या मनांत पापवासना उद्भवणेच बंद होते. कार्या-
कार्यातील झगडा बंद पडतो, मनाचे कल कततंव्यास घरूनच होतात व श्रेय
आणि प्रेय एकरूप होते. अनन्यगातिकत्वाचा आनंद जीव भोगू लागतो
आणि याच प्रपंचकेबल्यास अनुलक्षन मी आणि माझा पिता एकरूप
आहोत, असे जीझस म्हणाला, आणि वेदान्ताने तत्तवमसि असे म्हटले.
ह्याप्रमाणे तत्त्वमसि या महाबाक््यावर, ॥॥४ ७111 06 १016, “ तुझी इच्छा
प्रमाण ” अद्या अर्थाची कारिका ब्राह्मांनी रचली, आतां त्यावरील भाष्य
पहावयाचे तर सामाजिक सुधारणांबरील ब्राह्म पंडितांचे लाघवी विवेचन हंच
काय ते मुख्य भाष्य होय. त्याचा विचार पुढील प्रकरणांत करू,
प्रकरण बारावं
नवयुग आणि धर्म
एखाद्या आंब्याच्या झाडाच्या पोकळीत दूरच्या बडाच्या झाडावरून आलेल्या
कावळ्यांनी प्रसाद करावा, आणि त्या बीजारोपणांतून झालेल्या बट-
वृक्षाने थोड्याच दिवसांत आपलेच प्रस्थ माजवून मूळच्या झाडास गुरफटून
ब॒ खुरटून टाकावे, तशींच ह्या ब्राह-समाजाची कांहींशी गोष्ट आहे. राजा
राममोहन ह्यानी ब्राह्मवम!चे कलम लावले खरे; पण लवकरच त्यावर डफ,
डेराझिओ, डेव्हिड ह्या एकाक्ष ( एकदेशी ) डकारांनीं जो कृपाप्रसाद केला,
त्यांवून निमाण झालेला सामाजिक सुधारणेचा वृक्ष टबकरच इतका माजला
कीं, त्याचा भारसंभाळणे व जांच सोसण मूळच्या कलमास उत्तरोत्तर कठीणच
होत गेळे, आणि आज त्या कलमा'ची एखाददुसरी खुरटलेली खांदी कोठे
जीव घरून आहे इतकेच, म्हणूनच “द्वा सुपर्णा पेकी शिवरूप जातीच्या
पक्ष्यांची तर त्यावर वानवाच दिसत आहे. पण दुसऱ्या जातीच्या पक्ष्यांपेका
ध्यान करणारे बगळे, नेकटायबाले बोलके पोपट, चिकित्सक बुद्धीचे डोळक्ष
पिसारे मिरविणारे मोर, मधुर बाणींचे कोकिळ, कर्धी वियुक्त नसणारे चक्र-
बाकू, वणेसंकर करणाऱ्या मंजुळबाणीच्या साळुंका, शिकारी साहेबांच्या अऱचूक
भक्षस्थार्नी पडणारे पारवे, त्याचप्रमाण आपल्याच आरगण्याने उजाडले ह्या
तोऱ्यांत उकिरडा उकरणारे कु्ठुट, 'मनस्येकं वचस्येकं' असले आधघलेमधलेच
बाघूळ, मेलेल्याचीं आंतडीं काढणारे ग्रप्न आणि ब्राझण्याच्या काकबली-
बरच आजपर्यंत जिवंत राहून व्यथ॑ कोलाहल करणारे दुसरे कित्येक पक्षी,
ह्यांनींच हा वटवृक्ष भारभूत झाला आहे!
उपरिनिर्दिष्ट डफ, डेराझिझओो आणि डेव्हिड ह्यांनी आणि ह्यांच्या जात-
भाईंनी बंगाल्यांत बुद्धिबादाचा ब बुद्धिभेदाचा जो उपव्द्याप केला ब ज्यामुळे
सुशिक्षिताची बुद्धि भ्रष्ट होऊन अनाचार ब अविचार यांचा जो कळस झाला,
त्याची ज्यांस पुरी माहिती आहे, त्यांस वरील रूपक अन्वर्थकच वाटेल. वरील
ग्रृहस्थ बुद्धिमान , उद्योगी, आणि प्रामाणिकडी असतील, हिंदी लोकांच्याबद्दल
त्यांच्या ठिकाणी हितबुद्धीही असेल, परंतु त्यांच्या पुष्पित वास्बह्लीनें घर्मदृक्षास
पुढें बसलेले:--वरद्प्रसन्न राय, उुरुदास चक्रवती, पं. शिवनाथशास्त्री, काशीचंद्र घोसाळ, गोविंदरचंद् दत्त.
श्९ क ७७० र क ९. ९
मधलो रांग:---कालीनारायण राय, कृष्णकुमार मित्र, प्राणकृष्ण आचाय, श्रीशचंद्र राय, मधुक्षदन सेन, ललितमोहन दास.
ोमागे उभेः---सुबा कृुभ्णय्या, सुरंद्र हाशीगप्त,
मा. ४ प्र, १२वे.] सामाजिक सुधारणा ६५३
किती ब कसें ग्रासलं ब नाडलें, इतकेंच आम्हांस ह्या ठिकाणी पहावयाचे आहे.
तर्सेच आमच्या बुद्धिवादी सुधारक बंधूंस आम्हांस असें सुचवावबयाचें आहे
की, सुघारणारूप स्वत बटवृक्षाच्या गुणावगुणाबद्दल आम्हांस येथे बिदोष
ऊहापोह कर्तव्य नसून ह्या सुधारणांनीं धर्मावर जी कुरघुडी केली आहे,
तितक्याचषुरता आम्हांस बिचार करणे आहे. वस्तुतः त्राह्म-मतांचे खंडन-
मंडन अखेरच्या खंडांतच इतर मतांबरोबर व्हावयाचे आहे; परंतु त्याख
किती कालावधि लागेल, किंबहुना ते काम आमच्या हातूनच होईल की
नाहीं, हे॑आज सांगतां येत नाही. यामुळे यापुढे सुधारणांसंबधी जे ब्राह्मांचे
विचार आम्हांस सांगावयाचे आहेत, त्यासंबंधी आमची नापसंती दर्शविणे
जरूरच आहे. सामाजिक सुधारणा ह्या व्यापक प्रश्नांत कांही सत्यांश आहे, हँ
कोणीही कबूल करील. किंबहुना एखादे थोतांड अगर पाखंडही त्यांत कांही
सत्यांशा असल्याबांचून नादूचच शकत नाही, पण आमचे म्हणणे इतकेच की,
परप्रत्ययनेय बुद्धि, स्वामिमानशून्यता, आध्यात्मिक अनुभवाबद्दल अज्ञान, उता-
बळी, अतिरेक, अविवेक, विषयलालसा, इत्यादि दोषांनी कित्येक सुधारकांचे
प्रयत्न दूषित असल्यामुळे, धर्माचे पवित्रक्षेत्र त्यांच्या दुष्ट संस्कारांपासून
सुरक्षित राहील, अश्शी आस्था प्रत्येक धार्मिकानें बाळगली पाहिजे.
आजचे नवयुग प्रागतिक विचारांनी इतके भारले आहे की, पूर्ण ब सिद्धान्त-
बत् गोष्टींसही प्रगति असली पाहिजे, अशी विद्ठानांसही भ्राति झाली आहे.
शिबाय सर्व सुधारणांची गुरुकिली स्वातंत्र्यांत आहे, अशी हृढ भावना
झाल्यामुळे व्यक्तींच्या व देशाच्या स्वातंत्र्याच्या आड जी जी गोष्ट येते, असें
आपल्या स्वतांच्या अगर दुसऱ्याच्या बुद्धीने वाटते, त्या गोष्टींचा धिक्कार
करण्याची फारच उतावळी होत आझे, संक्रांतीचे बाहन ब दृष्टि यांप्रमाणे
आजच्या अबदरोचे बाहन राजकारण आहे आणि दृष्टि पश्चिमेकडे आहे.
अर्थात् त्या धोरणानेंच जे बोलतात ब लिहितात त्यांचे ते करणे लोकांस
सहज रुचत. आजच्या प्रागातिक वातावरणांतील विचारांच्या प्रवाहाविरुद्ध
त्र काढणे म्हणजे स्वतांचे तोंडावर शिंतोडे उडवून घेण्याप्रमाणें हास्यास्पद
झाले आहे. ही सवव जाणीव लक्षांत ठेवून, सुधारणांसंबंधी बुद्धिवादी साघारण-
ब्रा्ांचे कोणते असाधारण बिचार आहेत, ते आम्ही बाचकांस सादर करीत
आहोत, त्यांचा बाचकांनीं गंभीरपणे बिचार करावा,
१५४ धर्माचा र्हास [भाग ४ था
साधारण-ब्राह्मांस जर कोणती गोष्ट विदोष जिव्हाळ्याची बाटत असेल,
तर ती गोष्ट म्हणजे सामाजिक सुधारणा ही होय. ह्या सुधारणांपुढे त्यांस
केवळ धमाची आस्था फारशी राहिलीच नाही असे म्हटले तरी चालेल.
एखाद्या माषुकाच्या मागे लागलेला तरुण ज्याप्रमाणे आप्तेष्टांसही सोड्डून
जातो, त्याप्रमाणे आदिव्राहसमाज, व भारतीय ब्राह्मसमाज ह्या आस-
संस्थांस सोडून स[धारण-ब्राह्म जे बाहेर पडले, ते बहुतांशी ह्या सुघारणा-
चाईच्याच पायी ! ते सारे इंग्रजी टिकलेले पदवीधर तरुण, त्यांनी भौतिक
शास्त्रांच्या चष्म्यांतून जेव्हां धर्माकडे पाहिले, तेव्हां त्यांस अस आढळले की,
(१) धघर्मशास्त्रांतील उपर्पात्त, ब देवतांच्या कथा ही सारी खुळ आहेत.
(२) पुरोहितवगाचा नेतिक अधःपात झाला असून त्यानीं स्वतांची तुंबडी
मरून आपली गादी कायमची राहण्याकरितां चोहोकडे वेपम्य आणि जाति-
मेद ह्यांची तत्त्व दढमूल केली आहेत. (३) निरनिराळ्या धघर्मपंथांत संकुचित-
पणा व द्वेष माजला आहे, (४) एकाच सांच्यांतील अनुष्ठान व धर्मबिधि
पाळले जात आहेत. (५) अनुष्ठानांच्या बाह्य प्रक्रिया बेसुमार लांबवृन धार्मक
जीवनांत अंतरंग साघनास अवसरच ठेवलेला नाहीं. (६) धर्मवीरांचा
छळ व जाळपोळ (७८ 111110प8__]७€९176९0प18) ते ७प्फापा३2श र्जा
187178) सुरू आहे. (७) ललितकला व जीवाची साधी चैन यांसही
सोडचिठी (1211081 1501706 ) दिली आहे, (८) समाजहितविरोधी
निवृत्तीच्या भावना वाहून त्यांनीं मनुष्यप्रपंच ब जग यांस विन्मुख झाला
आहे, किंवा स्वगीय सुखाच्या अथवा व्यक्तिगत स्वाथाच्या मोहास बळी पडला
आहे. (९) अह्चर्य आणि महंती यांच्या साहचयोत बहुधा आढळणाऱ्या
पापी व बदमाष आयुष्यांचे दुष्परिणाम दिसत आहेत. (१०) देबवादास
मिळालेल्या प्राघान्यामुळे आणि निवृत्तिवाद्यांच्या निष्क्रियतेमुळे सार्माजिक
प्रगति खुंटली आहे. असा हा धर्माचा ऱ्हास झाल्यामुळे सुशिक्षित जगास
घर्माचा बीट आला. व आतां आम्हांस धर्म नको, नीति पाश्जि अशी
चोहोंकडे हकाटी झाली.
* ब्राह्ललेखकाचा हा उतारा कोणत्या तरी पाश्चात्यलेखकाच्या आधारे मूळ
लिहिला असावा इं उघड दिसतें. वाचकांनी सक्ष्मावलोकन ठेवल्यास त्यांची
अशी ही परप्रत्ययनेय बुद्धि पदोपदी दिसून येईल.
प्रकरण ११व.] धर्माची क्षेत्र १५५
बरील ब्राह्ललेखक पुढे असा सिद्धान्त सांगतात का, ज्या वस्तूच्या दुरुप-
योगानें अत्यंत हानि होते, ती वस्तु फारच मोलाची असते. ह्याप्रमाणे बरील
दुष्प!रेणामांचे मापाने धर्मांचे महत्त्व सिद्ध होऊन तो इतक्या बाईट स्थितीतही
जिवंत राहूं हाकला. धघमंजीवनाची अश्शी मीमासा केल्यानतर जीवनधर्माचा
ते असा खुलासा करितात की, जीवाची धघमप्रत्रत्त ही द्वरेतात्मक आहे. आणि
अज्ञान, क्रेश, ममत्ब, माया, जडशरीर आणि ही सृष्टि यांच्या बंधांतून जीवास
मुक्त करणारा धर्म असला तरी समाज हच त्याचे साघन आहे. मानवकोटींताल
जीवाच्या सक्रिय सहानुभूतीवांचून माणसांस जस अन्नवस्त्र मिळणे अशक्य
आहे. त्याचप्रमाणे त्यास व्यक्तिठाः मुक्ति मिळणेही अशक्य आहे. समाज
आणि व्यक्ति याच हित धर्माने एकरूप केले आहे. भोतिकशास्त्रज्ञास धर्मि-
घराची एकाग्रता लागते, तसेंच समाजसुधारकाची लोकसंग्राहक बुद्धि, नीति-
पालन, शास्त्रराठि व परंपरा यासबधी बरेपवाइ, सवाथंत्याग इत्यादीस धर्मनिष्ठेची
मदत होते. आता या नवयुगात धमाने आपले महत्त्व राखावयाच तर त्यानी
देवळांतून आणि मठातून बाहेर पडले पाहिजे, आणि संसारी जीवांच्या
रोजच्या व्यवहाराशी एकरूप झाल पाहिजे.क्क आय॒ष्याची ज्योत आत्मबिवेक-
रूप शुद्ध प्राणबायूंत (७१४५) लवकर जळून खाक होईल, यासाढी
समाजरूप नत्रवायु त्यांत पुष्कळच मिळविला पाहिजे. आपली आत्मीय
भावना वाढवीत वाढवीत ती समाज व राष्ट्र ह्या ध्येयांतेन अखिल मानव-
कोटीशी एकरूप करणे, इंच जीवाचे ध्येय आहे, स्वाध्याय आणि उपासना
ह्याप्रमाणेच दूरदूरच्या समाजांचे हितसंबंध एकत्र गुंफणारीं वर्तमानपत्रे रोज
वाचणे हे एक रोजचे पवित्र कर्तव्यच आहे. ह्या प्रकारे सुघारकांचे संघ,
सश्ोधकांच्या प्रयोगशाळा, मजुरराचे कारखाने, राजकीयसभा ही सवं
धमार्चांच क्षेत्रे आहेत, ह्या एकाच भावनेने प्रत्येक मनुष्यास सद्धर्माचा खरा
प्रत्यय येईल. आणि अखेर सवे राष्ट्रांचा एक संघ होऊन इंश्वराच्या नियती-
ची पूर्तता होईल.!?
* अशी एक गोष्ट सांगतात काँ, एका तरुणाने मातृदेबोमब असे कोठे
ऐकले. लगेच त्यांनीं घरीं येतांच आईस ताकीद दिली कीं “' उद्यापासून
मी निजून उठेण्याच्या अगोदर तूं अंथरुणाशीं उभे असले पाहिजे. तरच मी
तुला नमस्कार करीन ! ” ह्या सत्पुत्राच्या तंबीप्रमागेच ही भाषा दिसते.
१५६ विचाराचीं दोन टोके [माग ४ था
सुशिक्षितांनीं तिरस्कृत केलेल्या धर्मांचे कार्यक्षेत्र वास्तविक किती मोठें
आहे, याबद्दल ब्राह्म विद्वानांची कल्पना स्थूलमानानें वरीलप्रमाणे दिल्यावर
आधुनिक सुधारणा, शास्त्रीय संशोधन, आणि स्वदेशाभिमान, ह्या त्रिवेणीचा
संगम धर्मक्षेत्रांत कसा होऊं शकेल, याबद्दल त्यांच्या विचारांचे थोडें अधिक
दिग्दर्शन केलेले वरे.
: हल्लीच्या सुधारणा युगास कलियुग मानून ह्या काळांतील जडवाद,
नास्तिकवाद, कर्मंभ्रष्टता, जीवनार्थ कलह, गुलामगिरी, आसुरी सपत्ति,
साम्राज्यासाठीं भयंकर लढे, ऐग, दुष्काळ व दारिद्य इत्यादे सव आधात्ते ह्या
सुधारणेपायी भोगाव्या लागत आहेत, असे कट्टे धर्माभिमानी मानतात, आणि
धर्मांच्याच पोटीं जन्मास आलेल्या या सुधारणेने धमांचा घात केला, असें
पाहून ह्या पितुभ्न सुधारणेचा मनापासून द्वेष करतात, जुने ते सारेच चांगले,
अशी त्यांची ठाम समजूत असते, त्याच्या उलट सुधारणावादी लोकांनीं
शास्त्रीय शोधांच्या जोरावर निसर्गावर जय मिळवला आहे. अमिरथ आणि
विमाने, बिनतारी संदेश आणि बोलकी यंत्रे, इत्यादि अनेक अद्धत चमत्कार
दाखवून, ते आपल्या बुद्धिवेभवाने येथील भूदेबच बनले आहेत. त्यानीं देब
आणि देवता यांस कधीच हद्दपार केले आहे. आणि मनुष्याची धार्मिक
भावना हा एक ज्ञानतंतूंचा विकार आहे, असे ठरवून तो अजिबात नाहींसा
कसा करावा, याचे संशोधन त्यांनीं चालविले आहे. त्यांच म्श्णणे असें
आहे कॉ, राष्ट्रीय संघटनेकरितां एखादा खोटानाटा देव वाटल्यास मानावा,
पण वास्ताविक नीतिशास्त्रापुढ धर्मांची कार्डाचीही किमत नाही."
५: ह्याप्रमाणे घम आणि व्यवहार, द्रव्य आणि देव, भोतिक शास्त्र आणि
श्रद्धा, बुद्धि आणि आदेदा यांमधील लढ्यांत कोणाला मानावे, हे ठरविणे
मनुष्यास फार कठीण झाले आहे. हे द्वोत मोडणे अशक्यच आहे अशी सामान्य
माणसांची समजूत असल्यामुळे गंगेत गेले गंगादास, मथुरेत गेले मथुरादास,
असेंच दुटप्पी वतन चोहोकडे आढळतें. देवळांत गेल्यावर डोळे मिटावे व
बाहेर आल्यावर सोंदर्य लटावे, भोतिकद्यास्त्राच्या प्रत्यक्ष ज्ञानावर वाढती
निष्ठा ठेवावी व अप्रत्यक्ष देवास मिऊन वागावे, असा हा खेळखंडोबा
कित्येक मध्यवती अनिश्चित बुद्धीच्या छीकांनी चालविला आहे.”
“ घर्मामिमानी आणि सुधारणावादी एकमेकांचे दोष दाखवितात व त्यांत
प्रकरण १ २वें.] धर्माचे दुष्परिणाम ९१५७
सत्यांशा असतो, थांत शंका नाहीं. पण त्याबरोबरच ते एकमेकांचे गुण जाणत
नाहींत, हाच मोठा दोष आहे. सुधारणा म्हटली म्हणजे ती नुसती भोतिक
कशी होईल ? सुधारणा या शाब्दांतच मानवी उत्कर्षाचा बीजभूत असलेला
आत्मप्रकाह हा आलाच, उलट निरालंब स्थितींत आत्मविकास तरी काय
होणार ४ जगिक व्यवहार सोडले तर आत्मविकास ही केवळ कल्पना मात्र
राहते. तात्पर्य, धर्माने यापुढे जागिक व्यवहाराशी फारखत करून जिवंत
राहण शक्य नाहीं. धमातील जुनीं मंत्रतंत्रे माणि विधिविधाने यांच्या मृत-
प्राय अवशेषाना सशोधकाच्या सम्रह्मलयाशिवाय दुसरे कोठेच महत्त्व राहिले
नाहीं. (१) मानवी प्रगतीबरोबर घमही प्रागतिक झाला नाहीं; (२) धर्माने
घरमगुरूंचा एक पोशयाबर्ग तयार केला. त्यांनीं शास्त्रावलोकन व आचारधुद्धी-
कडे मुळींच लक्ष न देतां खताच्या हिताकरिता भोळ्या लोकांत जातिमेद
वाढवून जातिपरत्वे निरनिराळी त्रतवेकल्ये सांगून सामाजिक जीवनाचा घात
केला; (३) निरनिराळे पंथभेद व जातिद्वेष निर्माण केले; (४) सामाजिक व
कोटुंब्रेक सुस्वात माती कालवून भ्रष्टता व अनाचार वाढविला आणि (५)
व्यक्तीच्या मुक्तीचे थोतांड माजवृन व्यक्तिक स्वार्थबुद्धि वाढविली व देव-
बादान लोकांस आळशी केले, या अनेक कारणांमुळेच अलीकडे जडवाद,
अशञेथवाद आणि नास्तिकवाद हे उत्पन्न झाले आहेत.”
“ कोणास विलक्षण वाटेल, पण ब्राह्म म्हणतात, वस्तुस्थिति अशी आहे
कीं, आजकालचे कट्टे नास्तिकशासत्रश्, कलामिज्ञ किवा राजकारणी पुरुष
यांच्या ठिकाणीं जे खरं धमशील दिसत, ते खास घमंप्रचारक, धर्मोपदेशक,
आणि आचार्य यांच्या ठिकाणींही दिसत नाही. भोतिकशास्त्रज्ञास, चित्तैकाग्र्य,
घारणा, सूक्ष्म बुद्धि, तीक्ष्ण जिज्ञासा ब तीव्र उत्कंठा, आजन्म विषयसुखनिरपेक्ष
शास्त्रीय व्यवसाय, शुद्ध ब पवित्र बुद्धि आणि समष्टीशी तादात्म्य इतके गुण
जर अवदय़ लागतातच तर मग घमशील ते याहून कोणत ! तात्पर्य, आजचा
आधुनिक सुधारणेचा, शास्त्रकलांच्या प्रगतीचा ब सुराज्याचा हा काळ
हाच खऱ्या घर्मविकासास योग्य आहे.”
£ ह्या सुधारणायुगानेच (१) आपल्याला धर्मातील शाश्वत व मुख्य भाग
कोणता ब गोण भाग कोणता ते शिकवले, पंथविरिष्ट कर्मे, सांप्रदायिक बिघि,
डया होमहवने, स्वर्गपाताळ, देवदेवता, जपजाप्य, महालय आणि
४)...९
१५९८ नवयुगान काय शिकविले [भाग ४ था
ब्राह्मण-मोजन, दानधर्म आणि देवदर्शने, इत्यादि ही खऱ्या घमंशास्त्राचीं
अंगे नव्हत हंही आपल्याला ह्या नवयुगानेच शिकविले, (२) तसेच
घमशीलाच महत्त्व जीवास पशुबृत्तीतून पूर्णत्वाकडे नेण्याचे कसे आहे, ते
आधुनिक जीवनशास्त्र आणि विकासवाद ह्यार्नांच दारविलटे; आणि धमास
भौतिकशास्त्रांकडून भय नाही हेही त्यांनींच सिद्ध केले. (३) बोद्धघमा,
बुद्धिवादी ब कल्पनाबादी लोकास, इंश्वराचे अस्तित्व न मानतांही सामाजिक
बंधने उत्कृष्ट पाळता यतात यावरून नी(तरास्त्र ह इंत्ररवादापेक्षा श्रष्ठ व
स्वयपूण आहे, ही समजतही ह्या नवयुगघारी ( ब्राह्म ) पॉडतानीच दूर करून
शंश्वरबुद्धीवाचून आपला तरणोपाय नाही, हे सिद्ध केळे, व अदा रीतीन
घमावे स्वरूप उज्ज्बळ केळे, (४) त्याचप्रमाणे शास्त्रीय प्रगतीने अबाधित
राहणारी अशी धर्मश्रद्धेचां अढळ तत्त्वे कोणती, इंडदी नवयुगानच आपल्याला
शिकविले, ह्या नवयुगाने आणखी हेही दाखबिले को, (९१) ह्या विश्व-
दशेनामागे एक सर्वज्ञ, नोतिक, न्यायी, पावित्र व प्रेमी अश्या परमपुरुपाची
सत्ता आहे. (२) ह्या सृष्टीच्याबाहेर एक स्वगांयसुष्टि आहे आणि तेथूनच
महात्म्याना सत्य, सोदर्य आणि मांगल्य याच्या स्फूर्ति मळतात. (३) प्राथना
आणि धारणा यांच्या योगान जीवास आत्म्याच्या द्वारे परमात्म्याशी एकरूप
होतां येत, ह्या एकरूपतच्या मानाने जीवास स्वगीय कल्पना व स्वगांय राक्ति
यांचा लाभ करून घेता येतो आणि मनुष्याचे शरीर हा जसा एक अंतर्या-
मिनचा अवतार, तसाच परमात्म्याशी एकरूप झालेला जीवात्माही दती
अवतारच मानावा. अद्या रीतीने इंश्ररी आदेशा, अवतार, प्रेरणा, चमत्कार
आणि अमृतत्त्व, इत्यादि गोष्टीवर भोतिकशास्त्रांनीं नवीनच प्रकाश पाडला
आहे. आणि तरीही हे नवयुगधमप्रवर्तक पॉडत आपले सिद्धांत अखेरचे व
शाश्वत असे न मानतां, ते प्रगमनशील आहेत असेच मानतात (५) शेवटी
नबयुगाने इही सिद्ध केल का, नीति, कला, शास्त्र, तत्वज्ञान, यांच्या प्रगतीची
साथ ज्यास ठेवतां येईळ तोच धर्म शाश्वत होईल. धम साधा, साबेत्रिक,
सावेजनिक आणि आध्यात्मिक असाच असेल तो टिकेल. बाहाई ब ब्राह्म
यांचीच धार्मिक चळबळ भविष्यकालीं टिकणारी आहे. कारण त्यांत सर्व
धमाची उच्च तत्त्वे समाविष्ट झालेलीं आहेत.
:: शेती आणि संपत्ति, उद्योग आणि व्यापार, सेन्य आणि आरमार, शिक्षण
प्रकरण १२ वें.] धमेशीलाचे महत्त्व १५९
आणि संशोधन हींच राष्ट्रीय उन्नतीची आजकालची लक्षणे असल्यामुळें
घर्मास राष्ट्रीय जीवनांत कोठेंच जागा नाहीं असे प्रथमदर्शनीं वाटेल; परंतु
मनुष्याप्रमाणे राष्ट्रासही आत्मा असतो. एखाद्या जोडे विकणाऱ्यास प्रथ्वीचे
अर्धे राज्य दिले, तरी राहिलेल्या अर्ध्या राज्याचाही तो अभिलाष करीतच
असतो. जोब!चा खरा संतोष बाह्य अभिव्रृद्धीवर अवलंबून नसून तो जसा
आत्मप्रसादावर अवलंबून आहे; त्याचप्रमाणे राष्ट्राचा आत्मा जो धम तेच
राष्ट्राचे अखेरचे सत्यस्वरूप आहे. हिदुग्थानांतीळ पूर्वीच्या सव घडामोडींचा
केंद्र धमच होता. दिदूच्या सर्थ उदात्त गुणाच्या बुडाशी त्याच घर्मशीलच
आहे. हिंदुवमातील कमविपाकरास्त्रानेच नीतिशास्त्रास बळकट केले आहे.
हिंदूंचे दशावतारच काय, पण स महान् भक्त व साधु यास इंश्वरी अवतार
मानल्यामुळे हिदी राष्ट्रापुढ समान ध्येये राहून राष्ट्र व राष्ट्रीय संस्था यांचे
संजींबन झाले आहे. यजयाग, देवळे व देवतार्चन इत्यादि धार्मिक महोत्सवांमुळें
ललितकलांस उत्तेजनञ मिळाळे आहे. अलेक्झांडर, नेपोलिअन, नेल्सन,
वेलिंग्टन, यांप्रमाणे हिदूंचे वीरपुरुष केवळ परदेशाचे अपहार करणारे नसून
जनक, रामचंद्र, हारिश्वद्र, क्ण, युधिष्टिर आणि कृष्ण हे महान् धमंवीर
म्हणून प्रसिद्ध आहेत. महाभारत आणि रामायण हीं महाकाव्ये नीति आणि
धघमतस्वे यांच्या उपदेशांनी मरळेलीं आहेत. त्याचप्रमाणे बोंद्ठ व खिस्ती
राष्ट्रांच्या इतिहासावर त्या त्या धमाचा विशेष परिणाम झालेला आहे.?
“: जीझसला न मानल्यामुळे ज्यू लोकांचा अधःपात झाला. त्याचप्रमाणे
हिंदूंच्या अधःपाताचे कारणही त्यानीं राजा राममोहन; महांध्रे देवेद्रनाथ,
ब ब्रह्मानंद केशव पंद्र अशा धमात्म्यांस अद्याप आपले धार्मिक पुढारी असे
एकमताने मानले नाही हेच होय. राष्ट्रीय प्रगतीचा धा.मॅक जीवनाशी निकट
संबंध आहे. राष्ट्रीय गुणाच्या संवर्धनास धमशील हे अत्यत उपकारक आहे.
अश्या रीतीने भोतिक शास्त्राची प्रगति, आधिभो'तिक सुधारणा आणि
राष्ट्रीय भावना, त्या सरबाचे प्रवाह घमासघूस उपकारक असून धर्मीसेघूतील
सूक्ष्मसंस्काराचे मेघच स्वगातून ब्षांब करून वरील प्रबाहांस गाति देतात, असा
त्यांचा अन्योन्यसंबंध आहे.”
वरील आडायाचे कित्येक ब्राह्मांचे विचार दिसतात, ते मोठे गोड व गोल
आहेत. तसेंच ते फोलही झाहेत असं सूक्ष्म तात्त्विक दृष्टीने पाहतां दिसून येईल.
१६० धमे शास्त्-वाद [भाग ४- प्र ! रवे.
तत्त्वज्ञ ब्राह्म असो किंवा वेदान्ती असो त्याची दृष्टि वेगळीच असते. आणि:
त्याची भाषाही अश्शी लाघवी व ओपचारिक नसून सडेतोड असते. हं पुढील
प्रकरणांतीळ पंडित सीतानाथ यांच्या स्पष्टोक्तीवरून दिसून येईल, ज्राह्मांची
सर्वांचा समन्वय करण्याची बुद्धि चांगळी खरी परंतु सवे बस्तु जशाच्या
तशाच एकत्र करू पाहणे व्यथ आहे. तेथे बेदांत्याची भागत्याग-लक्षणाच
उपयोगी पडते. खडे, पाकड आणि चहाड मुगांत घातले, तर मूग खाणाऱ्या
मनुष्याचे दातच पडतील. बहिमुख इंद्रियांचे विषय अतमुंख झालेल्या
मनाच्या ध्येयाशी एकसू्थ कसे होतील ? एकमेकांशी तोडे फिरलेल्या परा
आणि अपरा विद्या यांच निधान एक कसे असेल ! भेय आणणि प्रेय ही
एकरूप होतात, ही एक रोचक भापापद्धाते आहे इतकेच, एकंदरींत हा
आधुनिकाचा धम-शास्त्रवाद मोठा व्यवहारोपयोगी वाटतो खरा; पण तो
परमा ्थदृष्टीने भ्रामक आहे. कवींची सुभाषित ऐकायला विलासी राजा भोजच
तयार होईल, पण ज्याला तीत्र ब्रह्म जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे त्या मुमुश्चळा
ते काव्यालकार काय कामाचे !। भोतिकदास्त्रज्ञांची एकाकारवरात्ते म्हणजेच
घर्म असे म्हणण म्हणजे जारिणीलाच पतित्रता म्हणण्यासारखे आहे. नुसती
उपमा असेल तर ठौक आहे. पण दोन्ही व्रृत्ति एकरूप म्हणण गेर दिसते.
शास्त्रज्ञांस इंश्रर हा नित्य अज्ञेयच राहणार, धार्मिकास तो ज्ञेय होतो. असो.
हे अखेरच्या तुलनात्मक खडांतील विवेचन आम्ही आतांच वाढवीत नाही.
आता ब्राह्मांस अत्यंत प्रिय अशा ज्या सुधारणा, त्यांच्या तपारालाचा विचार
पुढील प्रकरणांत पाहूं,
प्रकरण तेरावं
धम आणि सुधारणा
डक २... 00: का. ह. क... डी
हिंदुधर्म आणि ब्राह्मचवम यांची वजाबाकी केल्यास स्थूलमानाने बाकी ब्राह्म-
सुघारणा राहते असे पंडित सीतानाथ यांच म्हणणे दिसत, बाकीचे ब्राह्म
कबूल न करोत पण ब्राह्मयमम म्हणजे हिदुधमांची सुधारलेटी आवृत्ति
असेच पंडित सीतानाथ समजतात. हिदुचा इंश्वरबाद त्यास कबूल आहे.
इतकेच काय, पण परमेश्वर एकच आहे इतके हिंदूनी मानल्यावर हिंदूंच्या
इंद्रवरुणादे स्वर्गीय देवता मानण्यासही पाडितांची हरवत नाही. याप्रमाण
सत्त्वतः हिदूंच्या इंग्वरवादाशी मिळते घ्यायला जरी ते तयार आहेत, तरी
हुंदूंच्या आजच्या आचारधर्माशीं मात्र त्याचा कसून विरोध आहे. तेथें
त्यांची भाषा तडजोडीची नसून स्पष्ट ब सडेतोड आहे.
हिंदूंच्या स्वर्गीय देवता ब्राह्यमांस कवूल आहेत; पण त्या देवतांची
यूजाअची ब त्यांस होणारे बलिदान व नेबेद्यसमर्पण हे प्रकार मात्र ब्राह्मांस
अगदीच अमान्य व तिरस्करणीय वाटतात. ब्राह्मांचा आचारधम हा सवस्वी
खिस्ती ब इस्लामी बळणावर आहे हे त्यांस नाकबूल नाहीं, हिदूंच्या विवायक
इंश्वरवादाला ब्राह्मांनी अनेक निषेधांची ही अपूब जोड दिली ही त्यास मोठी
अभिमानास्पद गोष्ट वाटते, ह्या निष्रेधास भूतिपूजपासून सुरुवात झाली. द्वारका-
नाथ ठाकूर यांच्याकडे दुर्गापूजेच्या महोत्सवाला बोलावण्याकरितां देवेद्रनाथ
राजा राममोहनांकडे गेले असतां, ““ मला, आणि दुर्गापूजेला भोलावतोस !!! ”
हे राममोहनांचे अत्यंत तुच्छतेचे उद्गार म्हणजे अरुणीने श्वतकेतूला सांगितले-
ख्या महावाक््याप्रमाणेंच ब्राह्मांच्या अंतःकरणांवर--इतरकेंच काय पण ब्राह्म-
मंदिराच्या स्थिरचर काष्ठपाष्राणांवर कायमचे, उमटून राहिले आहेत !
त्यांच्या आणि वेष्णबांच्या तसतमुद्रांप्रमाणे तेच ब्राह्मांचे मुख्य लक्षण आहे. पण
इ मूर्तिभंजकांचा शिक्का मारून घेण्यास हिंदुस्थानांतील सुशिक्षित समाजही
अद्याप तयार नाहीं, इंच ब्राह्मांच्या अपयशाचे एक द्योतक आहे.
पंडितजी म्हणतात, काय करावें, शिंदुलोकांत व्यक्तिस्वातंच्यच नाश
६६२ व्याक्तेस्वातंत््य [माग ४ था
हिंदु आपल्या आईबापांसच मितात असे नव्हे; तर सारे आसदृष्ट, सोयरे-
घायरे, रोजारीपाजारी, आपल्याला काय म्हणतील या चितेंतच ते बेजार
असतात. 'यद्यपिशञुद्ध॑ लोकविरुद्ध' हा त्यांस मोठा धाक ! शास्त्रात
रूढिवेलीयसी' हे त्यांचे विचारस्वातंत्र्य ! पंडितजीचे एक वृद्ध घर्ममरायण चुलते
त्यांस नेहमीं म्हणत काँ, बाबारे,
'यृदि योगि त्रिकालज्ञः समुद्रलंघनक्षमः ।
तथापि लोकिकाचारम् मनसापि न लंघयेत् ।॥'
पंडितजी खेदाने म्हणतात काँ, “' अशी ही आमची लहानपणापासूनची
दुबळी शिकवण ! सव रूढी'ची प्रेरणा जेथून होते, ब ज सर्व लोकिकाचाराच्या
अतीत आहे, अशा आत्मतत्त्वाची ओळख हिदुमुलांस कधींच कोणी करून
देत न!ही. खिस्ती समाजांत आणि खिस्ती वाड्ययात जो आधिदेवतवाद
पदोपदी आढळतो, त्याचा गघही आम्हांस नसतो. आतां इग्रजी शिक्षणाने
मतस्वातंत्याची किमत अळीकडील विद्यार्थ्यांस चांगलीच कळूं लागली
आहे ही गोप्र वेगळी, परतु आताही लहानास आणि थोरास मतस्वातंत्र्याची
महती जरी कळत असळी, तरी ती निबेधळेखनापुरतीच किवा एखाद्या
व्याख्यानापुरतींच., त्यानी व्याख्यानात मतस्वातंत्र्याच्या खिस्ती सस्थांचे
कितीही गोडवे गाइले, तरी ते घरच्या वातावरणात गेले, की तेथ म्हाताऱ्या
आल्याबाइंचे नाहीतर वुठ्टया उपाथ्यायाचे जसे वंदे गुलाम होतात ! हिंदूंची
कुटुंबसंस्थाच अशी जाचक व घातक आहे. कीं त्यात धर्मांच्या बाबतीतच
काय, पण इतर व्यवहारातही व्याक्तिस्वातव्य वुद्धिपुरःसर समूळ नष्टच केलेले
असत. युनिव्हासटींच्या एखाद्या पदबीधरासही विचारळ कौ, कालेज
सुटल्यावर पुढे तुम्ही काय करणार? तर “' बडील सांगतील त करू ” असे
हे त्यांचे बावळटपणाचे उत्तर ठरलेलेच असते ! तात्पर्य, हृदयस्थ परमेश्वरास
न विचारतां, टोक काय बोलतात, तेच हिदु ऐकत असतात. मूत, रूढि,
आणि जनापवाद याचे हे देव्हारे ब्राह्मघर्मास साफ मोडाबयाचे आहेत.
पंडित म्हणतात कौ, आमच्या अनुष्ठानिक ब्राह्मांनी हा विजय बहुतेक
मिळविलाच आहे. आणि आमच्या समाजसुधारकांनी आपल्या जीवनांत
देवाचें राज्य प्रस्थापित केले आहे. उलटपक्षी जे आपल्या मनोदोबल्यासुळे
, खुन्यासच चिकटून राहिले, त्यांची मनाची बोचणींच इळुहळू कमी होऊन,
प्रकरण ११ वॅ.] क्रांति आणि पुधारणा १६३
त्यांस वाईट तेच हढाभ्पासाने चांगलें वाटूं लागळें व मग ते आपल्याच
मताचे कसे तरी समर्थन करू लागळे, पण यांत त्यांचे मनोदौर्बल्यच
उघड झाल आहे.
“ अश्या अर्थवट लोकांपैकींच कित्येकांचा हा ठराविक मुद्दा असतो कीं,
सामाजिक सुधारणा समाजांत राहनच घडवृन आणल्या पाहिजेत. आणि
जोपर्यंत समाजांत रहावयाचे तोपयंत समाजाच्या समजतीक्ररितां मूर्तिपूजादि
आचारही पाळले पाहिजेत. परंतु हे त्यांस कळत नाही, की मृतिपूजेवर ज्यांची
प्रामाणिक निष्ठा आहे, त्यांस मृतिपूजा जरी क्षम्य असली, तरी ज्या एके-
शवरबायाची तशी निष्ठा नाली, त्यानींटी जनरीतीस्तव मृतिपना करणे हे निद्य
पाप आहे. त्यांनी हे मृतिपूजचे दाग काही काळ करणे जर क्षग्य असेल
तर त्यानीं त निरंतर करण्यांत तरी हा्यि कोणली ? वास्तविक अद्या अ-
प्रामाणिक ग्रहस्थाचे वजन मृतिपूजकांवर मुळीच पडणार नाही, सामाजिक
सुधारणांचे यग अशा ठटप्पी वतनाच्या पुढाऱ्यावर अवलंबून नसत. जे
निधड्या छातीचे सुधारक बीर, विरोध आण छळ सहन करून दुसर्याचा
स्वमताग्रर आणि असहिष्णुता, यांची हड्ठो नरम करतात, आणि आपल्या
उदाहरणानीं कळ्च्या दिळाच्या आपल्या सुध'रकत्रंधूंस मार्ग मोकळा करतात,
तेच यशाचे खरे घनी होत.
“ जर एगवाद्या समाजाची मृलय्राही तच्ये वरोबर असून, त्यात मतस्बातंड्य़ास
व प्रगतीस पूण अवसर असेल, तर दुसऱ्या गोण मतभेदांस्तव तो समाज न
सोउता, त्स; समाजातच राहून सुधारणा घडवून आणणे हेच शहाणपणाचे
होईल. पण हिदुसमाजांतील मृर्तिप्रजा व जातिधधन यांतून व्यक्तीला स्वातंत््यच
नाही, सव संस्काराच्या वेळीं त्यास ती ब्रंधने पाळणे भागच असते. यास्तव
जे भ्याड किंवा ढोगी असतील त्याशिवाय इतर कोणासही हिदुसमाजांत
राहता येण शकय नाहीं, डार" राणाजस्थितींत वरवर सुधारणा करून भागत
नाहीं. तर आमूलाग्र क्रांतीच घडवृन आणणे भाग पडते. तात्पर्य, मूर्तिपूजा,
बालिदान आणि चातुवेर्ण्य हाच ज्या हिंदुसमाजाचा पाया आहे, तो पाया
एक उखड्रून तरी काढला पाहिजे, किंबा त्या समाजांतून आपण तरी बाहेर
पडले पाहिजे, यावांचून तिसरा मार्ग ब्राह्मांस राहिला नाहीं. म्हणून ब्राह्म
हिंदूंच्या गोटांतून बाहेर पडले.
१९४ प्रतिमोपासना [भाग ४ था
पंडित पुढे म्हणतात की, “ मूर्तेपूजेच्या तफेनें कच्च्या दिलाच्या इंश्वरवाद्यां-
कडून असे सांगण्यांत येते की, मूर्तेपूजा ही एक प्रतीकोपासना आहे, यासाठी
तिचा उच्छेद न करतां, दाक्य तितका उपयोग करून घ्यावा, परंतु वास्ताबेक
हिंदूच्या देवांच्या सर्व मूर्ति कांहीं ईश्वराची गुणप्रतीके नाहीत. रामकृष्ण,
सीता, सावित्री, अश्या कित्येक तर पुराणांतील काल्पनिक मृतिच आत.
परमेश्वराच्या सवशक्तिमत्त्वाबद्दल खातरी पटल्यावर, गदाघराची मृत आणखी
काय करणार ? विद्येची प्रत्यक्ष किमत कळल्यावर सरस्वतीचे प्रतिमापूजन व्यथंच
नाहो काय ? इतक्याही उप्पर अक्का प्रतिमांचा कांही उपयोग होतो अस
मानलेच तर त्यांचा जास्तींत जास्ती उपयोग दिवाणखान्यातील सरंजाम किंवा
उपकरण ( एपा!पा७) याप्रमाण वाटल्यास करावा. प्रातमांचीं देवळे करून
पूजाअर्चा कशाला !?' प्रतीकोषासना आणि प्रतिमोपासना ह्या अगदी भिन्न मातून
प्रतीकोषासनाचे महत्त्व पंडितनी मान्य करतात, पण तेम्हणतात को, “ हिंदूंची
प्रतीके प्राचीन काळच्या रानटी लोकांस योग्य असली तरी ती नवयुगातील
सुशिक्षित ब्राह्मास अगदीच अयोग्य मार्त, जपल्या अशिक्षित ब रानटी कुभार
ब रंगारी मूर्तकारापेक्षा आधुनिक खिस्ती कलाभिज्ञांची प्रतीक सुशिक्षितांस
दातपटीने अधिक योग्य आहेत. काली, हनुमान आणि गणपात अश्या विचित्र
मूर्तींची उपासना करण्यांत कोणा इंश्वरबाद्याला आपले हित होईल अस वाटत
असेल तर त्यांनीं ती करावी, पण उपाध्यायाच्या लघेगिरीस ब अतिलोभास बळी
पडलेल्या अडाणी ब अविचारी लोकांबरोबर प्रितमोपासनेत सामील हाण, म्हणजे
शतमुखपषणा किंवा अत्यत निंद्य व गह्यू अस ढाग आहे,” असे त्यांचे स्पष्ट मत
आहे. खिस्ती व इस्लामी लोकांस प्रतिमेवांचून उपासना करता येते, इतकेच
काय; पण पडित म्हणतात की, “ ब्राह्मांची अगदी लहान मुलेही निराकार
परमेश्वराची मानांसक उपासना करू शकतात, तेव्हां मृतिपूजा ही मानसिक
उपासनेची एक पायरी आहे, असे जे म्हणतात, त्यांतही कांहीच अर्थ नाहीं.
यास्तव लहान मुलांपासून सवास प्रतिमा फोडून परमेश्वराची सत्यरूपाने
मानसिक उपासना करण्यासच शिकविले पाहिजे, हिंदूच्या इल्लीच्या मू्तिपूजेत
गौणि उपासनेतून श्रेष्ठ उपासनेत प्रगति व्हावी, अशी मुळींच योजना नाही.
यावरून मू्तिपूजा ही मंद अधिकाऱ्याकरितां योजलेली उपासनेची एक मधली
पायरी नसून, आपल्या स्वाथोकरितां सवे लोकांस अशानांत ठेवून आपला
प्रकरण १३ वें.] स्वाभाविक सुधारणा १९५
फायदा करून घेण्यासाठीं ही लबाड घर्माचायोनीं केलेली ठकबाजी होय !
यास्तव आपल्या राष्ट्राची खरी धर्मोन्नाते व्हावयास पाहिजे असेल, तर पंडित
म्हणतात की, साऱ्या देवळांतून प्रतिमोषासनेचा नायनाट केला पाहिजे
आणि हिंदूंच्या धमांचायांचे मतलबी ब जुलमी वर्चस्व कायमचे झुगारून
दिलं पाहिजे.”
:: आता कित्येक असे प्रतिपादन करतात कां, हिदुसमाज अलीकडे पूर्वी
इतका सुधारणाविरोधि राहिला नाहीं. सुधारकाचा पूर्वीसारखा आतां कोणी
छळ करीत नाहींत, यासाठीं ब्राह्मांनी समाजास चिकटून राहूनच योग्य
कालाची वाट पहावी; म्हणजे त्यास असे आढळून येईल कीं, ज्या सुधारणा
त्यांस घडवून आणावयाच्या आहेत, त्या लोक आपण होऊनच स्वीकारतील
ब मग ब्राह्मममाजासारख्या संस्थेची गरजच राहणार नाही,” ह्या प्रातपादनास
पाडेत असेउत्तरदेतात की, “ एकतर हा हिंद्समाजाची सुधारणांसंबंधी कांहीशी
सहिष्णुता फक्त शहरांतून दिसते, इतर ठिकाणी दिसत नाही. दुसर असें
काँ, ही सहिष्णुता कोणाही नीतिमान आणि घामिक मनुष्यास आनंददायक
वाटणारनाहीं काण, ज्या चालीरीति धमंबाह्य म्हणून हिट्समाज स्वीकारण्यास
तयार नाही, त्याच्याबद्दलही त्या समाजाने सहिष्णुता दाखविणे म्हणजे त्या
समाजाचा हा नोतिक अधःपात ब दोबल्यच हाय ! ज्यास सत्याची किचित्
चाड आहे, अस। कोणीही मनुष्य ही हिंदूची दुबळी साहिप्णुता पाहून त्यांचा
धिक्कार आणि तिरस्कारच करील ! तिसर अस को, हिंदुसमाजान आम्ही
आपण होऊनच हळुहळू सुधारत चाललो आहो, आम्हांस ब्राह्म सुधारकांची
गरज काय, असे म्हणण ब ब्राह्माच्या क्रातिकारक चळवळीस त्यांनीं खरें
महत्त्व न देणे म्हणजे, सूर्य प्रकाशतो तेव्हा मुळी दिवसच असतो, आणि
चंद्र मात्र राजी प्रकाशा देठो, म्हणून सूयांस चंद्राइतदादी महत्त्व न देण्या-
प्रमाणे मूखेपणाचे आहे. तसेच समाजांत राहून समाजसुधारणा करूं पाहणे,
म्हणजे निखार पाण्यांत बाहेर पाग लावून होडी ओढावयाची असतां, होडीत
बसूनच पाग ओढण्यासारख निष्फळ आहे.?
पंडित सीतानाथ मतस्वातंत्र्याचे फार मोठे चह्ाते दिसतात, ज्यांच
आपण अवशय ऐकाबें असे कोणी तरी आपल्याहून ज्ञानवृद्ध ब वयोद्ृद्ध
असावेत आणि त्यांचे आपण जरूर ऐकावं, ही परिस्थिति इष्ट की अनिष्ट
६१९६९ भाविकांचे वरम [माग ४ था
असा यांत प्रश्न उत्पन्न झाला असतां ही गोष्ट सर्वथैव अनिष्ट असेंच त्याचें
उत्तर पंडितजी देतील,
मृतिपूजेसंबंधीही ते हिंदूची मुळींच गय करण्यास तयार नाहींत. त्राह्मां-
च्या इडियन मेसेजरमध्ये मृतिपूजेबर एक बाहेरचा लेख विचारणीय म्हणून
छापला होता. त्यांत त्या लेखकाचा मुद्दा असा होता की, मूतिपूजेत उपासनेला
मूत घेण्यांत वस्तुतः दोप नसून त्या मूर्तीच्या ठिकाणीं उपास्याबद्दल मर्यादित
भावना ठेवण्यांत दोप आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे पूण व अनंत अशा परमे-
श्वराची भावना जर स्पष्ट आहे, तर उपासनेसाठी चतुभुजघारी गदाधर घेतला
काय किंवा शाळिग्राम घेतळा काय त्यांत विदोष आक्षेप घेण्यासारखं काहीं
नाही. परमात्मा म्हणून विष्णूची पूजा करावी, पण धन देणारी या संकुचित
भावनेने लक्ष्मीची पूजा करणे गेर आहे. श्रीराम हेच कोणास परखखद्वारूप
आवडेल, तर ठीक आहे; पण बलव्धन करणारा म्हणून मारुतीची "जा वरणे
बरे नाहीं, तात्पर्य, उपास्याबद्दलची भावना व्यापक आहे की संकांचत आहे,
सामान्य आहे कौ विशेष आहे, यावरच मृतिपूजेचा गुणदोष ठरवावा असं
त्यांचे मत दिसते. पण ही तडजोडीची भापा पंडित सीतानाथ यांस मान्य
होण्यासारखी नाही सर्व चराचर जर परमात्म्यानेच सचरळे आहे तर प्रतिमा
मात्र देव कस] नाडी ? असा तुकोबादि संताचा सवाल आहे. त्यास
पॉड्त असे उत्तर देतात काँ, इश्वर साऱ्या सृष्टीत सचरला असला,
तरी तो साऱ्या पदार्थात सारण्वाच व्यक्त झालेला नाही, पाप्राण ही खनिज
कोटि सवात कानष्ट आहे. लापश्षा कमिकीटकांची योग्यताही स्व, आहे.
आणि जीवाच्या आत्म्याची योग्यता तर सवात अधिक आहे. यास्तव ज्यात
ई”वराच स्वरूप बहुतांद| अव्यक्तच आहे अद्य पापाणाची देव म्हणून पूजा
करण, टे अत्यंत अवनतीचे व अज्ञानाचे द्योतक आहे.”
ब्राह्मार्ना अंगिकारलेल्या अभाविकांच्या ह्या मुद्यास अनुल्क्षन तुकोबा
म्हणतात---पापाणच देव पापराण पायरी | पूजा एकावरी पाय ठेवी | १ ||
>८ >< »< तुका म्हणे हे भाविकांचे वर्म | येरी धघर्माधम विचारावे ॥२॥
श्रीरामकृष्ण परमहस असंच म्हणतात की, 'यजमानाची सत्ता सार्या घरांत
सारखीच असते पण त्याच्या भेटीचे ठिकाण दिवाणखाना' हे ठरलेले
असतं. त्याचप्रमाणें देवभेटींच्या योगाचे स्थान म्हणजे श्रीवि्ठलाचे पाय
प्रकरण १३ वें.] विसंगति १६७
आहेत, हे अनुभवी भाविकांनींच जाणावे. लोहचुंबकाच्या जड खनिज
तुकड्यांत जे आकर्षण असते, ते जिवंत माणसांतही नसते. तेव्हां कोल्यवघि
लोकांच्या सऱद्धावनेने अथवा इश्बराच्या अचित्य नियतीने, पंढरीचा विठोबा
काशीचा विश्वेश्वर, गयेचे विष्णुपद किवा यमुनेच्या डोहावरील वाळू यांत
काय जादू आहे हे सटभावपूवक अनुभव घेतल्याबांचून केवळ बुद्धिबाद्यांस
कसे कळेल !
ब्राह्माची एकदां इ”बरोपासना सुरू झाली वी. त्याच्या वणनांत स्गनाम
देवास नाम प्राप्त होते, अरूपाचे रूप सुदर दिसू लागते, निराकारास चेहेरा
डोळे, हात, पाय इत्यादि सवे प्रत्यक्ष कायक्षम डद्रये प्रास होतात; इच्छा, बुद्धि,
इत्यादि व्रात्त असणारे मनही त्यास असत, त्राह्माचा देव बोल्तो, हातानी
स्पा करतो, आपल्या पायी घरां चालत येतो, हे सव त्यांस पटत, ब्राह्मा-
च्या घराच्या अनावरणमहात्सवांत राममोहन, देवट्र, केशवचंद्र यांच्या
तसरा अवब्य लावाव्या असे पंडित आपल्या त्राह्मविधानांत फर्मावितात,
मृताच्या रस्विवर स्मारके होऊन ती त्राह्मास दरानीय ठरतात. देवट्नाथाचा
ससपणी तरक्न यावेच ठिकाण होते. ब्राहामतांप्रमाण ही सारी देशाच्या
अभ्युदयाचीच सांधन आहेत, समाजमादगत (किवा पुण्याच्या हरिमांद्रांत )
रोज नेमाने जाणे हे ब्राह्म आपले पवित्र कतत्य रसजत'त पण देवळांत देव
दरानास जाणे यात मात्र ब्राह्ममताप्रमाणे देशाचा अथ!पात होतो ! असो.
तूर्त रतकच पुरे,
मृलिप्रज्ञेचा याप्रमाणे बिचार झाल्यानतर पडितजी हिदूच्या चातुवण्यांकडे
वळन म्हणतात कौ, “तब्राह्मांनी ह्यावरही विजय मिळविला आहे. त्राहासमाजांत
अरा सोयरिकीन्या बाबतीत जातनित्रथ कोणी कोणी उघड न बोलता
चोरून पाळीत असले, तरी तेवढ्यावरून ब्राह्मसमाज चातवण्यावर उभारला
अहे, अस कोणीही म्हणणार नाही. त्याचप्रमाणे समाजाच्या घमाषदेशक
बगाल ब्राह्मणेतराचे प्रमाण अजन कमी असले तरी त्याचे कारण जातिभेद
नसून ब्राह्मणेतरांची अद्याप व्हावी तशी प्रगांते झाली नाही हेच होय.''
पंडित म्हणतात की, “' जातिभेद हा वेदिक ब पोराणिक काळीही नव्हता.
बेटीव्यवहार आणि रोटीव्यवहारास जातींचा प्रतिबंध पूर्वी नसे. या बाबतींत
खिस्ती ब ब्राह्म उपदेशकांच्या मानवी बंधुभावाचा उपदेश हिंदूंवर फारसा.
६६८ 'चातुवेण्ये [माग ४ था
परिणामकारक झाला नसला तरी, इंग्रजसरकारच्या प्रतिगामी राज्यपद्धतीमुळें
राष्ट्रीयमावना जागत होऊन जातिभेदाची तीत्रता उत्तरोत्तर कमी होत चाल्ली
आहे. पण अशाही रीतीने जातिभेद मोडत असले तरी मूळच्या चातुर्वण्यसंस्थची
तरफदारी करणारे जे कित्येक आहेत, त्यास पंडितजीचे म्हणणे असे आहे
कां, चातुर्वण्याची मूळची योजना कशीही असो, पण ह्या चातुर्बण्यांचे व्याबर्तक
असे दुर्भेद्य सांचे कां असावेत ! ह्या भिन्न वणीत रोटींबेटीव्यबहा]र होण्यास,
तसेंच त्यांनीं आपल्या जन्मसिद्ध पेशाची अदलाबदल करण्यास काय म्हणून
हरकत असावी ! आनुवंशिक सस्कारांमुळे वर्ण हे जन्मावरच ठरविणे भाग आहे,
ह्या जातिवंतांच्या मुद्द्यास पंडित मुळीच महत्त्व देत नाहीत. ते म्हणतात. वे"्णव-
घममातील कित्येक धमापददोक जातीने वेद्य व कायस्थही होते. केशवचंद्र जातीने
वैद्य तर विवेकानद कायस्थ होते. आणि खिस्ती धर्मांचा थोर संस्थापक जीझस
हा तर सुतार होता. युरोप ब अमेरिका खंडांत अगदीं खालच्या वगातून
मोठमोठाले धर्मोपदेशक, तत्त्वज्ञानी, मुत्सही व व्यापार्री निर्माण होत आहेत.
आतां तिकडे जाति नसल्या तरी भिन्न वग आहेत खरे, पण ते असले तरी
असे व्याबतंक नाहींत, टबचिक आहेत.”
तात्पर्य, जन्मावरून अगर गुणकमावरून कशानेही वर्णव्यवस्थेचे समर्थन
होऊ शकत नाहीं, कारण गुणकमावरून तरी माणसांची निरनिराळ्या बणात
विभागणी केव्हां आणि कोणीं करावयाची १ तेव्हां त अद्वाक्यच आहे; पण
सुदेवाची गोष्ट आहे कॉ, आपले सरकार जरी काळागोरा हा वर्णभेद मानीत
असल, तरी रयतेला सवांना सारख्या नि:पक्षपातबुद्धीने वागविते, यामुळे
जातेमाहात्म्य आतां मोडत चालल आहे, तसेच ह्या पोटजात मोडून सब
हिंदुसमाज चार मुख्य वणात विभाणून देण्याची सत्ता कोणांतच राहिली
नाहीं व॑ त्यास सरकारचाही पाठिबा मिळणार नाही. आतां जातिबहिष्कृत
-मनुष्यासही सरकारांत बढती मिळण्यास मुळींच अडचण राहिली नार्ही.
-मग ह्या जातिनिषेघास विचारतो कोण! कित्येकांचे असे म्हणणें आहे
कीं, कसेही असो; हा वर्णभेद फार वषाचा असल्यामुळे विशेषकरून
ब्राह्मणवणांतील लीकांची बुद्धिमत्तादि गुण जसे भ्रेष्ट प्रकारचे आढळतात तसे
इतर बणीत आढळत नाहींत, यासाठीं वर्णशुद्धि राहावी म्हणून त्यांचा
मिन्नवणीत बेटीव्यबह्वर न होणें बरे. ह्या आक्षिपास पंडित मुळींच महत्त्व
प्रकरण १३ वें.] श्रेष्ठकनिष्ठमाव ९१६९.
देत नाहींत. ते म्हणतात कीं, एका वणीत काय, पण एका कुटुंबांतही
भिन्न योग्यतेची माणसे आढळतात, शिवाय ब्राह्मण-वणोत कांहीं श्रेष्ठ
गुण आहेत, असे मानले तरी तितकेच जबरदस्त दोष ब्राह्मणांत आहेत ते
इतर वणात नाहींत. उदाहरणार्थ, अहमन्यता, गर्विष्ठपणा, मिक्षाव्रत्ति, निर-
मिमानता असे हे दुर्गुण ब्राह्मषणजातीत भरपूर असतात, आणि उलरपर्क्षी
खालच्या म्हणून गणलेल्या बगत नम्रपणा, इ”वरपरायणता, परोपकार
इत्यादि जे श्रेष्ठ प्रकारचे गुण असतात, ते श्रेष्ट जन्माचा तोरा मिरवणाऱ्या
ब्राह्मण-जातीतही नसतात. तात्पर्य, अनुवशिक संस्कार ह्या खुळात कांहींच
अथ नसून प्रत्येक जीव हा इ”वरा'चा स्वतंत्र अवतार आहे. जाति:
जातीत श्रेष्ठकनिष्ठमाव जर्न्मासडच मानले तर हे भेद क्धांच दूर होणार
नाहीत, आणि मग मिन्न जातीत बेटीव्यवहार होणे पुढे केव्हाही अशक्य
होईल. परतु हे खर आहे की, हा श्रे्कनिष्ठमाव वास्ताविक मुळांतच नाही.
इतक्याउप्पर उगाच श्रेष्ठ म्हणावेणाऱ्या जातींना खालच्या म्हणून गणले-
ल्या जातीशी बेटीव्यवहार करण्यात जरी काहीं तोटा वाटत असला तरी तसे
करण्यांत फायदाही अमयाद आहे. तेव्हां पंडित म्हणतात हे लक्षांत ठेवावे की,
हिदूंच्या सर्वे सामाजिक दुःखाचे मूळ अशी जी जातिसस्था तिचे पूर्णपणें
निमूलन झाल्याशिवाय देशाचा उद्घार होण शक्यच नाही,”
प्रकरण चोदावे
सुधारणा
अबलोक्नाति
ब्राह्म म्हणतात कीं, आमची चळवळ विघातक आणि विधायक अशा दोन्ही
स्वरूपाची आहे. विधायक असे ब्राह्मांना अजन फारसे करतां आले नाहीं.
पण नगरर्चनेपूर्वी माजठेल्या रानाची तोड हे काम काहीं कमी महत्त्वाचे नाहीं.
ते काम आपण बरेच केले याबद्दल ब्राह्माना फार अभिमान ब,टतो. नवीन
बसाहतीपूर्वी रेड इंडियन्सचा निःपात करणाऱ्या पाश्चात्याच्या शिष्यवरांनाच
ही विचारसरणी शोभते. आता ब्राह्मयमम!ची अमेरिका कधी वसते तच
बहाणे आहे. ब्राह्म कांहीं समजोत; पण त्याच्या |बघातक कामगिरीचे कोणी
फारसे कोतुक करतील अस वाटत नाहीं. चोसोपी वाडा पेटवून देण्याचे काम
एखादे टागे पोरहो करील; १ण तो पुन्हा बाधण्यास लक्षाधीशाचे भाडवल
स्ंजिनीअराची अक्कल व कारागिरांचे कोशल्य इतकी जुळवाजुळव लागते
थूबी वसइप्रातांत पोचुगीजानी विहिरीतून निपिद्ध पदाथ टाकून गांवचे गाब
बाटवले, त्याप्रमाणच भोळ्या लोकांचा व अधंबट शिकलेल्याच- 1 बुद्दिकृपात
कुतके टाकून साराच ब्रह्मयोटाळा करण्याच काम साप ब तितकेच भूपणावहू
आहे ! ब्राह्मणधमांच्या अजिक्य किल्ल्यावर पाद्यानीं तोफा डागल्या असता, क्र
त्यांच्यामागे उभे राहून त्यास रंजुका आणि दारूगाळा पुरवणर्या ह्या ब्राह्म
५१॥/]॥61 1116 ए७[]8 0 1116 1112017 1071658 01 1319111191119110
७76 €10०1'0)1€त, फातहाणण1)6चे छायाते 1118117 ७(ळापालेवे ७9 ता 6
8010162158 ०7 ॥॥]6 61065, 16 ४१1॥००॥४ 01. (1801811119 1118 0९
8121181 9४110 20011]16.९.”
-णय 4. ॥कय द४७८ल ०४ ॥८८यद७०८ व ७७. 216-719.
भावार्थः---“' एकदां ब्राह्मणधर्माच्या तटांना वेढा देऊन ते उडवले आणि
त्यांवर खिस्ती घ्मंबीरांनी हल्ला चढविला, म्हणजे खिस्तीधमांचा विजय पुरा
ब॒ कायमचा होईल,”
प्रकरण ९ वॅ.] विघातक कामगिरी दै७१
बारगिरांची मर्दुमकी पाहिली, म्हणजे इंग्रज सेनानीच्या इडेरद्दषप्रमाणें
आपल्याच देशबंधूंबर संगिनी रोखणाऱ्या दुदंबी काळ्या पलटणी डोळ्यां-
समोर येतात ! त्यांनीं स्वराज्य घालावेल, ह्यांनी स्वघमांस मूठमाती देण्याकरितां
कंबर कसली आहे. आतां ह्यांनी खणलेल्या खाड्यांत कोणाची समाधि होते,
ते भविष्यकालच पाहील ! असो.
ब्राह्मांच्या ह्या विघातक कामगिरीसच विधायक म्हणावयाचे तर असे
म्हणतां येईल कीं, त्यांनी बूट स्टारकिंग्ज व चष्मे, तसेच स्वातंत्य आणि शिक्षण
इत्यादि उपकरणांनी बायकाचे पुरुष केले. आणि डोक्याचे शिरस्त्राण टाकून,
चेहऱ्याचे रूप बदळून, मी पापी, मी पापी, म्हणून घाय मोकळून रडणाऱ्या,
आणि खेडवळ स्त्रियाप्रमाणे शेजाऱ्याशी कु डक गोष्टींवरून कचाकच भांडणाऱ्या
व बोटे मोडणाऱ्या पुरुषास बायका बनवले ! सिहासनावरील देवांच्या मृतींस
खाली ओहून त्या ठिकाणी बायकास बसवून त्यांचे भलतेच देव्हारे माजावले !
मूतींस जे खातां येणार नाही असे नेवेद्य दाखविणाऱ्या मू्तिपूजकाप्रमाणें,
नारीपूजकांनी आपल्या देवतांस पचणार नाहीं, अस स्वातंत्र्यशिक्षणाचे ताट
त्यांच्यापुढे ठेवळे, आणि '*' देवतांनो, हा तुमचा नेवेद्य दाख विण्यास-नव्हे
तुम्हास जुलमाने खाऊ घालण्यास-आम्ही उशीर केला” म्हणून गहिवरून
ह्या उपासकांनी लजेने माना खाली घातल्या !
1)०७॥ 0) ॥॥७ 31०1101105, ह्या ब्राह्मणांना खालीं ओंढा ! त्यांना
नामशेष करा! असे हे लढाईचे शिंग फुकूनच ब्राह्म थांबले नाहींत, तर
कडव्या लढवय्यांचे पुर अनुकरण करून त्यानीं हिंदूच्या मृ्तीही खाली
ओढल्या, आणि पुढे हिदृंच्या जनानखान्यावर चाळ करून विनय, शील,
मर्यादा, पावित्र्य, निरहंकार, स्वार्थत्याग, (ततिक्षा, निष्ठा, भाव, संतोष, इत्यादि
त्याच्या पूर्वपरंपरेतील बहुमोलाच्या दागिन्याची टटाळूट ब जाळपोळ केली !
भोळ्या भाविकांचा 'भाव तसा देव' असतो पण ह्या सुजाणांच्या देवता
तशा नाहींत. देवाला भक्ताचे बंधन आहे पण ह्या देवता स्वतत्न आहेत.
मंदिरातील प्रातेमा स्थिर असतात, पण ह्या ग्रहूलक्ष्मी चर आहेत. न जाणो
ह्यापुढे ह्यांचे हे बायळे उपासक ध्यानमझ असतां ह्या देवतांचे स्वातंत्र्य त्यांस
संचाराथ केव्हां बाहेर नेईल ! ब ह्या सुखलोलप व भ्रांत प्रापंचिकांची घरे केव्ह
स्मशानबत् भयाण होतील, याचा कांहींच नियम नाहीं. इश्वर करो आणि
६७२ स्त्रीखातंत्य [भाग ४ था
असे प्रसंग कधीं न येबोत. ह्या आमच्या टीकेवरून आम्ही ब्राह्मात्रियांचा
उपमर्द करीत आहोंत असा कोणीही आपला गैरसमज करून घेऊं नये.
आमच्या मायबहिणींप्रमाणेच बंगालच्या स्त्रियांबद्दल आम्हांस पूण आदर
आहे. जे आम्हांस अनिष्ट वाटत आहे, त्याची जबाबदारी स्त्रीवर्गावर नसून,
परप्रत्ययनेयबुद्धींच्या गैरधोरणी पुरुषांवरच आहे, असे आमचें स्पष्ट मत आहे.
स्त्रीस्वातंञर्य, स्त्रीरिक्षण, प्रोढाविवाह, आणि विघवाविवाह इत्यादि
अबलोन्नतीच्या प्रकारांबद्दल आज सवे सुशिक्षितांचे प्रायः एकमतःय असेल,
आणि ह्या सुधघारणाविरुद्ध बोल पाहणे म्हणजे शभर वर्षे मागे जाण्याप्रमाणेच
उपहासास्पद होइल हे आम्ही जाणता. प्रागतिक विचारांचा जोराचा प्रवाह
अस[ वहात असतां त्याच्या उलट पोहून जाण्याकरिता दोन हात टाकणें
म्हणजे लोकापवादाच्या भोवऱ्यांत ग्रथकाराचे मरणच आहे; परंतु बुडता
बुडतांही आसनाचे ठाण मांडणाऱ्या श्रीस्वामी रामतीथांचे धेय डोळ्यापुढे
ठेवून टीकेच्या पाणलोटाची परवा न ठेवतां आम्ही आमच्या वाडबडलाच्या
विचाराची बेठक अढळ ठेकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कितपत साधेल
तं खरे
ब्राह्मसमाजांतील अबलोननतीचा आरंभ स्त्रियांचा पडदा दूर करण्यापासून
झाला, ब्राह्म तरुणांच्या स्त्रिया प्रथम ब्राह्-मदिरांतून वेगळ्या जागेत बसूं
लागल्या, नंतर त्याची प्रगाते पुरुपांजवळ बसण्यापयत झाली. पुढे त्यांचा
देशी-विदेशी स्नेहासोबती यांच्या घरी संचार सुरू झाला, असे हृ स्त्रीस्वातंत्र्या-
चे कुतूहल फार काळ निरुपद्रवी राहु हाकल नाहीं. अनंगमहाराजास हें
स्वातत्र्य खपले नाहीं, ह्या खेराचारी प्रणयी जनांस चतुर्भुज करण्याचे त्यांचे
एकदम हुकूम सुटले. प्रेम अगोदरच अंध आणि त्यांत ते स्वतंत्र झालेले, मग
खाड्यांत पडण्यास काय उद्यीर! प्रेमावेशांत जातीचा निबेध राहिला नाहीं.
आपलेच दांत आणि आपलेच ओठ ! स्त्रीखातंत्र्याच्या पुढारलेल्या निशाणास
मागें खेचणे, म्हणजे नामुप्कीच, तेव्हांपडला तरी तोड वरतीच असे अपयक्षाचे
रूप पालटले ! आणि वर्णसंकर हेच मुळीं आमचे ध्येय आहे, असे ब्राह्म म्हणूं
लागले, मग मिश्रविवाहाचे प्रायश्चित्तादाखल देखावे झाले, त्या वणसकराची
प्रजाही निमाण झाली, पण ती गैरकाप्रदेशीर व बेवारशी असे जेव्हां समजले, तेव्हां
पियेबलोल्म ब्राह्मांचे डोळे उघडले ! मग सरकारी अम्मलदारांजबळ असलेलें
प्रकरण १४ वे.) हिंदुंच्या ऱ्हासाची मामांसा १७३
आपलें सवे वजन खच करून केशावचंद्रांनीं ह्या गेरकायदा बर्तनाची निष्कृति
नवीन धर्मविरोधी कायद्याने करून घेतली; पण त्यांस हिंदुसमाज'नें विरोध
केला. तेव्हां आतां शेडी तुटो नाहींतर पारंबी तुटो, असा ब्राह्मांनीं निर्धार
करून आपली हिंदुत्वाची शेंडी छाटून टाकळी आणि आपण ब्राह्म झाले!
म्हणजे कोणत्याही जातिधर्माच्या कुमारिकेकडे अथवा विधवेकडे अगोदर
कामुक दृष्टीने पाहण्यास भआाणि मग जरूर तर तिच्याशी लग्न करण्यास त्यांनी
कुलपरवाना मिळविला !
प्रोढविवाह म्हटला म्हणजे तो कुमारिकेशीं. असो अथवा विधवेश्ी असो,
बिबाहापूर्वी प्रियाराघन, बरलभोपासना अथवा वशीकरण इत्यादि विदेशी शिष्टा-
चार हळुहळू आलेच. बॅरिस्टर मुकजीं नामक एका विद्वानाने (1)ललया ह यावे
181] 00] पर्तेणड ) हिन्दु जनाचा ऱ्हास आणि अधःपात या नांवाचे एक
पुस्तक अलीकडे लिहिले आहे. ते बंगाल्यांत लोकप्रिय झाले असून त्यास
जोडलेल्या डो० सर पी. सी. राय याच्या प्रस्तावनेत “भरतखडाच्या पुनरु-
जीवनाचा खास संदेश' अशी सदर निबंधाची सूत्रबद्ध स्ठुति केली आहे. या
पुस्तकाचे विषय म्हणजे हिदुसंस्कृतीचा भयंकर विपर्यास, वेद, पुराणे आणि
ब्राहषण यांची परमावधींची टवाळी आणि सुधारणेचा विलक्षण हब्पास
हेच होत. प्रकृत विषयाला लागू असे त्या निबंधांतील कांही उतारे
श्री ० ठाकरे यांच्या भाषांतरावरून आम्ही खाली देतो! ---
“६ तुमच्या समाजांतील तरुण ब तरुणी कधींच एकत्र येत नाहींत.
विचार व विकारविनिमयासाठीं एकत्र मिसळण्याची त्यांना कधी संधीच मिळत
नाहीं. यब्चय्रावत वस्तुमात्राला स्पर्शेमात्रानेच रोमांचित करणाऱ्या इंश्वरदत्त
प्रेमाच्या जादूची भावना त्यांच्या हृदयांत कधींच स्फुरण पाबत नाहीं.”
:: बोळूनचाळून जातीचा तो पुरुष, शिकारी वृत्तीचा. आयुष्यांत थोडा
बेळ तरी त्याला शिकार करण्याची मोकळीक द्याल कीं नाहीं १? एकोणीस
वीस वषांच्या आंत त्याचे आईबाप त्याचे लझ करोत बा न करोत, तरुण
स्त्रीची प्रेमयाचना करण्याची त्याची निसर्गजात भावना चुरडली जाणें शक्य
नाहीं. तरुण कुमारीच्या प्रेमयाचनेंत काय लज्जत असते, याचा एकदां
तरी अनुभव घेतल्याशिवाय त्याची लाल्सा तृस्त व्हाबयाची नाही. जशा
लहानपणी गोंवर कांजण्या एकदां येऊन जायच्याच, त्यांतलाच हा निसर्ग-
(४)...१०
१७४ पहिले चुंबन [भाग ४ था
जात प्रकार आहे, योग्य दर्जाच्या कुमारिकांशीं बोलण्याचालण्याची त्याला
मोकळीक द्या; आणि एकदां तरी १७ ते २१ बषांच्या वयाच्या दरम्यान
त्याला निष्पापपणे जबरदस्त अदा प्रेमपाशात खुद्याल सांपट्टं ग्या, झाले
तर यांत अंतीं त्याचे हितच होइल.”
“* प्रेमयाचनेच्या सगळ्या घडपडी यशस्वी होतांक्षर्णाच तारुण्याने मुसमुसणाऱर््या
त्या तरुणाला भावी जीवनग्रथीचा इपारा म्हणून मिळणार प्रेमाचे बक्षिस-त्या
निष्पाप कुमारिकच खास पहल गाडस युवन ! बस्स, त्यापुढे कोणत्या मालवान
बक्षिसाची आठवण त्याला सर्व आयुष्यभर विदोष्र सुखदायक होइल? या
बक्षिसाची किमत कोण करणार? आणि याची आठवण क्याने बुडणार १
माझी खात्री आहे की, तुमच्या त्या प्रेमचद रायचंद स्कालरारापा किवा ती
टागांर-ला मेडल, यांपेक्षा त्याला त्या प्रथम चुंबनाची किमत खात्रीने जास्त
बाटेल. ><९><८< त्याची गोड आठवण, त्या प्रसगाचा विचार, पुढील आयुष्यांत
कतव्याचे निरनिराळे झगडे लढतांना त्याला स्फुरण देतील,”
६ हुत्क़ी त्याच्या ( हिट तरुणाच्या ) मनांत एका बाजला अमिजात शुद्ध
निसगर्बाद्वध आणि दुसऱ्या बोजळा त्याच्या डोक्यांत लोकिकी कल्पनांनी
“मजञाव' 'मजञाव' म्हणून उत्पन्न कलली तिरस्कारबुद्धि याचा सारखा झगडा
चचाळलेला असतो. पण किती झाले तरी तो स्त्रीच्याच उदरातून जन्माला
आलेला ! कितीही शिकवण दिली तरी त्याचा स्त्रीविषयक निसर्गरबुद्धि वर
उसळी मारल्याशिवाय कशी राहणार १ ”
“६ स्त्री ब पुरुष दोघांनाही हिदस्थानात तारुण्याचा उमलता बहार काय
असतो याची जाणीबच कधी अनुभबण्यास मिळत नाही ”
: एवढ्या मोख्या अफाट हिंदुस्थानांत तरुण स्त्री-पुरुष कधीच एकमेकांच्या
प्रमपाशांत सापडत नाहीत; आणि जर यदाकदाचित प्रेमभावना उदित
झालीच तर तिच पर्यवसान अकाली अनिष्ट पितृपद किवा मातुपद यांतच
व्हायचे ! या विस्तीण देशांत तरुण पुरुषाला आपल्या आयुष्यांत पहिल्या
कुमार्रीचुंबनाची गोडी अनुभविण्याची कधींच संघि मिळत नाहीं. त्यामुळें
नसानसांतून ज्याची स्मृति सळसळत जाईल आणि जो त्याला उमदा माणूस
बनबील, अश्या त्या अनुपम अनुभवाला तो कायमचा मुकतो. ही गोष्ट अत्यंत
अप्रयोजक आणि निसर्गाविरुद्ध आहे.”
प्रकरण १४ वें.] वशीकरण १७५
बॅरिस्टर मुकजींसारख्या जाड्या बुद्धिवाद्यांनी हिंदूंचा अधःपात ह्या-
नसारख्या अत्यंत गंभीर विषयाचे विवेचन करतांना वरील विचार व्यक्त केले
-आहेत आणि हे पुस्तक भारतीय बोद्धिक मंडळानं प्रसिद्ध केळे आहे. दिवाय
“माझ्या सव देशबांधवानी प्रस्तुत प्रबंध अवर्य विचारांत घ्यावा अशी “ भारत
महर्षि ” डा० सर पी. सी. रॉय ह्याची या निबंधास जोराची शिफारस आहे.
शुकाचायानी रासलीलांच वर्णन कराव त्याप्रमाणे हे एक गृढच आहे. तरुणतरुणी-
च्या चुबनापयत गेलेल्या उत्कट प्रेमास निप्पाप हे विशोषण लावल्याने, विवाहा-
पूर्वीचा हा सव आचार जर पवित्र व दिष्टसमतच होत असेल, आणि चातु-
वण्यांचा निःपात व स्त्रियाचा स्वेराचार ह्यावरच जर हिंदूंचा उत्कर्ष खोळंबून
असेल, तर हिंदूनी आपल्या वृद्ध मातृतुल्य संस्कृतीस लवकरच डोळे मिटा-
वयास सागावे हृ बर !
प्रोढविवाहात आम्हास जो अनिष्ट प्रकार वाटतो तो हाच. ह्या वशीकरण-
प्रयत्नाची कायदेशीर लग्नात पूतता हेईपयत उभयतांची मने अगदीं शुद्ध व
निष्पाप राहतात असे मानणे म्हणजे डोळ्यावर बळेच कातडे ओढण्या-
प्रमाणेच आहे. झाक्य काय आणि अशक्य काय हे येथे पहावयाचे नसून
तरुणपणच्या साहजिक मतुष्यस्वभावाप्रमाणे मन व शरीर भ्रष्ट होण्याचा
संभव ह्या पद्धतीत करितरी जास्त आहे, इतकेच आम्हांस म्हणावयाचे
आहे. आणि ब्राह्मदृष्टीने नीतिशास्त्रात गेरबाकब असलेल्या हिदुसमाजास
नीतिशास्त्राचे घडे शिकविणाऱ्या ब्राह्मानीं या पद्धतीचा इतका जोरान
पुरस्कार करावा, हे मोठेच आश्चवय़ होय. तसेच मिश्रविवाहपडधतींत
ह्या वशीकरणरूष खेळखडोंब्याचे क्षेत्र अमयाद बाढवून त्राह्मानी स्त्रियाच
९ रुचिवेचित्य हेच विषपटोलप जीवाचे हित नसेल तर ) कोणत हित साधले तं
कळणे कठीणच आहे. आम्हाला आवडेल त्या परजातींतील व धमातील पुरुषा-
शीं आम्ही विवाह करणार, अशी ब्राह्म स्त्रियांनी कधी म!गणी केल्याचे आमच्या
ऐकिवांत नाहीं, हिंदुस्थानातील कुलास्त्रया आज कोणच्याही पंथांत असोत,
त्यांचा मूळचा (ब्राह्मनिदित ) स्त्रीधमं अजिबात जाण्यास अद्याप कित्येक
पिढ्या जाव्या लागतील यांत शंका नाहीं. तूर्त स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याच्या
मिषानें ब्राह्मांनीं आपल्या विषयबासना मोकाट सोडल्या आहेत, इतकेच
सरं, यामुळेच सुधारणा हा शब्द कितीही गोड असला तरी तो पापमूलक
६७६ त्त्रियांसबंधी (विचार [माग ४ था
आहे असें कित्येक वेळां आढळून येते. अगोदर पाष घडावे आणि मग त्या-
बर अंतरपाट टाकून शुभमंगल म्हणावे. चोरी होऊन गेल्यावर सावधान
म्हणावे, असाच बटुतेक सुधारणांचा जन्म असतो, हे बारकाईने पाहिल्यास
दिसून येईल. सुधारणांत जो दृष्ट भाग असतो तो ओपचारिक राहतो.
अनिष्ट भाग मात्र बेसुमार बळावतो, देशकालमानाने प्रौढबिवाह हा आपद्धम
म्हणून कां होईना आज क्रमप्राप्तच झाला आहे. अर्थात् लझाच्या बयाची
मर्यादा थोडी बाढविगे यांत कांहीं गैर नाहीं. परंतु ठाकूर आणि सेन या
ब्राह्म पुढाऱ्यांच्या घराण्यांतही बालविवाह जर अपरिहायं होतात, तर मग
प्रौढबिवाहाची ही रिकामी इंग्रजी कायद्याची सक्ति वशाला ! आणि सक्ति-
चीच जरूर असेल तर मग बालविवाहाला साखरपुडा म्हणून पळवाट काढण्यांत
तरी मुद्दाम कायदा घडविणाऱ्या केरावचंद्र ह्या पुढाऱ्याची काय निष्ठा
राहिली ? तसेच जर वालविबाहनिप्रेधक सक्तीचा कायदाच पाहिजे, तर
मद्यपाननिपष्रेधक कायदा मागण्याची सूचना ब्राह्मसमाजांत पुढे आली तेव्हां
त्राह्मानी कां माघार घेतली १? काय बालविवाह पेक्षा दारुडे होण, कमी निद्य
आहे काय १ तात्पर्य, ब्राह्माच्या ह्या सुधारणेच्या अट्टाहासांत निप्कारण परंपरा-
द्वेष, ब्रह्मद्वेष, शास्त्रीयकमंद्रेप ब सुखलालसेची लाचारी याहून अधिक तथ्य
कांहीच दिसत नाही.
ब्राह्ममाधनाचा विचार करतांना पंडित सीतानाथ तत्त्वभूषण यांनी
स्ञ्ियाशीं संबंध' या विषयावरही आपले विचार प्रदारात केले आहेत. ते
त्या ठिकाणीं जरी अप्रस्तुत नसले तरी त्यांचा समावेदा आम्ही याच प्रकरणांत
करीत आहोत. पंडित सीतानाथ यांच्या म्हणण्यांतील भावार्थ असा:--
कित्येक सुप्रसिद्ध धमपंथाच्या अपयश्याचे बीज, त्यानी स्त्रियांसंबंधी' प्रश्न
योग्य रीतीने सोडविले नाहीत, यांतच आहे, स्त्रियांसंबधी भिन्न विचार
करणाऱ्या पुरुषांचे दोन वर्ग दिसतात, एक,
स्त्रियांचा तो संग नक्को नारायणा । काष्ठ या पाषाणा मृत्तिकेच्या ॥१॥
नाठवे हा देव न घडे भजन ! लांचावले मन आवरेना ॥२॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियांच्या द्वार । लावण्य ते खरें दुःखमूळ ।।२॥
वुका म्हणे जरी अभि झाला साधु । परी पावे बाधु संघद्टणें ॥४॥
"अस्ते म्हणणारे विरक्त ग्रइस्थ, त्रझचारी किंवा संन्याशी यांचा बर्ग, आणि
भ्रकरम १४ वे.] स्रीविषयक कल्पना ६७७
दुसरा स्त्रियांस केवळ उपभोग्य वस्तु किंवा प्रापंचिक स्वास्थ्याचें एक साधन
असं मानणारा, असे दोन वर्ग आहेत. पण ह्या दोन्हीही दृष्टि चुकीच्या
असून, सत्य ह्या दोन टोकांमध्ये आहे.
पंडित म्हणतात कीं, “' स्त्रियांसबंधी अ्युद्ध चित्त ब विकारी नजर ह पाप
मनुष्यास अत्यंत दुस्तर आहे, इंश्वरचितनाने अंतःकरण सदा व्याप्त असल्या-
शिवाय या पापापासून सुटका नाही, इतकेच नव्हे तर “ नरनारी साधारण
समान अधिकार” हे तत्त्व आपल्या मनात पूणपणे बिबल्यावाचचून अंतःशुद्धीचा
ग्रयत्न म्हणजे नुसता द्राविडी प्राणायाम आहे. आपली समाजरचना या ब्राबतीत
अत्यंत सदोष आहे. त्यांत आपण क्रांति घडवून आणली पाहजे. पुरुष हा
स्वामी असून स्त्रियानीं त्याच्या आधीन राहिले पाहजे, ही भावना नष्ट झाली
पाहिजे. स्त्रियास आपले सहभागीदार व सद्दकारी आपण मानल पाहिजे, त्यांस
आपण आपल्या मायबहिणीप्रमाण टेखळल पाहिजे. दडील माणसानी आपल्या
घरच्या मुलांमुलीस सारखेच वागविले पाहिजे, स्त्रियाचा उपयोग त्यानी घरात
काबाडकष्ट करावे व पुरुषांच्या विपयकामना पुरव.व्या इतकाच जुने लोक
करीत आले, आणि आता नबीन प्र(तोष्टित सुधारवाच्या कुटुबातील (स्त्रियांसही
चांगल्या नटवून थटवून खाणे, गाणेबजावणे, खेळ, नाच याच्या मजल्सीत
मनोहर बाहुल्या म्हणून मिरवण्यात येतात, पुरुपाच्या वाड्ययात्मक किवा
लोकोंपकारी कोणत्याही व्यवसायात त्याच अग नसतच, त्याच्यापुढे बोद्धिक
अगर आध्यात्मिक संस्कृतीचे ध्येयच नसते. मुठीच्या लयात ञ नायाकिणींचे
नाचरंग ब दुसरे सोहाळे होतात, त्यांवरून त्याचा जन्म केवळ कामपूर्ती-
करतांच आहे अस त्यांस प्रथमपासूनच दिक्षण दिल जात ! अदा परिस्थितींत
स्ञी पाहतांच पुरुषाची नजर कामुक व्हावी यात काहीच नवल नाही,” येथ-
पर्यत पंडत सीतानाथ यांच्या विचारांत पु'वळ घेण्यासारखे आहे, यांत
शांका नाही. परंतु हा उपदेश त्यांनी त्यांच्या ब्राह्मबधूंसच करावयास पाहिजे,
शिंदुसमाजाची स्त्रीविषयक कल्पना ते म्हणतात तशी निद्य नसून ब्राह्मां-
पेक्षाही अनंतपटांनी श्रेष्ठ आहे, “पराविया नारी सर्खुमाइसमान । हे गेले नेमून
ठायींचेचि? || हे तुंगारलेल्या कुलबधूसच उद्देशून नव्हे तर एका पण्यागनेस
उद्देधून ठुकोबांनीं म्हटलें आहे. श्रीरामकृष्ण परमईस ब स्वामी विवकानंद
यौंचीही साकरय शिकवण अशीच आहे. तात्पर्य, स्त्रियांचे महत्त्व स्वतंत्रच
६७८ छय़ांतीळ स्वयॉनिणय [माग ४ था
आहे, त्यांचें महत्व बाढविण्यासाठीं पुरुषांचे बायकांशी साग्य जोडण्याचे
कारण नाहीं. शूद्रांचे शूद्रत्व घालविण्याकरितां ब्राह्मणांनी त्यांच्याशीं रोटी-
बेटीव्यवहार करावा, असे सांगण्याप्रमाणेच हा उलटा बिचार आहे.
असो. आतां हा नरनारींतील वेपम्यमाव घालविण्याकरितां पंडित जे
इलाज सुचवितात, तेही जुन्या शिस्तीच्या वाचकास कांहीसे बरिलक्षण वाटतील.
पंडित म्हणतात की, “' अबिबाहित तरुणाचे पहिले कतंब्य हे आहे कीं, ह्या
वेप्रम्यमावास मदत होईल असे त्यांनी कांहींच करता कामा नये. त्यांनी
आपल्या लझाचे बाबतीत स्वयंनिर्णयाचे तत्त्व पूर्णपणें अमलांत आणावे.
वडीलघार्री माणसे कितीही योग्यतेची ब मायाळू असली तरी त्यांच्या
मार्फतीने वघूची निवड करूंच नये, आणि वबघूही त्याप्रमाणेच वर पसंत
करताना स्वताच्या स्वतंत्र विचाराने वागत आहे असे पहावे. बडील माणसानी
वयात न आलेल्या वधूवरांची जमविळेली लये पुढे कचित् कोठे सुखावह होत
असल्यास तो अपवाद किवा काकतालीय न्यायच मानावा, परंतु काही झाले
तरी वधूवरांच्या स्वतःच्या पसतीने जमलेल्या ल्य़ांत जो स्नेहभाव वाढतो,
तो अश्या दुसऱ्यांनी जोडलेल्या जोउण्यात दिसून येण रोक्यच नाहीं, शिवाय
तरुण व'धूवगंनीं ह लक्षात ठेवावे कीं, लय हे कांही केवळ ग्रहस्थाश्रमींच्या
प्रपचकायाकरितां नाही, तर ज्ञानाजन, शीलसंवघन, इंश्वरप्राणघानाचा
आनंदभोग आणि लोकसेवा यात सहकारिकत्व असावे, हा ल्य़ांतील हेतु
आहे. याहून कमी भावना ठेवून जे लग्न करतात, ते जुन्या चाळीचे अगर
नव्या चाळीचे असोत; ते आपल्या ब्रायकांना एक भारवाही प्राणी किंव!
इंद्रियांचे खाद्य असच मानूं लागतात व त्यामुळे इतर स्त्रियाबद्दलही त्यांची
तीच भावना होते; यापेक्षा आपणास व्यवहारी व दाहाण्या म्हणविणाऱ्या शिष्ट
लोकाचे न ऐकतां तरुणांनी अविवाहित राहिलेले बरे.” स्त्री-पुरुषांनी
अविवाहित राहण्यासंबंधीं पडित सीतानाथ यांचे विचार जसे स्पष्ट आहेत,
त्याप्रमाणे जरूर तर स्त्री-पुरुपानीं घटस्फोट करावे, पुनविवाह करावे, असें
प्रतिपादन त्यांच्या लेखांत आम्हांस कोठें आढळले नाही, ही गोष्ट नमूद
करण्यासारखी वाटते.
आतां जे विवाहित झालेलेच आहेत त्यांना पंडित असे बजाबितात की,
$: त्यांनीं आपल्या स्रीला आपणापेक्षांकमी कधीही मानू नये. तर तिला आपले
प्रकरण १४ व.] स्रीशेक्षण ६ ७९,
एक स्नेही असे मानावे, सुशिक्षित समाजांतील स्त्रिया अडाणी, हेकट किंवा
अगदींच माणसांतून उठल्यासारख्या अळ्या कधी नसतात, यामुळें शेजार-
संत्रंघ, मुलांचे शिक्षण आणि बोडिक व आध्यात्मिक व्यवसाय यांत त्यांची
उत्शष्ट जोड मिळते. अशी जोड ज्या स्त्रीची पुरुषास मिळत नसेल, त्या
शीं पुरुषाने शारीरिक सबंध ठेवणे हा एक गुन्हाच होय, मानवी व्यक्तीचा
केवळ उपभोग्य विषय म्हणून उपयोग करणे हे पाप आहे. वस्तुतः प्रत्येक
मनुष्याने आपल्या आत्मशुद्वीकरितां हा बहुमोल नियम लक्षांत ठेवावा कीं,
अगदींच जरूर किवा अपरिहार्य नसेल तर स्वस्त्रीबद्दलही पुरुषाने बिपयवासना
सामान्पत्वे ठेवूंच नये. डा० जेम्स असे म्हणतात कीं, प्राथमिक देहधमांचे
चोचले पुरविण्याचे बरेतबात व योजना यात गक होण्याच मनुप्यसड्रन देईल
तर त्या देहधर्मांस अनीतिमय मनोबिकाराचे स्वरूप येणार नाही. तहान
आणि भूक भागविणे यांत निद्य कांहीच नाहीं, परंतु परोपरीची खाद्यपेये सेवन
करणारा व त्याच सदा चिंतन करीत बसणारा खादाड व दारुडा हे मात्र
तिरस्करणीय होतात. वेळी अवेळी विषयकासनेच चिंतन न करतां तिच्याकडे
राक्य तो दुलंध्य करणे हेच चित्तशुद्धीचे साधन आहे.”
ह्याप्रमाणे स्वस्त्रीसवर्थी विचार सागितल्यावर मुलांमुलॉंच्या संगोपना-
बद्दल पंडित सागतात को, “ मुलीस मुलाप्रमाणच वागवावे, जे शिक्षण मुलास
तेच सव मुलीस द्याव, मुलगा काय व मुलगी काय दोन्हीही माणसेच,
यासाठी मुलांचे मन सुसस्कृत होण्यासाठीं शास्त्र आणि तत्त्वज्ञान, काव्य
आणि कला, हांतहास आणि राजकारण, हे जसे विषय आपण मुलांस
शिकवता, तसेच ते मुलींसही शिकाविलेच पाहिजेत, मुलांस ज्याप्रमाणे घंदे-
रोजगाराचे दिक्षण द्यावयाचे त्याचप्रमाणे मुलींसही दिले पाहिजे, तिचा
नवरा तिचे पोट भरील किंबा तिच्या सासरच्या दुसऱ्या माणसावर अबल्ंबून
राहिल्यास तींही तिळा पोसतील हे विचार मूखपण|चे व तिटकारा आणणारे
आहेत. स्त्रियांना ग्रहुव्यवस्था व बालसंगोपन हेही काळजीपूबक शिकवावे,
पण हेच त्यांच काम असे मात्र समजू नये. उलट पुरुषाचेही हे काम आहे
हें लक्षांत ठेवावे.
“ आईंबापांनीं आपल्या मुलांस दूर करूं नये. त्यांच्याशी निकटसंबंध ठेवावा.
कुलाचे शील ब चालरीत मुले पाळतील अशी काळजी घ्यावी, आपल्या स्वभावा-
६८० कुल-शीरछ [भा.४ प्र.४ वे.
वीं न जमणाऱ्या कुटुंबाशी आपल्या मुलांचा संबंध येऊं देऊ नये, तरुणपणच्या
देहघमांची त्यांस कल्पनाही न शिवेल अशी काळजी घ्याबी. मुलींच्या लझाची
फाजील काळजी बाहूं नये. पुरुषाशी संबधित असल्याबांचून मुलीचे अविवाहित
जीवित व्यर्थ होय, अश्या घातक कल्पनेस आपण अवसर देऊं नये. आपणांस
अनुरूप अशा कुळांशीं सोयरीक जोडावी, सोयरेसंबंध जोडताना आपली
साधी राहणी, शुचिर्भूतपणा, घर्भपरायणता इत्यादींचे रक्षण, जातिनष्ट हिंदूच्या
इतकेच डोळ्य़ांत तेल घाळून करावे, उदाहरणार्थ, ज्या घराण्यांत चाली-
रीतीचा डोळ, भपका, चैनबाजी, ग्राम्य विषयाची चर्चा, ध्मांसबधी ओदा-
सीन्य असे प्रकार आढळतील, ते नातेवाइक असले तरी त्यांच्याशी कसलाच
संबंध ठेवूं नये, खोट्या उदार सुधारणामताच्या नादीं लाणून, असल्या
कुटुंबांचा व लोकांचा आपल्या मुलामुलींना यत्किचितही सपक होऊ देऊं नये,
पण बधूबरांची निवड करण्यांत मुलांमुलीस पूण स्वातब्य द्यावे, असे करण्यांत
त्यांचे नुकसान झाले तरी ते नुकसान त्यानी आपल्या अलोकिक आणि उदात्त
विचारानीं भरून काढावे. (विवाहेच्छूनी असा स्वार्थत्याग सोसल्यावा'चून
कोणतीही धार्मिक अगर सामाजिक सुधारणा चिरस्थायी हाणार नाही.”
ब्राह्मपंडिताचे हे बिचार आम्हास विसगत वाटतात, कारण असे पहा की,
रुणकर्मस्वमाव याची विभागणी ज्यांत सहर्जासद्ध होते ती वणव्यवस्था मोडा
आणि विबाह करतांना पुन्हा गुणकमस्वभावाचे साग्य डोळ्यात तेळ घाठून
पारखून घ्या, हा द्राविडी प्राणायामच नव्हे काय £ शिवाय, हाडारक्तात अदृश्य
असणारे पिढीजात जन्मासद्ध संस्कार डोळ्यांत तेल घाळून दिसतील काय १
आणि तेही डोळे कोणाचे तर बांकड्या नजरेने पहाणाऱ्या देहघमंबरा व कामांध
तरुणतरुणींचे, हृ आम्हास सारे विपरातच दिसते, वराने आपली वधू पसंत
करणे हा आतां शिष्टाचास्व झाला आहे. पण बरही पसत करण्याची जबाब-
दारा बधूवरच टाकण्याची पद्धत अद्याप तितकी रूढ झाली नाहीं, रियांचे
स्व तंत्र्यशिक्षण ब त्यांची वरपरीक्षा किंवा बलूभोपासना यासंबंधीं ब्राह्मांचे
विचार बरेच वादग्रस्त होण्यासारखे आहेत, तूत आम्ही त्यासंबंधी कांहींच
जास्त लिहीत नाही. पण आम्हांस असा भरंसा आहे का, हे बिचार त्यांस
लबकरच बदलावे लागतील,
प्रकरण पंधराव॑
सदावघार
सामान्यविचार
सहद्िचार आणि सदाचार असे जर धर्माचे दोन भाग केले, तर साधारण
ब्राह्मांच्या सद्रिचारांदद्दल ऊहापोह पूर्वी झाला आहे, व पुढेही होईल. ह्या-
पुढाल प्रकरणात त्यांच्या सदाचारांबद्दल विचार करावयाचा आहे. सकाळी
उठल्यापासून निजेपयंत किबहुना जन्मल्यापासून मरेपयंत माणसांनी आपली
आचारशुद्धि कशी राखावी, याबहल ब्राह्मांची मांडणी काय आहे ते पहा-
वयाचे आहे. ब्राह्मांचा धम ब्राह्मप्रमाणनिरपेक्ष असल्यामुळे स्मृत्यादि
शास्त्रांचा विचार करावयासच नको. आतां त्यांचा युक्तिवाद आणि उपयुक्तता-
वाद पाहिला तरी त्याचीही मोडणी पूवपरपरेस धरून केलेली दिसत नाही.
सदाचारांत, माणसाचे देवासंबंधीं व्यवहार ( पराविद्या ) किवा माणसांचे
माणसांसंबधी व्यवहार ( अपराविद्या ) असे त्यांचे मिन्न वर्गीकरण नाहीं.
व्यक्तीचे व कमाचे सत्त्व, रज, तम अशा त्रिगुणाच्या निरनिराळ्या मिश्रणा-
वर भेद कल्पून त्यावर त्याची सदाचाराची मोड नाही. संचित, प्रारब्ध,
क्रियमाण इत्यादि क्मविपाकशास्त्राची उपपत्तिही त्यानी सदाचार ठरवितांना
पाहिली नाही. वासनाक्षयाने जन्ममरणपरपरतन सटावे असेही त्याच्या
सदाचाराचे घोरण नाहीं. नि'काम कमयोग हाही त्यांच्या सदाचाराचा स्पष्ट
दंडक नाहीं, सदाचाराचे वर्गीकरण करणारे चार वर्ण त्यांस मान्य नाहीत,
चार आश्रमही कबूल नाहीत, स्त्री-पुरुष, बालवृद्ध अशाही स्वतंत्र भेदपरत्बे
आचारांचे वगीकरण त्यांनी केले नाही. आयोचा इतिहास, त्यांचे महोत्सव
पवण्या, देशाचार, कुलाचार यांचा त्याच्या सदाचाराला अगदीं बिटाळ नाहीं,
असे म्हटले तरी चालेल तेव्हा ब्राह्यांच्या सदा'चारासंबंधी विचार करतां नीति,
कांहीं अनुष्ठाने, सुधारणा आणि प्रार्थना ह्या विषयांचा विदोषेकरून विदेशी
अथांच्या आधारे त्यांनीं बराच विचार केला आहे असे जे ते म्हणतात.
त्यासच आम्ही त्यांचें सदाचार शास्त्र म्हणतो.
नीति आणि धम हे मिन्न आहेत, असें कित्येकजण मानतात आणि नीति
६८२ नीति आणि भमे [ माग ४ था
म्हणजेच सदाचार असें मानून त्याव्यतिरिक्त जो धार्मिक आचार त्यास तें
थांतांड समजतात, कोणी धघर्मासच सर्वस्व मानून नीतीस स्वतंत्र महत्त्व देत
नाहींत. धर्मापलीकडे नााति म्हणून कांहीं एक वेगळे शास्त्र आहे असे ते मानीतच
नाहीत. ब्राह्म नीति त्त धर्म ह्या दोहोसही मानतात; पण व्यवहारतः धार्मिक
आचार किवा शास्त्रीय कर्मे यांवर त्याचा विदोष भर नसून नेतिक आचर-
णासच ते प्रायः घर्म समजतात. खिस्ती टेखकांनीं नीतीस जे महत्त्व दिले
आहे ते हिंदु वेदान्त्यांना कळलच नाहीं, असा ब्राह्म विद्वानांचा सामान्यतः
समज आहे. यासंबधी पॉडेत सीतानाथांची कल्पना अशी आहे कीं,
उपनिषदांतून नीतिनियमांचा विस्तार नाही, याचं कारण बेदान्ताने लोकिक-
व्यवहार तुच्छ मानले आहेत, हे एक आणि श्लिवाय वेदान्तशास्त्राचा
अधिकारी साघनचतृष्टयसंपत्नञ असला पाहिजे, असा नित्रंध असल्यामुळें
साधकाने नीतिमान कस व्हावे ते सांगण्याचे उपनिपदांस कारणच पडळ नसावे
असे ब्राह्म पंडितांचे मत आहे. तरी पण विदोपेकरून अताश्वतरासारख्या
उपनिषदातून जे परमेश्वराचे वर्णन आले आहे त्यावरून प्रमुख नी(तिनियमाच!
उपनिषदांतही अप्रत्यक्न उललेख असल्याचे दिसन येते. असे ते म्हणतात,
एको देवः सव भूतेपु णूढः सवंब्यापी सव भूतान्तरात्मा ।
कमांध्यक्षः सव भूताधिवास: साक्षी चेतो कबलो निगुणश्व ॥
अथेः--एक देव सर्व भूतांमध्ये गूढरूपाने सर्व व्यापणारा, सवे भूताचा
अंतरात्मा, कमाचा अध्यक्ष, सवे भूताचे ठिकाणीं अधिष्ठान असलेला साक्षी,
ज्ञाता, केवळ आणि गुणरहित आहे.
या ते रुद्र शिवा तनूस्धोरा पापकारिनी ।
तया नस्तनुवा शेतमया गि्गिझान्तामिचाकशीही ।।
अर्थेः-र्हे रुद्रा, तुझी जी तनु कल्याणकारक, भयंकर नसलेली आणि
पापाचा नाश करणारी आहे, त्या शांत तनूने, हे गिर्रिनबासा, आम्हांला
दर्शन दे.
त्वं स्त्री त्वे पुमानसि त्वं कुमार उत बा कुमारी |
त्बं जीणी दंडेन बंचसि त्बं जातो भबासे बिश्वतोमुखः ॥
नीलः पतंगो हरितो लोहिताक्षस्तडिद्रर्भ कतबः समुद्रा: ।
अनादिमत्बं बिभुत्वेन बर्तसे यतोजातानि भुबनानि विश्वा ॥ श्रे, ९॥३-४
प्रकरण १५व.] नोतिक जीवन ६८रे
अर्थ:---तूंच स्त्री, तूंच पुरुष, तंच कुमार, तूंच कुमारी, तूं म्हातारा काठीने
चालतोस तूं जन्मल्याबरोबर विश्वतोमुख होतोस. निळ्या, हिरव्या, तांबड्या
डोळ्यांचा पक्षी तूं आहेस. मेघ तू, कठ वू, समुद्र तू, आदिराहेत ब व्याच्या -
पासून सर्व भुवने निर्माण झाली असा तू सर्ब व्यापून रहातोस,
अशा ठिकठिकाणच्या वर्णनांवरून ब्राह्म म्हणतात, परमेश्वराचे वणन
तात्विक व नेतिक दोन्ही दृष्टींनी पूवीच्या कूपीनी केले आहे. पण उत्तर
वेदान्तात त्याचा तात्त्विक स्वरूपावर जास्त भर आहे. आणि ब्राह्मांस इंश्वराचे
नेतिक स्वरूपच जास्त चिंतनीय वाटते, असा फरक आहे.
त्राह्मपडित म्हणतात काँ, “' भेदांत अभेद पहाणे हेच नेतिक जीवनाचे बीऊ
आहे. आत्मप्रतीतीत जो जीवशिवभाव व्यक्त होतो तेच नीताचे स्वरूप होय,
ज्यात खरी आ.ात्मोपग्यबुद्धि आहे तीच नीति होय, ज्यांत आत्मरूपाबद्दल
जीव भ्रात (ददसता तीच अनत, परमेश्वराची जी अंतःकरणात र्फू(त होते;
ज्यांस त्राह्मविवेकवाणी म्हणतात तीच नीति. स्थूलमानाने पाहता नंति किवः
सदाचार म्हणजे ज्ञानाजंनाच्या हव्यासाने बुद्धि प्रगल्म करावी, लोकसेवेचः
व्याप वाढवून मानवीबधुत्वाची भावना जाग्रत करावी आणि जीब ब सृष्टि
याच्या स्चनत वक्त होणारे परमात्म्याचे अलोकक सोदर्य, प्रेम आण चातय
पाहून नम्र आणे आनादित व्हावे हेच होय, किबा रसेही म्हणता येईल
की, नेतिक जीवन,चा विकास दोन तऱ्त्ने होतो. एक जीवाचे स्वाथांच्े
बठुळ वाढत वाढत कुटंब, जात, देश व अखेर अखिल भूंग;ल यास व्यापून
मानवबंधुत्वात पूण बिकास पावते. त्याचप्रमाणे इद्रियघम, बोद्धे, भावना,
आण आध्यात्मिक अनुभव याप्रमाणे अपूणातून पृणांकडे जीवात्म्याची अनंठ
उन्नात होत जाते. जीवादीबाची सापक्षता हाच नेतिक जीवनातील हेतु आहे.
नीतीची परणांत अध्यात्मात होते. ब्राह्मी स्थित हाच नीतीचा शेबट होय,
पुण्याचे फळ आत्मप्रसाद व पापाचे फळ पश्चात्ताप असे कित्येक ब्राह्म
मानीत आले; पण पडित सीतानाथ म्हणतात की, '' जीबाच्या व्यबहारावरून
देवाचा व्यवहार अनमित करणारांची ही भूल आहे. ते म्हणतात काँ, पु"य-
कमाहून थोर असे हेतुभूत फल ते कोणते, आणि पापाहून भयकर ऊसे वेगळें
फल ते काय असणार ! ताखर्य, आत्मप्रसाद हा फलरूष नसून पुण्यकर्माचेच तें
एक अंग आहे, तसेंच पश्चात्ताप हा पापाच्याच अंगभूत आहे, पश्चात्तापास
दै८४ श्रेयम्रेयवाद [भाग ४ था
झार तर उपाय म्हणतां येईल, तो फलरूप नाहींच, यास्तव पुण्यफलाचा लोभ
आणणि पापाच्या परिणामाची भीति हे सदाचाराचे शुद्ध हेतु नसून आत्म्या-
करितांच आत्मप्रेम अस। निहेतुक माव पाहिजे. पंडितजीचे जरी असे हे स्फुट
विचार असले तरी सामान्यत्वे पाहता ब्राह्मांची सदाचाराची कल्पना शुद्ध
सात्विक नसून सत्त्वराजासक आहे. त्याचप्रमाण श्रेय आणि प्रेय ही उपानषर्दा-
तील परिभापा जरी ते वापरतात, तरी श्रेय हे केवळ आत्मगत किंवा
कतुवाच्य आहे, बाह्यार्थवाच्य नाही असे ते मानीत नाहीत. म्हणजे मनुष्यानें
-मनुष्याशी वागण्याच्या पद्धतीचाही ते श्रेयातच समावेश करतात, वस्तुतः
बेदान्तमताप्रमाण श्रय ह केवळ साच्विक आ,ण प्रेय ह रार्जासक व तामसिक
असेच मानले पाहिजे. किंबहुना निस्त्रेगुण्य हेच श्रेय असावे. पण ब्राह्माची
व्यावहारिक दृष्टि सत्वरजापलीकडे प्रायः जातच नाही.
ह्या श्रेयप्रेयवादाचा समन्वय करण्याच्या मोहात आधुनिक विद्रवानानी
जो गोधळ केला आहे, त्यासबंधी एका विद्वान ब्राह्म-लेखकांचेच विचार
आः'ही खाली देत आहोत.
“५ आपल्या आयुष्यात असा एक काळ येतो कीं, त्या येळी श्रेय काय ब प्रेय
"काय यातील भेद आपल्याला स्पष्ट कळत नाही. एक मार्ग आत्मसंयमनाचा
आहे तर दुसरा स्वार्थपरायणतेचा आहे. साधकाने प्रथमच आपण कोणत्या
मागाने जाणार, मृत्युपथास लागणार, काँ अमृतत्व प्राप्त करून घेणार हे
नक्की ठरविले पाहिजे. ब्राह्मसमाजाने आपले एक नवीन ध्येय निर्माण करून
हा प्रश्न अधिकच रुतागुतीचा केला आहे. प्राचीन आचाय असे सागत आले
को, ज्यास इंश्वर पाहिजे असेल त्याने जगाचा मोह सोडला पाहिजे. परतु
ब्राह्धमांची शिकवण अक्की नाही. ब्राह्मममाची शिकवण अशी आहे कीं,
ब्राह्माने संसाराचा त्याग करता कामा नये. त्याने प्रापंचकाची ब नागारकार्ची
सवे कर्तव्ये केलीं पाहिजेत, मुलेबाळे ब ब्रायको याच्या प्रेमात त्यांनीं इश्वराचा
साक्षात्कार पहावा, आणि प्रबाहप्रतित प्रपचातील रोजची सव कामे करण्यातच
इंश्वराची सेवा व उपासना मानावी, सानकाच्या बासना आणि भावना ह्या
इश्वराच्याच देणग्या आहेत, त्याअर्थी त्यास साधकाच्या मागोतील प्रातिबंध
असें मानतां येत नाही. निरनिराळ्या प्रकारचे भोग आणि करमणुकी ह्या
च्पापमूलक किंबा मनास भ्रष्ट करणाऱ्या आहेत असं मानूं नये, आपल्या गरजा
प्रकरण १५ वें.] सुखोपभोग ६१८५.
उत्तरोत्तर वाटत आहेत आणि आपल्या वाढत्या संस्कृतीच्या विकासासाठी
त्यांची फार जरूरी आहे.
“ ह्याप्रमाणे ज्या निरनिराळ्या प्रकारच्या रुखोपभोगांचा पूर्वी साघकाला
त्याग सांगगतला होता, तेच भोग आतां निराळ्या दृष्टीने ग्राह्य ठरले आहेत,
त्यांतही अलीकडील शास्त्रीय दृष्टीने पाप आ'ण गन्हेगारी यासब्धी भावना
अगदीच बदलून, रोगी मनुष्याप्रमाण पापी व गुन्हेगार मनुप्याबद्दल कोव
करावी, द्वरेप करूं नये असं ज नवीन मत बनत आहे, तेही फार धोक्याचे
झाल आहे. पूर्वीचे घमिष्ठ लोक आत्मनिग्रह आणि प्रेम इत्यादि गुणांनी
आपला प्रपंच पावन करीत असत; परंतु आतां पाप आणि नरक इत्यादे
कल्पना इष्ट आहेत असेच मानण्याकडे प्रवृत्ति होत आहे. मनष्यांतील पशु-
वृत्तीचा निग्रह करण्याचे ऐबजीं, तिला पूणपणे स्वेर साडावे आणि मनुष्यां-
तील अत्यत घातुक भावना आणि विकार यांचे कोडकोतुक करून त्यांस
उत्तेजन मिळाव अस वाडाय हल्ला प्रासद्ध होत आहे, आधुनिक शिक्षण
आणि सुधारणा यांचा हा भयंकर पारणाम आहे. जे पूर्वा द्रेप्य किंबा त्याज्य
म्हणून गणले गेले होत, ते गोहव्दा जीवास प्रिय असल्यामुळे त श्रेय असे
मानून लोक त्याच्यामागे लागले आहेत.”
“ ब्राह्मापुढ हा अत्यंत कठिण प्रश्न येऊन पडला आहे. त्यानी ज धर्मांचे
नवीन ध्येय बनावेले आहे ते प्रपंचांत राहूनच साधावे असे त्यांचे म्हणणे
आहे. पग्तु आधुनिक सस्काते आणि शास्त्रीय सशोधन ह्या बब्या नांबां-
खाली होणाऱ्या क्रान्तीने ब्राह्मांच्या अत्युच्च ध्येयाचा आज व्यवहारतः अध:-
पात होत आहे. आजकालचे नामधारी धघमात्मे भलभलत्या मतांचा ब
विचारांचा फेलाव करीत आहेत. यासाठीं प्रत्येक ब्राह्माने ह अबश्य लक्षांत
ठेवावे की; सत्य आणि असत्य, श्रय आणि प्रेय यात कोणतीही तडजोड
आणि समन्वय हाणे शक्य नाहीं. यास्तव त्यांनीं वाटेल तो स्वाथव्याग करून
प्रयाचा मोह नि:रोष सोडावा आणि श्रेयसंपादना्थच झटावे. ही निवड
साधकाने प्रारभींच करावी; आणि अदा रीतीने ज्या साधकाचे प्रारंभीचे प्रयत्न
श्रेयरूप इंश्वराची प्रातति व्हावी असेच असतात, त्यास अखेर असा अनुभव येतो
कीं, इंश्वराची प्राप्ति करून घेण्याच्या एकनिष्ठ प्रयत्नांचे पर्यवसान इश्वरानेंच
उलट आपली प्राप्ति करून घेतली; आपणच ६/बराच्या सर्वस्वी आधीन झालों
८६ सवभूतहिते रतः [भा.४प्र. १५व.
ऱ्या केवल्यांत होते. आणि मग वेदान्त्यांचा अद्वेतवाद आणि अबतारबाद यांतील
रहस्य पुरे पटते.” संप्रदायाचा अभिमान सोडून ब्राह्मलेखक लिहू लागले म्हणजे
वेदान्ताचीच भाषा कशी बोलतात, याचा हा उत्कृष्ट नमुना म्हणून बाचकांस
थोड्या विस्ताराने सादर केला आहे. मात्र त्यावरून सव साधारण-ब्राह्मांचे
असेच विचार आहेत, असे मात्र कोणी समज नये. पिडांतला इंद्रियगण व
-ब्रह्माडांतीलळ मानवगण या दोघाचा सतोप्र हेच त्राह्माचे सवसाधारण ध्येय, हाच
त्यांचा सदाचार आणि हेच त्याच्या इ*वरोपासनेचे व्यावहारिक रूप आहे.
ब्राह्मांचा स्थितप्रज्ञच काय पण सर्वभूतांतरात्मा परमेशवरही 'सवेभूत-
हिते रत;' ह्या विशिष्ट लक्षणाने नित्य युक्त आहे. अर्थात् त्याच्या सदाचाराचे
शाब्दिक ध्येय साम्यवुद्धीपेक्षांसवभूतहित हेच जास्त दिसते. आधिभोतिक,आधि-
देविक व आध्यात्मिक या तीन पथांपेकीं त्राह्मातून काही जरी आध्यात्मिक
यंथाकडे थोडे झुकले असले, तरी सामान्यत्वे त्याचा कळ आधिदवतपश्षकडे-
च दिसतो. स्थितप्रज्ञ हे विधिनिषेधातीत असतात आणि त्याच्या वर्तनाने
सिद्ध होणारे नीतीचे नियम हेच मनुष्यास किच्याप्रमाणे प्रमाण होतात, हे
सिद्धान्त ब्राह्मांस मान्य नाहींत. त्यांचे विधिनिपरेथ कधीच सरत नाहींत आणि
त्यांचा आधिदेवतपक्षच लंगडा असल्यामुळे त्यास प्रमादरहित असे कोणीच
दिसत नाही, तात्पर्य, 'मनःपूतं समाचगेत' हृ त्यांचे सदाचाराचे प्रथक्करण
आणि स्वतंत्र शास्त्र आहे. कार्याकार्यथ ठरविण्यास कोणतही शास्त्र ते मानीतच
नाहींत, असे आहे तरी संप्रदायाच्या दृष्टीने लौकिक व्यवहार व धार्मिक
आचार असे सदाचाराचे भेद त्यांना करणे भागच पडले. शा*वत धम म्हणून
कांहीं सावत्रिक तत्त्वे जरी त्यांस मान्य असलां, तरी त्यानीं आपल्या सांप्रदायिक
समांवे सतत वेिष्ट्य राखण्याचा आस्थापू्वक प्रयत्न केला आहे. धार्मिक
आचार व संस्कार हेच धर्माचे मुख्य अंग आहे. त्याचप्रमाणे साधारण-ब्राह्मांनीं
आपल्या धार्मिक आचारांस व्यवस्थित रूप देण्याचा अलीकडे विशेष प्रयत्न
केला आहे. आणि 'त्राह्मांचीं अनुष्ठाने व प्रार्थना” या नांवाचे एक लहानसे
सुस्तक त्यांचे अध्यक्ष पं> सीतानाथ तत्त्वभूषण यानीं लिहिळे आहे. त्याची
ऱ्थोडक्यांत रूवरेषा आम्ही यापुढे देत आहोत,
प्रकरण सोळावं
सदाचार (पुरं चाटू)
नित्यकमे किंवा प्राथना
१ प्रातःस्मरण-_ ह्यांत आत्म्याचाही जो आत्मा त्याचे मातृपितुभावानें
स्मरण करून त्यांन आपले निद्रेत रक्षण केल, जाग्रत करून पूर्वस्मृति दिली,
पदोपदी पुढोळ मार्ग दार्खाविला, याबद्दल आभार मानतात. ब पुढे
माझ्या हातात हात घाळून त् माझा नित्य सांगाती हो. तुझी पवित्र दृष्टि
माझ्या कायिक, वाचिक, मानसक अपराधांकडे असूं दे. मजकडून चूक
होईल त्या वेळो साबध कर व आओदासीन्य ग्रेइल त्या वेळी उत्तेजन दे.
आजच्या सुखदुःखांच्या अनुभवाने तूं मला वूर्वीपेक्षा अधिक जवळ कर, आणि
तुझ्य] व माझ्या ऐक्याचा सोन्याचा दिवस लबकर येऊ दे” अशा अथाची
प्रार्थना असते
२ पणांग उपासना (सावंजानेक) -- ह्या उपासनेच्या आरंभी एक पद्य
म्हणतात. नतर आचायाकडून उद्घोधन होते. त्यात प्रार्थनेचे पूर्वी मन इश्वरा-
मिमुख असावे, मनांत उत्कटता असावी, म्हणजे इश्वरही आपल्या भावाचा
भुकेला आहे, असे आढळेल. ती प्राथनेची घडी त्यानेच जमवून आणली
अशी भावना ठेवावी, आणि त्यानेच उत्पन्न केलेल्या सद्धावनेन उपासकाचीं
अंतःकरणे उल्हासत, उदात्त आणि पवत्र होवांत, अशी आस्था बाळगावी,
वगैरे गोष्टी सांगण्यांत येतात. नंतर पुन्हा एक पद्य होऊन, आचाय ब सर्वे
उपासक मोठ्याने खड्या ब स्पष्ट स्वरांत --
सत्यंज्ञानमनन्तं ब्रह्म । आनन्दरूपममृतं याद्विभाति !
शान्तं शिवमद्वेतम् । झुद्धमपापविद्धम् ।
हा मंत्र म्हणतात. आणि माणून आचायाची आराधना सुरू होते. आराधनेत
बरील मंत्रांतील प्रत्येक शब्दाचा अर्थ विस्तारपूर्वक करण्यांत येतो. उदा-
हरणार्थः-- तूं आत्म्याचा आत्मा, जीवाचे जीवन, विचारशक्तीचा उगम
असा अंतर्यामिन् आहेस, तुझ्या सत्तेतच आम्ही जगतों ब वागतों, सवेत
१८८ पूणीग उपासना [माग ४ था
तुझीच सत्ता संचरली आहे. तुला सोडून आम्ही कोठें जाणार ! तुझी सर्वज्ञ
दृष्टि आम्हांवर आहे, आमचा स्वभाव तुझ्यापासून छपवितां येत नाहीं. तुझ्या-
इतका जवळचा मागंदर्गाक इहलोकीं दुसरा कोण असणार ? तूंच सर्व जगाचा
नियंता आहेस, आमच्या उत्तरोत्तर विकास पावणाऱ्या मनास तुझे उदयोन्मुख
तूं पटबीत असतोस. तूं अणूंत जसा पूर्ण आहेस, तसाच विश्वांतही पूण आहेस.
तूं दिक्कालानवच्छित्नञ आहेस. आम्ही अत्यंत क्षुद्र जीवही तुझ्याच अमयाद
शक्तीच्या आधारावर आहोत. याप्रमाणे चोहाकडून तूच आम्हांस व्यापले आहेस,
असे पाहून आम्ही निश्चित ब शांत होतो. तुझ्या आनंदरूपाने सवे विश्व व्यापत
आहे. पण ज्यांस तुझे सप्रचित ऐक्य घडते त्यांस अद्वितीय अशा परमानंदाचा
लाभ घडतो. आम्ही अगदी क्षुद्र व्यवसायांत असतांही आमचे जीवन तुझ्याच-
साठीं आहे, असे आम्हांस वाटते. तुझ्या ज्ञानाने आमचीं मने संतुष्ट होतात,
तुझ्या प्रेमाने चित्त समाधान पावते, तुझ्या सेवेने इच्छापूर्त होते, आणि
तुझ्याशी पूर्ण ऐक्य झाल्याने पूर्णानंदाची प्रात्ति होते. अशा अभेदानंदांत
असतांना तुझ्या अमयाद प्रेमाचा आम्हांला अनुभव घडतो. तसे प्रेम दुसर्या
कोणाचे असणार ? ह्या अखिल विश्वातील नानाविध रूपांत आणि योजनेत
आमच्यावरील तुझे प्रेम व्यक्त होत आहे, आणि अशा रीतीने दिवसानुदिवस
तुझें आणि आमचे ऐक्य रढतर व शाश्वत होत आहे. तूं एक आणि अद्वितीय
आहेख. निरनिराळ्या व्यवसायव्याप्रत्वांत आणि व्यवधानांत एक ध्येयरूप
असा तूंच आमचा स्वामी आहेस. सर्वे विश्वाचा केद्र तू आहेस. आणि
आम्हांस कळो बा न कळो तूं आम्हांस आपल्याशीच नेत आहेस. त्याच-
प्रमाणें तूं पवित्र आहेस, आमचे हातून पाप घडलें तरी तूं आम्हांस टाकून
न देतां अनुतापजलाने आम्हांस शुद्ध करतोस. ज्या दिवर्शी आमच्या इच्छा
तुझ्याशी एकरूप होतील, आमची ही बणवण थांबेल आणि आम्ही सर्वस्वी
तुझे होऊं, तो दिवस धन्य होय, आमच्या आत्माचा तुझ्याशी ज्या क्षणी
समागम होतो, त्या वेळीं त्या सोन्याच्या दिवसाची अंधुक कल्पना येते !
तुला आम्ही आमचे आत्मार्पण करतो ब पुनःपुन्हा प्रणाम करतों.
ह्यानंतर कांही क्षण शांत चित्ताने सवजण इश््बराचे ध्यान करतात, नंतर
आचार्य ब उपासक मिळून खालील महानिर्वाणतंत्रांतील थोडा फेरफार केलेले
“लोक म्हणतातः
प्रकरण ११ैवे.] स्तोश्रे ६ ८९,
3? नमस्ते सते ते जगत्कारणाय । नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय ।
नमो 5दरततत्त्वाय मुक्तिप्रदाय । नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्बताय ।
त्वमेकं शरण्यं त्वमेकं वरेण्यं । त्वमेक जगत्पालकं स्वप्रकाशम् ।॥।
त्वमेकं जगत्क्त पातुप्रहतु । त्वमेकं परं निश्चल निर्विकल्पम् ॥
भयानां भयं भीषणं भीषणानां। गाति प्राणिनां पावनं पावनानाम् ॥
महोच्चैःपदानां नियन्तु त्वमेकं । परेषां परं रक्षणं रक्षणानाम् ॥
वयन्त्वां स्मरामो वयन्त्वां भजामो । वयन्त्वां जगत्साक्षिरूपं नमामः ॥
सदेकनिधानं निरालंबमीरां | भबांभोधिपोतं दारण्य त्रजाम: ॥
त्यानंतर पुन्हा सर्वजण उपनिषदांतील व क्रग्बेदांतील खालील प्रार्थना
क्रँवा त्याचा गद्याथ म्हणतात.
“८ असतोमा सद्रमव, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा5मृतं गमय,
आपविरावीमएध्रि, रुद्र यत्ते दक्षिण मुख तेन मा पाहि नित्यम्. | अर्थ:---
असतापासून सताकडे ने, अंधकारातून प्रकाशाकडे ने, हे स्वयंप्रकारा,
आम्हांला दर्शन दे, हे रुद्र, आपल्या दक्षिणमुखाने तूं आमचे नित्य रक्षण कर.]
ह्यानंतर पुन्हा एक पद्य गातात. नंतर आचार्य जगत्कल्याणासाठी प्राथना
करतात. आणि मग एखाद्या शास्त्रव्चनावर आचार्यांचे प्रवचन होते. प्रव-
चनाचे अखेर त्यात वर्णिलेल्या गुणाचा विकास व्हावा, म्हणून देवाजबळ
आचार्य करुणा भाकतात आण नतर सवजण खालील मंत्र म्हणतात.
५: 3% एकमेवाषद्रितीयम्, सत्यमेवजयते, ब्रह्मकपाहिकेवलम् शांतिः शांतिः
शा[तः.'' अखेर पडित शिबनाथशास्त्र्यांचे खाळील कछोक किबा दुसरे एखादे
पद्य म्हणून उपासना संपते.
नमो नमस्ते मगवन् दीनानां शरण प्रभो । नमस्ते करुणासन्धो नमस्ते
मोश्षदायक । पितामातापरित्राता त्बमेकं शरणं सुह्ृत् । गतिरसुक्तिः परा सम्पत्
त्वमेव जगतां पतिः । पापम्राह समाकीर्णे मोहनीहार सवृते । भवान्धी दुस्तरे
नाथ नोरेका भ॑बवतः कृपा । त्यत्कृपातराणि देहि देहि नाथ वराभयं । मृत्युमाया-
मये घोरे संसारे देहि मे5मृतम् । लिप्रं भवतु शान्तात्मा भक्तस्ते भक्तवत्सल )
निबाणं यातु पापामित्बत् प्रसादात् परमेश्वर । [ स्तोत्र सुबोध आहे. विरलार-
भयास्तब अर्थ दिला नाही]
(४),..११
१९० प्राथना [माग ४ था
(३) कोटुंबिक प्राथनाः---रोज अगर सासाहिक कोटुंबिक प्रार्थनाही
बर्रलप्रमाणेच करितात. किंबा त्यांत बराच संक्षेप्ही करतात. आदिअंती
पद्य, प्रथम कोटुंबिक स्थितीस अनुलक्षून आराधना, नंतर कांही क्षण ध्यान
करतात. अखेर “' कोटुंबिक सुस्थिति असाबी, सबानी एकमेकांशी व्यवस्थित
वागावे, कोणी कतेव्यास चुकूं नये, कामक्रोधादे मनोविकारांपासून रक्षण
व्हावे, एकमेकाचे दोष एकमेकांनी सभाळून घ्यावे आणि एकंदरीत प्रपच-
कैवल्याचा लाभ घडावा '*, अशी प्राथना असते.
(४) स्नानकाली प्राथेना:--' हे शुद्ध करणारे उदक तझ्या प्रेमाचे
विशेष व्यक्तरूप आहे. या उदकान माझे दोरीर जस रोज शुद्ध होत त्याच
प्रमाणे तुह्या समागमाने माझी आत्मगुद्धि होत जावो.”
(५) भोजनकालचा अनुग्रह ( ७7४0९) “मला अन्न देऊन माझं शरीर
रक्षण करणाऱ्या हे प्रिय माते, मला आरोग्य व बल देण्यासाठी, तू आपल्या
हातांत अन्नोदक घेऊन येथे हजर आहेस. तुझ्या कृपेने हे सार संप्रक्त झाले
आहे, ह्या अन्नाने जस माझ प्राणधारण होत त्याप्रमाणे तुझ्या अनुग्रहाने
माझ्या आत्म्यास आरोग्य व बळ ह्यांचा लाभ घडो.”
(६) रोजच्या उद्योगाचे आरंभीं प्राथनाः---“ हे स्वामिन् ! तू सबाह्या-
तर व्यास आहेस, येथील माझ्या धन्याच ख्पात तूच मजकडून सेवा मागत
आहेस, ती निर्लांभ ब निरालस वृत्तीने मजकडून करून घे. माझे हे उद्योग
तुझ्या ब माझ्यामध्ये अंतरायभूत होऊ देऊं नकोस, उलट ह्या उद्योगाचे
द्वारेच तूं मळा जवळ कर.
(७) सायंप्राथेनाः--“' हे माझ्या सहचारी मित्रा! तूच या दिवसाचा
शोेबट आणून जिकडे तिकडे शांतता केली आहेस, सारा दिवस तुझच काम
करीत असतां मी किती वेळां तरी तुळा विसरला. एखाद्या अजाण अभकास
त्याच्या मातेने सारा दिवस अंगावर वागवाब, 'व्याप्रमाणे मळा न कळताही
तूं मला सारा दिवस संभाळून मागास लावलेस; माझेकड्ून किती तरी बेळा
कायिक-वाचिक-मानसिक दोष घडले असतील, यामुळ मी खिन्न होऊन तुझ्या
समागमास अंतरलो आहे. तरी हे परमेश्वरा, तुझे स्वरूप अंधक स्पष्ट कळू
दे आणि तुझे पवित्र सत्त्व माझ्या अंतरांत उतरू दे.”
(८) शोंपी जाण्यापूर्वी प्राथेनाः---“' हे माझ्या प्रेमळ माते, सऱ्या
ग्म्क
भ्रकरण १६वें.] नवीन काय जोडलें १ ९९१
दिवसाचे कष्ट झाल्यावर तूं आपल्याजवळ निजण्यासाठी मला बोलावीत
आहेस, मी केवळ तुझ्या प्रेमाधीन आहे अस बाटते. सब अवस्थेत तुझी पवित्र
इच्छाच प्रेरक असून मला माझ्या ध्येयाकडे नेत आहे. आता ही सरांची
झोप घेतल्यानंतर जेव्हा मी जागा होइन, तेव्हा अंतबाह्य तुझ्या सान्निध्याचे
भान मला र|हील, अशी कृपा असू दे.”
पूर्वीच नित्यकम बदळून ब्राह्मांनी यांत काय सधारणा केळी त समजणे
कठीणच आहे. ब्राह्माच्या प्रातःस्मरणापेक्षा पूर्वीच्या नष्ठिकी घराण्यातून स्त्री-
पुरुषाच्या तोडून ज प्रातःस्मरणाचे शळोक, भूपाळ्या, पड, स्तोत्र ऐक येतात,
ती किती तरी प्रासादिक व अथगभीर असतात. पण सारच बदलण्याच्या
अट्टहासात ब्राह्मानी आपले नित्यकम अगदींच स्क्ष व कृत्रिम करून ठेविले
आहे. सध्योपासनेच्या ऐवजी त्याची प्रणाग उपासना दृ एक भलतच अव-
डबर झाले आहे. पाच सात मिनिटे संध्येला फुर्सूद नाही व आस्था नाही अक्शा
काळात ही कोटुंबिक उपासना किती ब्राह्म करीत असतील याची बानबाच
आहे! यापेक्षा राजा राममोहन व देवड्रनाथ ह्या ब्राह्मयुरूनी स्वानुभवान
बाखाणळेली निदान गायत्रीची उपासना त्राह्मांनी का सोडली त कळत
नाही. गायत्री मत्राच्या उच्चारांत काय अजब जाटू आहे, ह्याचा अनुभव
केवळ हिदनीच नव्हे तर ब्राह्मानीही घेतला आहे, आणि (थिञआर्सफिस्टानी
तर आता त्या मंत्राचे माहात्म्य सप्रयोग सिद्ध केले आहे. बाकीच्या माति
राहोत; पण सूये आणि आभझ़ ही तेज प्रत्यक्ष असताना ब त्याच्या उपासना
ब्राह्यांच्या पूर्वांचायांनीच रूढ केल्या असता, त्याही ह्या रूक्ष बुद्धिवाद्यास पटल्या
नाहीत असं दिसत, पडित टिवनाथशास्त्री हे कांही होम करीत असत,
कोणी ब्राह्म पचदीपांचे प्रतीक बापरीत असत, असही समजत. परंतु
सामान्यतः ब्राह्मांनी जानव्याबरोबर संघ्योपासनाही सोडली, अझीची उपा-
सना सोडली, ब्रह्मयज्ञादि यज्ञशही सोडले आणि [खिस्ती कवीची (प)
प्राथनास्तोत्रे तेबढीं नबीन जोडली.
प्रकरण स्तराव
सदाचार (पुढें चाटू)
संस्कार
(९) जातकर्मः-- मुलाच्या जन्मानंतर एक महिन्याच्या आंत जातकर्मविधि
करतात. ठरलेल्या वेळीं सर्व आमंत्रित मंडळी घरीं एकत्र झाल्यावर मुलाची
आई नाही तर बाप त्याला घेऊन तेथें येतात, व आपल्या सप्रदायात ईश्रराने
पाठविलेल्या त्या नवीन जीवास सवांनी आशीर्वाद द्याबेत ब त्याच्या
कल्याणाकरितां इंश्वराची प्राथना करावी असे प्रास्ताविक भाषण होते. नंतर
एक पद्य झाल्यानंतर आचार्य उदबोधन आणि आराधन] करतात. मग
नेहमींची ( असतो मा सद्वमय ) प्रार्थना झाल्यावर मुलाची आई किवा बाप
नबसंहितेंतील प्राथना करतात. त्यांत मुलाचे ग्भारायात रक्षण करून त्यास
जन्म दिल्याबद्दल देवाचे झाभार मानून देवानेच त्याचा सभाळ करावा व
त्याचा संभाळ करण्यास शक्ति य्यावी,. तो ब्रालक कुटुंबास शुभदायक
होइल असे करावे, अशाबद्दल प्राथना असते. नंतर आचाय आशीबांद देतात.
नतर एकमेवाद्वितीय वगेरे मंत्र म्हणून विधि पुरा होतो. लगेच मुलाची जन्म-
पत्रिका छापील फार्मावर लिहिण्यांत येते. त्यात वरती 'ब्रह्मकूपाहिकेबलं,
एकमवा द्वितीयं, सत्यमेवजयते', ह्या तीन वाक्यांचे मगल असते. खाली मुलाचे
नाव (हे माणून लिहितात ) जन्मवेळ ब स्थळ दिलेलीं असून बाप, आजा,
आजी, पणजा, पणजी व त्याचप्रमाणे आईइकडीलही बशावळ (लिहिलेली
असते. त्याखाली साक्षीदारांच्या सह्या व पत्ते असतात. पत्रिका केल्याची
तारीख असते. आपल्या पत्रिकेप्रमाणे पंचांगांतील कोणत्याही वस्तुस्थितीचे
टांचण नसते. ह्या जातकमांच्या विधीनंतर सागतेब्रद्दल समाजास कांही
देणगी द्याबी लागते.
(१०) नामकरण आणि अन्नप्राशनः--हा बिघि मूल एक वर्षांचे झाले
म्हणले करतात. संब पाहुणेमंडळी जमल्यावर त्या मुलाचे आईबाप त्यास
भा. ४ प्र. १७वॅ,] मुलांचे संस्कार १९१
घेऊन येतात ब प्रास्तबिक भाषण करतात. पुढें एक पद्य झाल्यावर आचार्यांचे
उद्बोधन होते ब मुलास उद्देशून आराधना होते. नंतर नेहमींची प्रार्थना व पद्य
म्हणून झाल्यावर मुलाची आई किबा ब्राप प्रार्थना करितात, त्यांत देवाचे
आभार मानून थॅनेत, त्या नूतन मुलाचे संगोपन ही इश्वराचोच सेवा
होय, आणि त्या सेवेने आईबापांचा उद्घार होईल, व देवाशी ऐक्य जोडेल,
अश्या भाबनेंची याचना असते. नंतर आचार्य त्या नवबालकास आपल्या-
जवळ घेऊन “ मी इंश्वरसाक्ष श्रीयुत >>< व श्रीमती >%< ह्याच्या या मुलास
श्रीमत् > > असे नांव ठेवतो ” असे म्हणतात. आणि त्यास आजीर्बाद
देऊन इंश्वराजवळ त्याचे अमिष्ट चितितात. नंतर प्रसंगोचित एक पद्य म्हणप्यात
येते. शेबटीं त्यास माजघरांत नेऊन आचार्य किंवा एखादा जवळचा न'ते-
वाईक त्या मुळाच्या तोडात अन्न घालतो आणि ते अन्न इंश्वराने आपल्या
आडशीर्बादान पावन करून त्याच्या शरीराच्या ब आत्म्याच्या वाढीस त उप-
कारक करावे, अशी इश्वराची प्राथना करतात. त्यानंतर तेथे जमलेले दुसरेह
नातेबाईक त्यास अन्नप्रादान करबितात. शोवर्टी समाजास देणगी देऊन
समारंभ षुरा होतो.
८११) विद्यारंभः--हा समारंभ पाचव्या वर्षी होतो. वरीलप्रमाणे सव
मंडळी जमल्याबर मुळाळा ( अगर मुलीला ) चांगले कपडे घालन तेथे
आणतात. मुलाने आचायास व इतर सर्ब मंडळीस नमस्कार केल्यावर वाई
किबा बाप याचे प्रास्ताविक भाषण होऊन मुलास देण्याकारेतां पाटी, पेन्सिल ब
पाहले पुस्तक असे आचायाजवळ देतात. नंतर पद्य, उदबोधन. आराधना,
सामान्य प्रार्थना वगैरे झाल्यावर आचार्य मुलास उद्देशून भाषण करतात;
त्याचा भावार्थ असाः-'* बाळा, आजपर्यंत तुला तोंडीच शिकविले, आता
आजपासून तुला लिहिण्याबाचण्यास दिकवावयाचे आहे. तुला वाचतां येऊं
लागले, म्हणजे पुष्कळ मोजेच्या ब उपयुक्त गोष्टी तुला समजतील. आणि
तुला लिहिता येऊं लागळे म्हृणजे तुला आनंद वाढून पुष्कळ लोकांच
भले करतां येईल. तूं जर हुद्यारीने अभ्यास केलास, तर इथवर आणि येथील
आस्त-इष्ट संतुष्ट होतील, मोठेपणी तूं एक विंद्वाक्षू ब सन्माननीय पुरुष (किवा
स्त्री) होशील. यासाठीं शिक्षकास वडिलांप्रमाणे ब सोबत्यास बंधू ( भगिनी )
प्रमाणे मानून अभ्यास करीत जा. अभ्यासास बसण्याच्या पूर्वी व नतर
१९४ दीक्षाविधि [भाग ४ था
देवास वंदन करीत जा ” नतर आचायय त्या मुलाला पाटी, पेन्सिल व पाहिल
पुस्तक देतात आणि अक्षरओळख करून देण्याचा संस्कार होतो. नंतर
पाटीवर मुलगा अक्षर गिरवतो व मग सर्वोस नमस्कार करतो. आईबापांची
प्राथना होते. आचायाचे आशीवाद मिळतात. अखेर मुलाने पुन्हा बदन
केल्यावर समाजास देणगी देऊन सांगता झाल्यावर विधि पुरा होतो.
(१२) दौक्षाविधिः---सतराबे वपी कोणा तज्ज्ञांकडून प्राथमिक धार्मिक
शिक्षण झाल्यावर अठराव वर्षी तो प्राथमिक शिक्षका आपल्या रिप्यास दीक्षा
देण्यासाठी आाचायाजवळ आणतो. शिफारसीवजा त्यांच प्रास्ताविक भाषण
झाल्यावर ब्राह्मनिष्ठेबदेळ आचार्य उमेदवारास ठराविक प्रश्न विचारतात ब
त्यांस ठराविक उत्तर मिळतात. त्याचे तात्पर्य असेः ---
आचाय:--इंश्ररसाक्ष दीक्षा घेण्याचा तुमचा निश्चय आहे काय ?
उमेदवारः-- होय.
आचाय: --_तुम्हांस ब्राह्मवर्माची तच्ये ठाऊक असून त्यावर विश्रास
आहे काख ?
उमेदवारः---होय,
आचाय: ---तुमचं उपास्य काय?
उमेदवारः--सत्य, शुभ आणि सुदर अश्या एकेश्रराचा मी उपासक आहे.
तों आत्मा आहे. त्याची शक्ति, ज्ञान, प्रेम, न्यायीपणा आणि पाव्व्यि हीं
अमर्याद आहेत. ता विभु, शाश्रत आणि आनदरूप आहे. कोणत्याही
प्रतिमेची किंवा सृष्ट पदाथाची अथवा प्राण्याची, परमेश्वर, परमेश्वराचा अब-
तार किवा मध्यस्थ म्हणून उपासना करावयाची नाही.
आप्चार्थः--तुम्ही त्याची उपासना कशी करणार १
उमेदवारः--त्याची सत्य ब आत्मरूपाने उपासना करावयाची. त्याची
उपासना अपरोक्ष ब मानसिक होते, सवभावेकरून इंश्वरावर प्रेम करणे
आणि इंराप्रेमाने त्याच्या इच्छेची स्फूर्ति मिळेल त्याप्रमाणे बागणे हीच खरी
उपासना होय, परमेश्रराच्या उपासनेला पूजाद्रव्ध किवा बली द्यावे
लागत नाहीत.
र क.
आचायं:---जीवात्म्याबद्दल तुमची कल्पना काय आहे ?
प्रकरण १७वं.] दीक्षाविधि १९५
उमेदवारः---जीवात्मा अमर व अनंत उन्नतशीलळ असून ता आपल्या
कमांबद्दळ इश्ररास जबाबदार आहे.
आचार्य:-- शास्त्र आणि इंदाप्रणीतधम याबद्दल तुम्हांस काय वाटते?
उमेदवारः---मनुष्याच्या अतःकरणांतील इंश्रराचा दाब्द ( खळ्ळ र्ग
(10१) हेच खर धर्मशास्त्र होय. कोणतही पुस्तक किवा कोणाचीही शिकवण
प्रमादरहित किंबा तारणाच अनन्यसाधारण असे साधन मानावयाचे नाही;
तर सर्व धमदास्त्रांतून सत्याचा आदरप्वंक स्वीकार करावयाचा आहे.
शिवाय ह्या सृष्टीच्या विशाल ग्रंथाचा व त्याचप्रमाणे इतर शास्त्रीय, तात्विक
वाढ्य़यात्मक व ऐतिहासिक ग्रंथाचा आदरपृूवक अभ्यास करून आपल्या
पारमार्थिक कल्याणाकरितां त्या सकपासून ज्ञान संपादन करावयाच आहे.
आचाय: -- तुम्ही आपला पारमार्थिक गुरु कोणास मानता १
उमेदवारः--- अतःकरणात बोलणारा ( ७०९१] ) इंश्रर हाच माझागरु ब
अचुक मार्गदराक होय. मानवी प्रगतीसाठी ज्यानी कोणतेही रीतीने प्रयत्न
केळ आहेत, असे सव कालातील व सर्वदशातील साधु व क्रषि हे माझे
दिक्षक आहेत; परंतु अचुक मागदर'क अस कोणासही मानावयाचे नाही.
आचाय:---इतर मानवप्राण्याशी ठृमच काय नात लागते १
उमेद्वार: -- इंश्रर हा) पिता असून सव नरनारी बधु-मगिनी आहेत.
आयारय:--स्वर्भ आणि नरक याबद्दल तुमची काय़ कल्पना आहे ?
उमदवारः--स्वर्ग ब नरक हे स्वतंत्र प्रात असल्याचे मला कबुल नाही. स्वग
व नरक ह्या शब्दांनी जीवात्म्याचा आध्यात्मिक दजा दर्शविला जातो. जेव्हां
अतर्यामाचे ठिकाणीं परमेश्वर व्यक्त होतो आणि देवी आनंदाचा जीवाला
प्रत्यय येतो, त्यालाच मी स्वर्ग म्हणतो. जेव्हा अंतःकरण दृष्ट वासनांनी
दूपित झालेल असते तेव्हा त्यासच मी नरक म्हणतो. इश्वर सदुणांस बक्षीस
देतो, आणि पापाबद्दळ शासन करतो; परतु त्याचे शासन उपायादारल
असते, कायमचे नसते. ( या बाबतीत समाजाचे एकमत दिसत नाही.)
आचार्य:---पापमोचनात्रद्दल ( ३६०॥९॥६) तुमची काय कल्पना
आहे |
उमेदवारः--पश्चात्तापपू्वेक पापापासून परावृत्त म्हणजे पापनिष्कृति
होय. प्रायश्चित्त म्हणजे कांही बाह्यमविाधे नसून अंतःकरणवृत्तीचा पालट होय.
९
१९६ दीक्षाविधि [माग ४ था
आचार्यः--तारण ( 881४101 ) म्हणजे काय १
उमेदवारः--- कायिक, वाचिक व मानसिक पापापासून सुटका, ब ज्ञान
प्रेम आणे पावित्र्य या गुणांत इश्वराशी ऐक्य याचे नांब तारण, ज्ञान, प्रेम
ब पाबित्र्य हे इश्वरी गुण मनुष्य एकसारखे सपादित राहील, परतु त्याचा
आत्मा परमात्म्यांत कधीही लीन हांणार नाही.
आचाय: --त्राह्मममीची दीक्षा घेण्याबद्दल इश्वगचा आदेशा तुला झाला
आहे काय १
उमेद्वारः -- होय. त्राह्मदीक्षा घेण्याबद्दल माझ्या अतराच्या अगदी आत
खोल. ( 110108. 7606205368 ० प्रा7 ॥8810) देववाणी झालेली मी
ऐकली आहे.
आचाये:---तर मग ब्राह्मघमाच्या तत्त्वावर श्रद्धा असल्याबद्दल प्रतिज्ञा कर,
उमेदवार:-- माझा असा बिश्वास आहे की, इश्वर हा एकच सृष्टींचाकतांब
भता आहे. त्याचे सामर्थ्य, शहाणपणा, प्रेम आणि पावित्र्य ही अमयांद आहेत.
(२) जीवात्मा अमर व अनंत उन्नतशील आहे. (३) इंश्वर जीबास प्रत्यक्ष
होतो. त्याचेमध्ये शास्त्रगुरु हे मध्यस्थ नाहीत. (४) ह्याप्रमाणे परमात्म्याच्या
साक्षात् प्रचितीशी शास्त्रयुरु सुसगत असतील लितकेच ते माननीय आहेत,
(५) रोज इश्वरोपासना करून पवित्राचरण ठेवण्याचा मी निश्चय करतो.
(६) जात आणि मूर्तिपूजा याचा मी धिक्कार करता, व कोटुंबिक सब विधि
ब्राह्मममाज'धमाप्रमाणे करण्याचा मी निश्चय करता, ह्या दापथेप्रमाण वागण्यास
इश्वराने मला साहार्य्र कराव.
ही रपथ झाल्यावर उमेदवाराची लहानशी प्राथना होते. नंतर आचायो-
चचा दीक्षेत्रदळ उपदेश होतो. त्यात ब्राह्मममाचा थोडक्यात इतिहास
असून ब्राह्षसमाजाकरितां कायाबाचामनाने झटण्याबद्दल आज्ञा असते. सदर
ठराविक भाषणांत खालील उद्गारही आढळतात.
“ टूश्वरबाद हे भारतवर्षात एक नवीन मत निघालेले नाहीं, प्राचीन
आणि मध्ययुगीन भारतातील त्रह्षि ब साधु या एकेश्वरी तत्त्वाचे परम उदात्त
स्वरूप जाणत होते. परंतु देशांतील लौकिक बिघिबिधाने व प्रतिमापूजा
यांपासून त्यांना ते तत्त्व अलिस ठेवतां आले नाही.
५: वर्णव्यवस्था आणि प्रतिमापूजा या बाबतींत यत्किंचितही जुळत घेण्याचा
प्रकरण १७ व.] विवाह ६९७
मोह तुम्हांला कर्धाही होऊं देऊं नका. त्यायोगाने धर्ममांद्र, इतकेच काय पण
व्यवहारतः आपत्या घर्माचा नाठा केल्यासारखे होईल. त्याचप्रमाणें सामा-
जिक सुधारणा ह्या त्राह्मसमाजाच्या कार्यक्रमातीलच एक भाग असला तरी
साम[[ज़क सुधारणाबद्दल स्तुत्य अद्या उत्साहभरात ह बिसरूं नका की,
सुधारणा ह त्राह्मचमाचे केवळ बाह्याग आहे. परमात्म्याशी सप्रचीत समागम
हेच ब्राह्मपसांच रहस्य आणि जीवन आहे. !”
तुमच्या आयुष्यातील हरएक बाबीत तुम्ही इंश्चराचा सल्ला घेत जा. :
(१३) विवाहः-- इ. सन १८७२च्या ३ ऱ्या अक्टाप्रमाणे ल्य़ाच्या
दिवसापूर्वी १४ दिवस अगोदर ब्धूवरापकी एकाने आपल्या सहीने जाहीर
खबर द्यांबी लागते. याप्रमाण नोटीस करण्याच्या आदल्या दिवशी वाग-
दानाचा विधि होतो. त्यात आदिअंती एक स्तोत्र म्हणावयाचे असून
मध्यतरी लहानशी प्राथना करावयाची असते. टभादिवश्यी सकाळी वधूवराचे
घरीं त्यांची मन लम्मविधीसाठी तयार व्हावी म्हणून कोंटुबिक उपासना होतात.
त्या बेळी पृवंजांचे स्मरण करून त्याचे आशीर्वाद मागण्यात येतात. लम्न-
विधीच्या पूवी सरकारी रजिस्ट्रार, तीन साक्षीदार, बधूवराचे ( बयात आलेले
नसल्यास ) पालक, आणि वघूबर याचे समक्ष कायद्याप्रमाणे ल्यमाची नोद
केली जाते; नतर आचायाच्या वेदीसमोर वधूबर एकमेकासन्मुख बसतात,
जवळच रजिस्ट्रार व साक्षीद।!र असतात. प्राथामिक स्तोत्र म्हणून झाल्या-
नंतर मुलींचा पालक उभा राहून जमलेल्या मंडळीस सागतो का, श्रीमन्
>< >< > ह्यानी माझी कन्या श्रीमती > > > याच्याशी ल्झ करण्या-
ची इच्छा दराबिळी, त्यास मुलीची समाते आहे, असे जाणून मी तिला
आपल्यापुढे आणली आहे. आपण लग्नविधीस मदत करून 'स्वतततिः असे
म्हणावे हीच सविनय प्रार्थना आहे. त्यावर सवे मडळी '' स्वस्ति” अस
म्हणतात, याचप्रमाणे बराचा बाप अगर पालक उभा राहून त्याचेही भाषण
होते. नंतर आचार्य वरास विचारतात की, वधूस कायदेशीर बायको करून
एकनिष्ठ पतीच्या जबाबदाऱ्या व कतंव्ये पत्करण्याचा तुम्ही निश्चय केला
आहे काय? वधूसही याप्रमाणच विचारतात. दोघांनीही होय म्हटल्यावर
धुन्हा दुसरे स्तोत्र म्हणून उद्बोधन व प्रसंगोचित आराधना होते. नंतर
आचार्य बधुवरांचे सव्य कर एकत्र करून त्यावर फुलाची माळ गुंडाळतात
९९८ विवाह [ भाग ४ था
मग तशाच स्थितीत तिथिवाराच] प्रथम उल्लेख करून, वधूस उद्देधून वर
प्रतिज्ञा करतो कौं, “ इंश्रर ब सांप्रदायिक बंधु यांच्यासमक्ष मी आपस्वुषीने
व निःदांक मनाने, तुझी लग्नास संर्मात आहे असे जाणून तुला कायदेशीर
पत्नी करून घेत आहे. मी जीवमान आहे तोपयंत कोणत्याही (स्थितीत
तुझ्या कल्याणाची चिता बाहीन. गुण, सपत्ति आणि सुख यात तला बांटे-
करी करण्याचा प्रयत्न करीन. माझे मन तुझे स्वाधीन ब तझ माझे स्वाधीन
होवो! आणि आपलीं उभयतांची संयुक्त अंतःकरण ईश्रराशीं ऐक्य पावात!
तू माझी सखी व्हावस ब मी तझा सखा (भातात) असाव आणि आपले
हे खख्य नित्य अभंग रहावे.!?
याचप्रमाणे वघूही म्हणते, नतर उभयता, “ हे प्रभा, हा लय्नकरार
राखण्यास आम्हांस मदत कर ” अश्शी प्राथना करतात व एकमेकांचे हार ब
आंगठ्या यांची अदळाबदल करतात. मग आचायांचा धर्मापदेशा होतो. त्यात
खालील उद्गार आढळतातः ---
* लझ़ ही एका दिवशी एका तासात घडलली गाष्ट नव्हे. आजन्म
प्रयत्नान गांठण्याच ते एक परमसख्यात्मक ध्येय आहे. वेवाहिक जीवनात
त्याचा प्रत्य्य प्रथम पुरेसा येत नाही, इतकेच काय, पण त्या ध्येयाचा षण
प्रत्यय येण्यास सारी हयातही पुरत नाहीं, अर्थात् ते "येय मरणोत्तर साधते.
अस असले तरी या आयुष्यांतील सख्याचा प्रत्यय अगदीच ध्येयरूप नसतो
असे नव्हे. हे ध्येय त्राह्मांस उत्तरोत्तर अधिक जवळ येत चालले आहे. ही
गोष्ट पूवबपद्धतीच्या ल़्ांशी ब्राहा-लय्नांची तुलना केल्यास दिसून येईल.
इतकेच काय, पण पन्नास वषरांपूर्वी आह्य दंपतीस जे भ्येय दूर होते, ते
आतां तितके राहिले नाही. हे ध्येय साध्य होण्यास अत्यंत महत्त्वाची गोष्ट
म्हणजे पतिपत्नींचा परस्परांसंबेधी सारखाच आदर हे होय. कोणत्याही
गुणांत उभयतात कमजास्तपणा असला, तरी तो साफ विसरून उभयतांचे
गुण समाइईकच आहेत, असे मानून आपसांत पूर्ण साम्यभाब ठेवण, हेच
लय़ाचे अत्युच्च ध्येय गांठण्याचे खर साधन आहे. भ्रेष्ठ-कनिष्ट स्वामि-
सेवक असा कोणत्याही प्रकारचा वेषम्यमाब राहतां कामा नये. सुख-दु:ख
भोगणे हीच वेबाहिकांची इतिकतव्यता नसून, पूर्ण आत्मोर््नात करणे हाच
विवाहहेतु आहे. यासाठी कुटुंबावर कोणतीही आपात्त आली तरी
प्रकरण १७ वें.] वधूवरण ६९९
बिबाहा'चा हेतु निष्फळ झाला, असे मानण्याचे कारण नाहीं. ब्राह्म-बैवाहिकां-
चे घर म्हणजे इंश्वराचे एक पीठ (५1७7 ) आणि ब्राह्मममाजाची
एक सस्था होय. यापुढे तुम्ही स्नेही आणि पाहुणे य़ांचे आदराने आतिथ्य
करणे, दीन दुबळ्यांस मदत करणे, ब्राह्मममाजाची, देशाची आणि प्रत्येक
चांगल्या कार्याची एकमताने आणि एकहाताने सेवा करणे, इत्यादि गोष्टी
करण्यास आनंदान सदा तत्पर असल पाहिजे,'
अशा रीतीने उपदेश झाल्यावर आचार्य इंश्रराची प्राथना करतात की,
£: ह्या वभूवर मुलास विबाहाने अंतिम ध्येय इंश्वस्च प्रगट करो, हा विबाह
बघूवरांस, त्राह्मममाजास, देशास इतकेच काय पण साऱ्या जगास कल्याण-
प्रद होवो, आणि इंश्रराने बांघलेले हे नवीन घर एक इश्वराचे पीठ आणि
सर्व सत्कायांस आसरा असे नांदो.'”' अखेर स्तोत्रपाठ होतो, बधूबरे सब
मंडळीस नमस्कार करून त्याचे आशीर्बाद घेतात, मग कायदेशीर रजिस्टेरान
चा उत्तरभाग पुरा होऊन समाजास देणगी देऊन विवाहविधि पुरा होतो.
(१४) वघूबरण:--बधू ज्या दिवशी प्रथम सासरी येते, त्या दिवशी
लतापुष्पानी ते घर दंगारतात. तिचा ग्रहप्रवेश होतांच घरांतल्या सवं
माणसांची व तिची ओळख करविण्यांत येते. वडील माणसांस ती नमस्कार
करून आक्यीबांद घेत. लहान मुळे तिला नमस्कार करून तिचा आशीबांद
घेतात किंया विदेशी पद्धतींचे हस्तांदोलनादे सत्कारबाधि होतात. नतर
नेहमीप्रमाणे थोडक्यात उपासना होऊन आचायांचा ठरीव घमापदेशा होतो.
त्यांतील भावार्थांची वाचकांस कल्पना होईलच. विदोष नमूद करण्यासारखा
एक मुद्दा त्यात असतो. आचार्य म्हणतात:--“' ह्या देशात एकत्र कुटुंबाच्या
पद्धतीमुळे घरघनिणीच काम इतर देशांपेक्षा फार जिकरीचे व त्रासाचे असते.
या पद्धतींत जसे फायदे आहेत तसे दोषही आहेत, परंतु हलींच्या काल-
मानास ही पद्धत जुळती नसल्यामुळे ती हळुहळू नाहीशी होत आहे; तथापि
ती पद्धत आहे ताषावेतो नबविवाहित मुलीस कुटुंबात वडील माणसे असल्या-
पासून पुष्कळ उपयोग होतो, आणि प्रोढ ग्रहचारिणीसही दहा माणसांचे
कुटुंब प्रेमाने ब आनंदाने चालबावयाचे हे एक भूषणच असते. ह्या बघू-
प्रवेशाचे वेळाही समाजास दक्षणा द्यावी लागतेच,
(१५) अंत्येष्टिः---प्रेतावर स्वच्छ वस्त्र, फुले, गुलाबपाणी बगैरे घाळून तयारी
२७७०० अंत्येष्टि [माग ४ था
झाल्याबर आचार्य किंवा एकादा नातेबाईक लहानशी प्रार्थना करतो. त्यांन
घुढील उद्गार असतात! --'' हे अमर आत्मनिवासा, तुझ्या अतक्यं योजनेने
तूं आमच्या प्रिय माणसास नेळेस, त्याचे जड शरीर थंड पार्थिवरूष होऊन
येथे राहिले, परंतु त्याचा अमर आत्मा नेहमीप्रमाणेंच आतां तुजमध्ये आहे.
ह्या लोकीं असतांना जसा तो जीव तुझ्या प्रेमबाहूंनीं बद्ध होता, तसाच तो
आता परलोकोंही आहे. बस्च्या वरच्या लोकांत तूं त्याला ने. तुझा समागम
उत्तरोत्तर दृढतर होऊं दे. तसेच दुःखाकुल झालेल्या मंडळीस तुझा प्रेमळ
चेहरा दिसूं दे, तुझ्या प्रेमळ करांचा त्यांना स्पर्श होऊं दे, आणि तुजमध्येच
त्यांस शांति व समाधान यांचा लाभ मिळूं दे, ह०,” नंतर ते मृत शरीर
दहन करण्याकरितां किंवा पुरण्याकरिता नेतात, जातांना “' ब्रह्मकृपाहि केवल,
जय जय सच्चिदानंद हरि '' असा घोष करीत आणि |ाक्य तर वाद्यांच्या
साथींत भजन करीत जातात. मृत शारीर पुरल्यावर किंबा जाळल्याबर गेलेल्या
आत्म्याचा स्वगाकडील प्रवास सुखावह होबो आणि त्याची पुण्यस्मात येथे
आमच्यांत राहून आमच्याबरोबर ती परलोकीं येवो, अशी प्रार्थना करतात.
मृत शरीर जाळले, तरी त्याची रक्षा एकाद्या पात्रांत घाळून ती योग्य
ठिकाणी पुरतात आणि त्यावर एकादे स्मारक उभारतात. मृताशोच दुःखा-
बेगाप्रमाणे किंवा कुलरीतीप्रमाणे एक आठवड्यापासून महिन्यापयत पाळ-
तात व श्राद्ध होईपर्यत मृतास उद्देशून रोज सकाळी कोटुंबिक प्रार्थना होते.
(१६) आद्धः--श्राद्वास आरभ सुप्रमात संकीतंनापासून होतो. नतर
आचायोची रीतसर उपासना होते. नंतर घमंशास्त्रातील एकाद्या भागावर
आचायाचे किंवा दुसऱ्या एकाद्या बिद्ठानाचे प्रवचन होते. कठोषनिषद्,
भगबद्रीता, महाभारतांतील शांतिपब यातील एकादा भाग बहुघा घेतात,
क्रिंबा महर्षि देवेद्रनाथ यांच्या अनुष्ठानपद्धतींतील खालील बचने घेतात.
मातरं पितरःचैव साक्षात् प्रत्यक्षदेवताम् ।
मत्वा ग्रही निषेबेत सदा सर्वप्रयत्नतः |
भावार्थ:--आईंबापांस प्रत्यक्ष देवता मानून त्यांची आस्थापूर्वक सेवा
कराबी,
श्राबयेन्मृदुलां वाणीं सर्बदा प्रियमाचरेतू ।
पित्रोराज्ञानुसारी स्यातू सत्पुत्रः कुलपाबनः ॥
प्रकरण १७ वें.] श्राद्ध ७०१
भावा्थः---कुलपावन अशा सत्पुत्राने आईंबापांशीं गोड बोलावे, त्यांची
आज्ञा पाळावी व त्यांचे प्रिय करावे.
गुरूणाऊ्चैव सर्वेषां माता परमको गुरूः ।
माता गुरुतरा भूमेः खातू पितोच्चतरस्तथा ।
भावार्थ: --सर्व गुरुजनांत माता परम श्रेष्ठ आहे. प्रथ्वीपेक्षा तिचे महत्त्व
अधिक आहे आणि पित्याची योग्यता आकाशाहूनही मोठी आहे.
धर्म शनेसंचिनुयात् वल्मीकमिव पुत्तिकाः ।
परलोकसहायाथं सर्बेभूतान्यपीडयन् ।॥
भावार्थ: --मंग्या ज्याप्रमाणे बारूळ रचतात त्याप्रमाणे दुसऱ्यास पीडा
न देतां परलोकी सहाय मिळावे म्हणून प्राण्याने पुण्यसंचय करावा.
एकः: प्रजायते जन्तुरेकएकप्रलीयते ||
एको5नुभुक्ते सुकृतमेकएब तु दुष्कतम् |
भावार्थः---जीव एकटाच जन्मास येतो व एकटाच जातो. तसंच तो
पापपुण्याचे फलही एकटाच भोगतो.
ह्याप्रमाण घर्मप्रवचन झाल्यावर मृताचा कोणी सगासोबती त्याचे चरित्र
सांगतो व प्राथना करतो. त्यानतर आचार्य नवसहितेतील प्राथना करतात.
त्यांत शोबटीं असे मागतात की, “' तुझ्या अमर्याद कृपेने ह्या भूलोकीचाच
स्वर्ग होवो; आणि तुझ्या सत व चिरजीव यांच्या परिबारात अगर लोकात
तुजमध्य राहण्याची रुचि आम्हांला येथेच प्रास होबो.
अग्वेर श्राद्वानिमित्त दाने ब देणग्या कोणाला दिल्या, ते आचाय
सांगत;त आणि स्तोत्रपाठ व सकीर्तन होऊन समाजास देणगी देऊन श्राद्ध
बिधि पुरा होतो.
प्रकरण अठरावं
सदाचार (पुढे चाटू)
ब्राह्मांचे कांहीं महत्त्वाचे विधि
(१७) धमंप्रचारकाची दीक्षाः---धर्मप्रचारक उमेदवाराचे शिक्षण पुरे
झाल्यावर समाजाचे ।चटणीस त्यास समाजात आणून प्राथमिक स्तोत्र वगेरे
झाल्यावर त्याची ओळस्ब होण्याकरिता प्रास्ताविक भाषण करतात. नतर
ग्वालीलळ ठरीव संवाद होतो.
आचार्य: --सन्माननीय बंधू, धमंप्रचारकाचे जीवन पसत करण्यास
तुम्हास कोणी प्रेरणा केली १
उमेद्वार: -- अतयामिन् जो परमात्मा त्यानेच मळा तशी प्रेरणा केली
अशाच रीतान मी त्याची सेवा करावी अक्षी इंश्वराची इच्छा दिसते
आचायेः--तर मग परमेश्वरानेंच तुम्हास अधिकृत केळे आहे. मी
उगाच निमित्तमात्र आह. ह्या गभीर विधीस त्याच्या कृषेच बळ असाव
म्हणून हे बंधुभगिनीनो, आपण सव मिळून प्रभूच्या पायाशी जाऊं या.
(ग,९८ ४8 91) ४७७7०७०) ॥॥॥९ 1,07१7/816201) नतर स्तोत्रपाठ, उपासना,
पून्हा तिसरे स्तोत्र होऊन खालील ठरीव प्रश्नोत्तर होतात.
आचार्य:---सन्मान्यबंधु, धर्मप्रचारक होऊन आपण लोकास काय
शिकवणार तें सांगा बरे
उमेदवारः--मी हे शिकबीन कीः-- (१) ध्यान, आराधना व प्राथना
अशी अनंताची मानसपूजा करावी. (२) मनुष्यांच्या शारीरिक, बोद्धिक, नैतिक
आणि आध्यात्मिक कल्याणासाठी झटून तदद्रारा इश्रराची सेवा करावी. (३)
सव कुटुंबांतेन ब समाजांतून इंश्रराची मानसिक पूजा करावी आणि प्रेम
टांति आणि पावित्र्य यांचे साम्राज्य भोगावे. (४) सवे घर्मापदेशकांबद्दल व
शास्त्रांबद्दळल योग्य तो मान द्यावा आणि भिन्न घर्मानुयायी लोकांच्या दर-
म्यान आदर राखावा, (५) खरी इंश्वरपरायणता म्हणजे मनुष्याचे शरीर,
मन, अंतःकरण आणि आत्मा यांच्या इंश्ररदत्त शक्तीची सुसंगत वाढ होय.
मा.४ प्र.१८व.] प्रचारकाची दीक्षा ७०३
आचायः---सामाजिक आणि आध्यात्मिक अद्गा कोणत्या चुका ब दोष
नाहीसे करण्याकरिता तुम्ही विशेष झगडणार आहांत ?
उमेदवारः---(१) प्रतिमाप्रजा, (२) अवतारवाद, (३) सर्बदेवमयत्ब-
भाव, म्हणजे सुष्टिकता व सृष्ट, अनत ब सात ह अभिन्न मानण, (४) मध्यस्थ-
गिरी म्हणजे जीवात्म्यास परमात्मा स्वतःच (साहाऱ्यीनरेपक्ष ) अपरोक्ष
तो असे न मानता, विवक्षित व्याक्ति अगर 'घरमशास्त्र हे तरणोपाय आहेत
असे मानणे, (५) जाति किबा वणभेद, (६) उपाध्येगिरी--म्हणजे अधिकृत
धुरोहिताकडून होणाऱ्या शास्त्रीय कमास ( गुणानिरपेक्ष) महत्त्व ब पावित्र्य
सानण, (७) स्त्रोपराथीनता, म्हणज इश्वरदत्त दाक्तीच्ची वाढ करून स्त्रीजातीची
सेवा करण्याच्या स्त्रियाच्या हक्कास यत्किचितही प्रत्यवाय आला असतां ह्य
गोष्टींचा प्रतिकार करण्याकारेता शिकस्त प्रथत्न करणे
आ|चाये:-- बर. तुमच्या स्वीकृत घर्मेपथाबद्दळ तुमचे विचार काय आहेत?
उमेदवारः---माझा असा विश्वास आहे की, त्राह्मसमाज--आणि त्यात-
ही ज्या समाजाचा मी अनुयायी आहे, तो समाज--ही एक देवी संस्था आहे.
घर्मामधील परम सत्यघमाचा ब तारणाच्या सर्वोत्कृष्ट मागाचा, आचार व
प्रचार व्हावा यासाठी इंश्ररानेच हा पंथ नेमला आहे, इ०.
ह्यानतर आचायांचा धमापदेडाकास उपदेडा होतो. त्यात ग्वालळील विचार
असतातः ---
“: तुम्हांला ह माहीत असूं द्या की, त्राह्मममाजाचे कार्य विधायक आणि
विघातक अशा दोन्ही स्वरूपाचे आहे. तुम्ही कितीही थोड विधायक काम
केलत तरी तुमचे श्रम फुकट गेले अस होणार नाहीं. परतु उत्साही तरुण
सुधारकास विघातक कायांत बहुधा मोठा आनद वाटतो, तरी केवळ
बिध्बंसन हे धमप्रचारकाचे काम नव्हे तथापि नवे रस्चताना वषानुवर्ष
लोकाच्या प्रेमादरास पात्र झालेल्या जुन्या गोष्टी मोडणेही भाग पडत. ह्या-
योगाने पुष्कळ छळ व अपकीर्ति सोसावी लागते. परतु सत्यप्रतिष्ठेकरितां
हा सर्व स्वाथत्याग जरूस्च असतो. ह्या देशांतील घर्माच्या इतिहासाकडे
पाहिळ की, असे दिसतें की, स्वार्थमूलक धार्मिक आचार ब सामाजिक
रीति यातील दोषांची भलतीच गय केल्यामुळे सत्यधमांस फार धोका
आला आहे.”
७०७ त्यागाप्रमा्णे महत्त्व [ भाग ४ था
:: एकेश्वरी धर्म हा ह्या मानबी लगांतील प्रथमोषासकाइतका प्राचीन आहे
वब तो आपल्या आजच्या विचारांडइतका नवीन आहे, तो प्रागातिक आहे, इ
विसरतां कामा नये. तुम्हांस अत्यंत आदरणीय पुरुषांची त्राह्ममत म्हणजे
कांही त्राह्मधर्माचे अखेरचें सत्य स्वरूप नव्हे, घमांचे जे स्वरूप आज उपलब्ध
आहे, तेच ध्येयरूप मानून इंश्वराच्या यापुढे होणाऱ्या प्रेरणांकडे डोळेझांक
करणं आणि समाजांत आणि देशांत यापुढेही जरूर असलेल्या सुघधारणाबद्दल
आळसाने उदासीन राहणे ६ ब्राह्मप्रचारकास लजास्पद आहे!”
:: तसेच तुम्हीं हे लक्षांत ठेवाव कीं, त्रह्म आणि माया असा एक निराधार भेद
मानून जो निवृत्तिवाद वेदान्ताने रूढ केला, त्यास आपण ताड दिल पाहिजे.
आत्मा आणि शारीर हीं दोन्ही देवानेच दिलेलीं आहेत. यासाठी देह आणि
आत्मा दोघाच्याही गरजा आपण पुरविल्याच पाहिजेत, आता ही गोष्ट पण
आपण विसरता कामा नये की, शारीरिक, बौद्धिक, नैतिक ञआाणि आध्यात्मिक
अश्या हिताहताच्या पायऱ्या आहेत आणि वरस्च्या पायरीच्या 'हिताकारतां
खालच्या पायरीचे हित सोडण्यास तयार असले पाहिजे. धमार्कारता जो
त्याग होईल त्या त्यागाच्या प्रमाणांतच धर्मांचे महत्त्व वाढेल, यास'ठी घम-
प्रचारकांनी लोकेषणा, वित्तेषणा, ह्या सोडल्या पाहिजंत ब गरित्रीच
पत्करली पाहिजे.
अशा रीतीने उपदेश झाल्यानतर आचायास आणि दुसर्या बय व्रद्धास
प्रचारकांनीं वंदन केल्यावर दीक्षाविाध पुरा होतो.
ह्याशिवाय (१८) ब्राह्मसमाजाच्या वाषिक उत्सव'चे वेळी समाजाच्या
उत्कषाकरितां कोटुबिक प्रार्थना, (१९) नवीन ब्राह्ममदिराचा अनावरण
समारंभ, (२०) नूतनग्रहप्रवेश आणि (२१) रोगमुक्तःनतर देवाचे आभार-
प्रदर्शन, अशी ही कांहीं नेमित्तिक अनुष्ठाने ब्राह्मांनी ठरविली आहेत. त्याची
माहिती विस्तारभयास्तव येथे देतां येत नाही
ह्या अनुष्ठानपद्धतीत हिंदूच सारे सण महोत्सव, पुण्यतिथ्या, जयंत्या,
पर्वण्या, ह्या सर्व गोष्टी ब्राह्मांनी बुद्धिपुरःसर गाळल्या आहेत. तर्थापि
नाताळ, गुड फरायडे, मुक्तिफोजेचे जनरल बृथ यांचा स्मृतिदिन,
तर्सेच ब्राह्मांपेकी थोरांपासुन सानांपर्यंत कित्येकांचे स्मृतिदिन पाळण्यांत
येतात, त्याचप्रमाणे माधोत्सवासारखे कांहीं सामाजिक समारंभह्दी दरसाल
प्रकरण १८ वें.] गर्भाधान ७०५
करण्यांत येतात. तसेंच हिंदूंत रूढ असलेल्या प्रमुख संस्कारांवेर्की गर्भाघान
हा संस्कारही गाळला आहे, वास्तविक बालपणी वाग्निश्चय किंवा साखर-
पुडा करून माणसांची नजर कामुक होण्याच्या पूर्वीच तिळा नियंत्रण घालणे,
व प्रोढपणीं विवाह आणि गभाघान या धार्मिक संस्कारासच संमतिबयाच्या
कायद्याप्रमाणं मानणे ह्या लग्नाच्या तडजोडीस इंश्वरचंद्र, केशवचंद्र ब प्रताप-
चंद्र इतकें त्रिविध चंद्रबळ मिळेल असे वाटते. पण साधारण ब्राह्मांस हे
पटत नाही असे दिसत. गभाघान संस्कार हा तर त्यांस असभ्य बाटला
असाबा हे उघडच दिसते. शिबाय त्याच्या अतिप्रोढविवाहपद्धतीत हा
संस्कार अयुक्तिकच ठरण्याचा सभव अधिक, असो. एकंदरींत संस्कारांपेक्षां
समारंभ आणि नित्यकर्मापेक्षा उदार (१) मते यांच्यावरच त्यांची जास्त
मदार दिसते.
(४)...१२
प्रकरण एकोणिसावं
सदाचार (पुरं चाटू)
अनुष्ठानविचार
बास्तविक आचारधमांचे नीति व सस्कार हे दोन पंख आहेत. ह्या दोन्ही
बंखांवांचून आचारधर्माची गति नाही. प्रत्येक पंखास आपआपल्यापरी महत्त्व
आहे. नौतीवांचून आचारधर्म तो काय १? उलट ज्यास कायदा म्हणतात
त्यांत संस्कारधर्मासच सारे महत्त्व असते. कायदा नीतीचा विचार करीत
नाहीं. सस्कारहीन अन्न खाल्ल्यास जातीकडून बहिष्कार होतो; पण चोरी
केल्यास होत नाही, जरठ-बालाविवाह सतपदीन कायदेशीर ठरतो; पण
असंस्कृत प्रीतिविवाह स्वेच्छेने एकत्र विलास करूनही कायदेशीर ठरत नाही.
या बेषम्यातील रहस्य हेच आहे. त्यासाठीच ब्राह्मानी आपला लग्नाचा
कायदा मुद्दाम करवून घेतला. त्या योगान भिन्न जातींतील व घर्मातील विवाह
नुसत्या नादण्यान कायदेशीर झाले. घटस्फाटाची सवड ब्राह्म दांपत्यास
मिळाली. नुसत्या त्राह्मसममाजी विवाहान एकत्र कुट्बातील नवरा विभक्त
केला, त्याच्या बापान दसरा मुलगा दत्तक घण कायदेशीर केल. असे जे
फरक केले ते येथे ग्रंथविस्तारास्तव देतां येत नाहींत, डिवाय सदरहु कायदा
दुरुस्त करून घेण्याबद्दल साधारण-ब्राह्माचा आटोकाट प्रयत्न हलली सुरू आहे.
यास्तव अश्या अनिश्चित स्थितीत त्याचे आजचे स्वरूप सागण किंवा त्याज-
वर टीका करणे व्यर्थ आहे.
साधारण-ब्राह्मसमाजाचे सुप्रसिद्ध विद्वान प्रचारक हेमचंद्र सरकार यांनीं
तयार केलेल्या प्राथनेच्या पुस्तकांत दिलेल्या प्राथना आणि संस्कारावाधे यांत
थोडाफार फरक आहे. परंतु पंडित सीतानाथ यांचे पुस्तक अलीकडे मुद्दाम
सर्व सांप्रदायिकांकरितां केले असल्यामुळे आम्ही त्याच पुस्तकाचा
येथे उपयोग केला आहे. हेमचंद्र सरकार यांच्या प्राथनांत काव्य जास्त आहे,
त्याचप्रमाणें खिस्ती धर्मपुस्तकांतील ब संस्कृत बाढ्य़यांतील उतारेही जास्त
आहेत. एकंदरींत दोन्ही पुस्तकांचा बिचार करतां या प्रार्थनांत बराच
था, ४ प्र. १९ वे.] संस्काररहस्य ७०७
कुत्रिमपणा, अतिदायोक्ति व प्रपंचाचा मोहृ दिसतो. नवीन जन्मलेल्या मुलास
परमेश्वराच्या अतक्ये महिम्याचे दिव्य पीठ व साधक बापाच्या तारणाचे साधन
असे म्हणणे, तरुण युबयुवतींच्या प्रेमेक्यास तीर्थाप्रमाणे पावित्र्य देण, आई-
बापांना सोडावे पण बायकोला जोडावे हा स्त्रीदाक्षिण्याचा कळस करण,
घरास स्वर्ग म्हणणे, खाणीत काम करणाऱ्या मजुरास देवदास ठर्रावणें, प्रपच
हीच तपश्चर्या असे सांगणे; तसेच इश्वर सदा प्रत्यक्ष आहे म्हणणे व पुन्हा
अहृश्य आहे म्हणून शोक करणे, प्रत्येक पाऊल त्याच्या सागण्याप्रमाणे पडत
आहे असा आत्मानुभव सांगणे व इंश्रराचा आदेश आणि त्याची इच्छा
काय आहे ते आम्हांला कळत नाही, म्हणून रडणे, हे सारे भ्रात
जीवांचे मोहवदा प्रकार, भाविकांचे अनियंत्रित कल्पनातरग किवा जाणत्या
कडून न कळत होत असलेल ढोंग, यापैकी कांहीं तरी किंवा या सवाच
मिश्रण असाव, अस वाटत.
बस्तुतः कोणत्याही धमातील संस्कार हे मूळ त्या धमातील फारच थोड्या
महात्म्यानीं अनुभाविलेळे शूढ रहस्य असते. कित्येकास सस्काराची उपर्पात्त
सागता येईल, कित्येकास ती सागतां येणार नाही; पण तो विषय सामान्य
बुद्धिवादाच्या पलीकडील असतो. जीवाचे पंचकोश व त्याची सूक््म आदोलने
आणि बाह्य विश्वप्रकतीचे निरनिराळे लोक, त्या लोकाच्या द्रव्याची निर-
निराळीं आदोलने व त्याचे परस्परावर होणारे अनुकूल प्रतिकूल परिणाम,
इत्यादि अत्यंत गहन विचार सस्कार ठरविणारांनीं केलळले असतात. पण
हिंदूंचे सस्कार ठरविणारे क्र्रीष आणि शास्त्री हे लबाड, ढोंगी, आपमतलबी
होते; त्यांनी आपले सताचे प्रस्थ माजवून इतरास कायमचे आपल्या
कह्यांत ठेवण्याकरिता भागि आपल्या चरितार्थांची सोय लावून घेण्याकरितां
सारे यज्ञयाग, अनुष्ठाने, बिधिविधाने, त्रतवेकल्ये यांचे पोकळ अवडबर
स्चलें आहे, अशी ब्राह्मांनी आपली समजूत, खोल विचार व शोध न करताच,
करून घेतली आहे; हे पाश्चात्य संशोधकांच्या व येथील थिओझसफिस्टांच्या
प्रयोगांवरून त्यांस लवकरच कळून येईल अशी आशा आहे. उदाहरणार्थ,
मंत्रोच्याराचे महत्त्व किती मोठें आहे हें आता विलायती सोनार कान टोच-
तील तेव्हांच ब्राह्मांस समजणार व ते आवेघांचे झाले त्र हिंदु होणार !
पंडित सीतानाथ म्हणतात काँ, मला जुन्या अनुष्ठानपद्धतीत आजच्या
७०८ स्रीस्वातंत्र्याचा पैळू [भाग ४ था
नघयुगांत साजेसे कांहींच आढळले नाहीं. पांच हजार वषीच्या पूर्वींचेंच
अन्नपाणी आजही आमचे शरीर धारण करते. मग आमचा आत्मोद्वार करण्यास
समर्थ असलेळे त्या वेळचे शूढसंस्कार आज निकामी कसे झाले ह्याचा
ब्राह्मांनी काडीचाही विचार केळेला दिसत नाहीं, किंबहुना तो त्यांचा विषयच
नव्हे. बुद्धिवादाच्या कूषांतल्या मंडुकांस बाहेर अपरंपार पसरलेल्या अदृश्य
सृष्टीतील नियम कसे कळावे £ नारळांतील खोबरे जसे पोपटाच्या चांचीच्या
आटोक्याबाहेर्चे असते त्याचप्रमाणे आचारधमांवर प्रहार करणारे शाब्दपंडित
ध्मरहस्य जाणूं शकत नाहीत. बीजाचे रक्षण व्हावे म्हणून ते इंश्वराने टणक
फोलकटात जस लपविलेले असते, त्याचप्रमाणे धमबीज हे बाह्यतः तुच्छ
दिसणाऱ्या आचार, विधी व रूढि यांनी आच्छादिलेले असते. ते केवळ
बुद्धीच्या व पाडित्याच्या जोरावर कळत नाहीं. निष्ठापूर्वक आचरणाने त्याचा
अनुभवच घेतला पाहिजे.
नामाचा महिमा । तुज न कळे पुरुषोत्तमा ।॥
ही साधी पण अर्थगंभीर संतोक्ति अहंमन्य विद्वानांनी अवश्य लक्षांत ठेवावी
असे वाटते. असो.
पंडित म्हणतात कीं, माझ्या संस्कारकोस्तुभाचा स्त्री-स्वाततर्यांचा पेळू
चांगलाच ढरीनीय झाला आहे. पण क्रग्वेदातील “ ग्रहास् गच्छग्रह
पत्नी यथा सी वशिनी त्बंविदथमा वदासित ?”'--क्ग्बेद १० ८५२६२७.
( ग्रह्पत्नी म्हणून घरी जा, आणि स्वामिनी म्हणून घरच्या मंडळींशी
बोल ) इत्यादि सूक्ते किंवा ब्राह्मांनींच वेंचेली बर दिलेलीं आणि इतर
अनेक ममनुस्मृ्तीतील रत्ने, स्त्रियांचे महत्व काय कमी दर्गोबितात १
आईचे महत्त्व हिंदुधर्माने जाणले तसे कोणत्या धर्माने जाणले आहे १
सामान्य (15ताल5 ते खशा]शा61) हा लौकिक ' व्यवहार राहो; पण
इशवराच्या नामस्मरणांतही देवाच्या अगोदर देवीचे स्मरण, पित्याच्या अगोदर
मातेचे स्मरण ही पूर्वापार पद्धति ज्यांच्या हाडींमासी खिळली आहे, गार्गी
बाचक्नवी, सीता, सावित्री, अशा स्त्रीचारित्र्यांच्या दिव्य ध्येयांनीं ज्यांची
संस्काति शुद्ध झाली आहे, त्या हिंदूंस अलीकडील अर्धखिस्ती ब्राह्मांनी ““ आमचे
वेवाहिक संबंध आध्यात्मिक दृष्टीनें हिंदूंच्यापेक्षां किती उदात्त होत चालले
आहेत तं पहा ” असे सांगणें म्हणजे धारिष्टाची कमालच झाली असें वाटतें.
भ्रकरण १९ वे.] चिंतामणीच्या ऐवजीं ग्रारा ७०९
आणखी एका लहानशा गोष्टींचा उललेख करून हं वाढलेले प्रकरण सपवूं.
ती गोष्ट अशी कीं, पूर्वीच्या पुरोहितबगांवर बेजबाबदारपणे तोडसुख घेणाऱ्या
ह्या त्राझ्मांचे कोणतेच विधि जर समाजास दक्षणा दिल्याबांचून परे होत
नाहींत, किंबहुना या नैमित्तिक देणगीशिवाय नित्याची वर्गणीही जर ह्या
घर्मसस्थेस द्यावी लागतेच, तर मग पूर्वीच्या पुरोहितसंस्थेन असे कोणत पाप
केले होते, कीं त्यांनी दशांतील धघर्मसंस्थेचा पत्कर घेऊन चरिताथाकरितां
दुसरा कांही एक व्यवसाय न करतां नुसत हवा खाऊन रहावे ! ब्राह्माच्या
ह्या धर्मोपदेशकाच्या धर्मशीलापेक्षां पूर्वीच्या दराग्रथी पुरोहितांचे धघर्मशास्त्रा-
घ्ययन किंवा धर्मशील निकृष्ट होते, असे आम्हास बिलकुल वाटत नाहीं.
उलट ते कितीतरी पटीने उच्च दर्जांचे होते याबद्दल आम्हाला तरी तिलप्राय
शंका नाही. आणि साघारण-ब्राह्माच्या कलकत्त्याच्या एका मुख्य प्राथेना-
मंदिराकरतां एक लायक आचार्य मिळण्याची जेथे वर्षोंनवध पंचाईत पडते,
तेथे ह्या नवशिक्षितांनीं आचारधमाचे बाबतीत प्राचीन परोहितबगगास तुच्छ
लेखून प्रोढी मिरबिणे व्य्थ आहे. दानासंबेधीही आमची अशी समजूत
आहे कीं, संस्थांच्या वर्गणीपटावर आंकडे भरण्यापेक्षा प्रत्यक्ष अल्पदानानेही
घेणाऱ्याच्या ब देणाऱ्याच्या दोघांच्याही मनावर फार अमोलिक संस्कार
घडत असतात. साधारण-त्राह्मांचे पाहिले अध्यक्ष आनदमोहन यानी वाटच्या
एका भिकारी बाईइंला एक रुपया दिला. तों पाहतांच तिला जो आनंद
झाला, ब तिचा तो आनंद पाहून तिच्याहीपेक्षां जास्त जो आनंद आनंद-
मोहन यांस झाला, तो हजारो रुपयांची ब्राह्म-समाजाला मदत करूनही झाला
नसता असे आम्हांस वाटते. तात्पर्य, पूबंसंस्कार हे हिदूंच्या आचारधर्माचे जे
अंतरंग तं नीट न पारखतां ब्राह्मांनीं झिटकारण्यांत ब नवीन संस्कार स्वण्यांत
रचिंतामणीच्या ऐवजीं ब्राह्मांनी आपल्या हाती गाराही घेतल्या असण्याचा
संभव दिसत आहे. त्याचे अधिक विवेचन आर्यसमाज व थिआओसफीच्या
द्वितीय खंडांत परभारेच येणार आह, यास्तव येथे जास्त विस्तार नको.
प्रकरण विसावं
ब्राह्मोपासनांची प्रगति
ब्राह्मांचा ज्ञानयोग म्हणजे द्वोत किवा द्रैताद्वेत, त्यांचा कर्मयोग म्हणजे सामा-
जिक सुधारणा, आणि त्यांचा भक्तियोग म्हणजे उपासना होय. त्याच्या सर्वे
सस्कारांतही उपासना हेच मुख्यांग आहे. हे अग आतां मूळच्या स्वरूपांत राहिले
नसून उत्तरोत्तर फार शुद्ध होत आले आहे असे म्हणतात. साधारण-ब्राह्मांचे
हे उपासनादास्त्र पाश्चात्याच्या अत्यत खोल (१) अशा तत्त्वज्ञानाशी मिळते
आहे; तसच त्यांत हिंदूंची अत्यंत श्रेष्ठ साधनांची परंपरा जरी ठेवली आहे,
तरी त्यांतील दोप काढून टाकून ती आधुनिक कालास ब विचारास साजेशी
करून घेतली आहे, असे ब्राह्म म्हणतात, तरी उपासना हच ब्राह्मचघमांचे मुख्य
लक्षण असल्यामुळे त्याचा येथे खुलासेव|र विचार करूं.
राजा राममोहन यांच्या उपासनेत, स्तोत्रपाठ ( 1१०1 ) असून शिवाय
“3 तत्सतू, एकमेवाद्वितीयं ब्रह्म, यतो बा इमानि भूतानि जायन्ते | येन
जाताने जीवन्ति | यत्परयत्नाभिसंविशन्ति।|। तद्विजिज्ञासस्व तदब्रह्मेति |! या
मंत्रांचा उच्चार करून त्यांच्या अर्थाचे चिंतन करण्यांत येत असे. त्यानंतर
मह्ानिवाणतंत्रांतील '* 5% नमस्ते सते ते जगतूकारणाय ” इ ० हे स्तोत्र
म्हणण्यांत येऊ लागले, ब्राह्मसमाजाच्या प्रारंभींच्या उपासनापद्धतीवर शांकर
मताची छाप असल्यामुळ त्या उपासनेत प्रेमपावित्र्यांद कोमल वृत्तींस
अवकाश नसे, वेष्णवधमास राधाकृष्णउपासनेचे जे स्वरूप प्राप्त झाले होते ते
ब्राह्मांस मुळीच पसंत नसल्यामुळे वेष्णव-बेदान्ताकडे प्रारंभी कोणीं ढुकूनही
पाहिले नाही. राजा राममोहन यांची बरील वेदान्तवचनांबवर जशी निष्ठा
होती, त्याचप्रमाणे वट्ससाहेब यांचीं स्तोत्रे त्यांस अत्यंत प्रिय झालीं होतीं,
त्यानंतरच्या महर्षि देवेद्रनाथांच्या काळांत फेनेलो यांच्या प्रार्थना ब्राह्मां-
ना आदर्शोभूत झाल्या; परंतु स्वाभिमान अगदींच नाहींसा झाला नव्हता.
यामुळे उपासनेची कांही परिभाषा मात्र संस्कृत होती. महर्षींच्या उपासनेचे
वर्गीकरण बरेंच लांबलचक होतं तें असेः---
मा. ४ प्र. २० वे.] पूर्वीची ब्राह्मापासना ७११
१ अचेनाः--3 पितोनोडासे इ० -र्यजुर्वेद «
२ प्रणाम:---यो देवो अय्नो यो अप्सु यो विश्व भुबनमाविवेश इ०
-श्वेताश्वतर, २। १७
३ समाधानः--सत्येज्ञानमनन्तं ब्रह्म - तैत्तिरीय ०
उ सपयांगात् इ०
४ ध्यानः---गायतीमंतर,
७ स्तोत्रः--महानिर्वाणतंत्र ( 3 नमस्ते सते ते जगत्कारणाय । )
[ ह्या स्तोत्रांतील “विश्वरूपात्मकाय”, “स्वरूप? इत्यादि शब्द सर्वदेव-
मयत्वभाव दर्शवितात म्हणून देवेद्रनाथ यांनीं ह्या स्तोत्रातील काहीं शाब्द-
प्रयोग बदलले होते. अशा रीतीने परंपरागत चालत आलेले स्तोत्रपाठ
बदलणे ह पंडित सीतानाथ यांस अत्यंत गेरशिस्त वाटते. ते म्हणतात की,
पूर्वजांचे विचार आपल्याहून फार भिन्न होते, यास्तव पूर्बजाच्या शब्दांत आपण
प्राथना न करणच चांगल, |
६ प्राथेनाः---असतो मा सट्रमय, तमखो मा ज्योतिर्गंमय, मृत्योमा5मृतं
गमय, आविराबीमणएाध, रुद्र यत्ते दक्षिण मुखं तेनमां पाहि नित्य ॥
७ स्वाध्यायः:--उपनिषदाचा पाठ.
८ उपसंहार: --श्रेताश्वतरोपनिपद प्रार्थना,
ह्या अनुक्रमांतही वेष्णव वाळाय व त्याबरोबर प्रेमलक्षणाभक्ति वगळली
गेली; परंतु राजा राममोहन व सत्येद्रनाथ ठाकूर यांच्या प्रासादिक पद्यार्नी
व महषषींच्या ओजस्वी व्याख्यानांनीं उपासनांस बराच रग आणला. परंतु
प्रागतिक ब्राह्मांचे तेवढ्याने समाधान झाले नाहीं. त्यांच्या संगतसभांतून
वारंवार चर्चा होऊन उपासनेच्या तपाशिलांत केशवचंद्रांनीं मिस् काब यांच्या
£घार्मिक कर्तव्य? ह्या पुस्तकाचे आधारे बराच फरक घडवून आणला, आणि
उपासनेचा नवीन अनुक्रम १ आराधना, २ कृतज्ञता, २३२ ध्यान, ४ अनु-
ताप, ५ प्रार्थना आणि ६ आत्मसमर्पण असा झाला. यांत मिस कोंब यांची
श्रद्धा' गळली व “ध्यान' नवीन आले इतकेच, पुढे याही लांबट वर्गी-
करणाचा संक्षेप होऊन १ आराधना ( कृतशञतेसह ), २ घ्यान आणि ३
प्राथना ( अनुताप ब आत्मसमर्पण यांसह ) असे तीनच प्रकार उरले. पेकी
७१२ पूर्वीची उपासनापद्धाते [भाग ४ था
आराधना म्हणजे स्ताति, घ्यान म्हणजे योगांतील घारणा आणि समाधि
ब प्रार्थना म्हणजे इश्वर प्रत्यक्ष झाला असतां आर्त उपासकाने उत्कटतेने
केलेल्या मागण्या, तात्पर्य, विश्वास, प्रेमेम्य आणि पवित्र बासना असे हें
उपासनेचे वर्गीकरण बनले,
परंतु ह्याप्रमाणें होणारी उपासना रोज ठरीब शाब्दांत व्हावी किंबा
प्रत्येक वेळीं उपासकाने अथबा आचार्याने प्रसंगी सुचेल त्याप्रमाणे नबीन
बोलावे, हा वाद उपस्थित झाला, ब त्यांतील दुसराच प्रकार जरी त्राह्मांस
तत्त्वतः श्रेष्ठ बाटला, तरी तो तितकाच व्यवहार्य व परिणामकारक होण्यास
उपासकांची योग्यता अस।मान्यच असावयास पाहिज, ही अडचण लक्षांत येऊन
प्रागतिक त्राह्मानी उद्रोधन (जागात), आराधना, ध्यान, सामान्य ठरीव
प्राथना (असतो मासद्वमय),प्रवचन, आणि अखेर प्रवचनात वर्णिलेल्या गुणांचे
संवर्धनार्थ विदोष प्राथना, असा अनुक्रम ठरविला. सत्यंज्ञानमनतं (तोत्तिरीय ०),
आनंदरूपं अमृत ( मुंडक ), शातं शिवंमद्वेतम् ( माडुक््य ), शुद्ध अपापविद्धम्
(इंश ), असे आराधनेतील वर्ण्ये मंत्र ठरवून टाकले. ह्याचा परिणाम सावे-
जनिक ब खाजगी उपासनांवर चांगला झाला, अस कोणी म्हणतात. उपासकांनी
काय बोलावयाचे त्याचे मुद्दे व अनुक्रम ठरले गेळे. याप्रमाणे ही योजना
उपासकांस सोयीची ब मार्गदर्शक झाली. यातील प्रार्थना या भागास ब्राह्म
विशेष महत्त्व देतात, ज्यास आराधना व ध्यान ही साधून मनाला उत्कटता प्रास
झाली नाहीं, ते प्राथंना करण्यास खरे पात्रच नसल्यामुळे त्यांनी आपली वरील-
प्रमाणे तयारी होईपयंत प्राथना करूच नये असे बत्राह्म-पोडतांचे मत आह.
महर्षींच्या व्याख्यानांस जशी सत्येद्रनाथाच्या पद्यांची फार महत्त्वाची
जोड मिळे, त्याप्रमाणे केशवचंद्र यांच्या प्रार्थनास त्रेलोक्यनाथ सन्याळ ऊर्फ
चिरंजीव शर्मा या प्रासादिक शीघ्र कवीच्या पद्यांची अनुपम लोड मिळे.
त्यानंतर रवीद्रनाथांचीं गीते हीं लोकप्रिय झालीं पण त्या गीतात सांप्रदायिक
संगति ब स्फोर्त नसल्यामुळ त्यांचा ब्राह्मास म्हणप्यासारखा उपयोग झाला
नाहीं ! परतु पंडित बिजयकृष्ण गोस्वामी यांनीं बाद्यांच्या साथीत वेष्णव-
संकीर्तनाची जी जोड पुढे करून दिली ती ब्राहमेतर जनसमुदायास फारच
चित्ताकषक बाटली. ही संगीताची उणीब साधारण ज्ाझयांस फार जाणबत आहे.
ह्या उपासनांस आत्मचिंता, आत्मपरीक्षा, नामजप, नामसाधन ( नामानं
प्रकरण २० वें.) केशवचंद्रांचा योग ७१३
ललक्षित असलेल्या सगुण इंश्वराचें ध्यान ), स्वाध्याय अथबा शास्त्रपाठ
( कोणत्याही धमशास्त्राचे पठण ) इत्यादि प्रकार पूर्वींच्या ब्राह्मांच्या साधनांत
येत असत, त्यांचें सविस्तर वर्णन ब्राह्मांच्या अनुष्टानपद्धतीवरील ( देवेद्र-
नाथ, केशवचंद्र सेन, उमेशचंद्र दत्त, सीतानाथ तत्त्वभूषण, आदित्यकुमार
चचतजीं, लॉलतमोहन दास आणि पडित रिवनाथशास्त्री) अनेक ग्रंथकारां-
ख्या बंगाली पुस्तकांतून आढळेल,
ह्या उपासनापद्धतीला केद्वावचद्रांनाी जे योगाचे परिणत स्वरूप दिले, ते
बरच महत्त्वाच होते. योगाचे त्यानी तीन भेद केळे, १ वेदिकयोग म्हणजे
बाह्यार्थ योग, २ वेदांतिक योग म्हणजे आत्मगत योग किवा नेज योग ब
३ पाराणिक किवा भक्तयोग असे ते होते. वेदिक योगांत सृष्टीच्या मागे
असलेल्या शक्तीची उपासना अस. यांत द्वताद्वरेत नसून स्पष्ट द्वेत
( ४००ला 1)॥91181) ) असे. अथात् हा योग साधारण-त्राह्मपडितांपेकी
कित्येकास मान्य नाही. कारण त्याच्या मताने सुष्टिकतां सृष्टीच्या मागे भिन्न
त्वान नसून सृष्टि ह त्याचेच व्यक्त स्वरूप आहे. केशवबचंद्रांच्या वेदान्ती
योगाचीही साधारण.त्राह्मांनी ओढाताण चालविली आहे. कारण आत्म्या-
चे ठिकाणीच परमात्मा पाहण्यात आत्मा आत्मरूपाने रहात नाहीं, तो पर-
मात्मस्वरू्पात टीन होतो असे ज केशवचद्रांच म्हणणे ते साधारण-त्राह्मांस
मुळींच मान्य नाही. पाडत सीतानाथ असे म्हणतात की, केशवचंद्रांचे योगां-
तील ब्रह्मात्मेक्य केवळ जाणिवेपुरतेच असेल, आणि त्याचे आत्मानात्मंद्वेत,
अद्वेत आणि सरवदेवमयत्ब भाव टाळण्यापुरतेच असेल, पण ही शंका
बरोबर आहे असे केदावचंद्रांचे सारे अनुयायीही आज म्हणत असतील
असे बाटत नाही, उलटपक्षी केदावचंद्राच्या या योगपद्धतीनंतर त्यांच्या
अनुयायांनीं लबकरच वेदान्तमताचा स्वीकार केला अस दिसतें.
केशवचंद्रांच्या तिसऱ्या भक्तियोगाचा विचार त्याच्या हयातींत पुरा झाला
नाहीं. ह्या पोराणिक योगावर त्यांचे मनांत स्वतंत्र ग्रंथ लिहावयाचा होता.
पण त काम त्यांच्या हातून होण्याच्या अगोदरच त्यांचे देहावसान झाल,
हा तिसरा योग वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाचा असावा असे वाटत,
प्रत्येक जाबांचे आयुष्य हा एक जीवनबेदच आहे. अर्थात् धर्मसंस्थापक ब
इतर थोर पुरुष यांचें जीबन म्हणजे लोकोद्धारार्थ झालेल्या इधराच्या अत्यंत
७१४ योगाची परिणात [भाग ४ था
महत्त्वाच्या अशा आदेशाचा बिरोषयोग होय. यासाठीं अश्या चरित्रांचा अत्यंत
आस्थापूर्बक अभ्यास करणे म्हणजे साधुसमागम किंबा सत्समागम होय.
या योगाची माहिती देतांना पंडित सीतानाथ असा इषारा देतात की,
केशवचद्रांच्या या थोरांच्या समागमांत जीझस आणि मोझेस हे ऐतिहासिक
पुरुष येतील; पण पोराणिक अवतार मात्र येणार नाहींत. आम्हीही केशवचंद्र
मयत झाले, तेव्हां ते रामभक्त किवा कृष्णभक्त होते असे म्हणावयास तयार
नाहीं; पण केशवचंद्रांच्या विचारांस, श्रीरामक्रष्णांनीं म्हणा अथबा त्याच्या
पिढीजात संस्कारांनी म्हणा जो अखेर पालट पाडला होता तो लक्षांत घेतां
त्यांनीं पुढ कालीभक्त किवा कृष्णभक्त होण, हा केवळ कालावधीचा प्रश्न होता,
तत्त्वाचा प्रश्न फारसा राहिला नव्हता, अस आम्हांस तरी खातरीन वाटते,
शेबटीं साधारण-त्राह्म असे सागतात, “ कीं आम्ही आमच्या साप्रदायिक
बाडबडिलांच्या विचारसंपत्तीवर नुसते ऐदी होऊन बसला नाही. तर आर्मम्ही
केशवचद्राच्या योगालाही चागलळाच उजळा दिला आहे. केदावचंद्रांच्या
बौदेक योगांतील द्वेत आम्ही मानीत नाही. त्यांच्या बेदांती योगांतील पर-
मात्म्याशीं ( ज्ञानपक्षी ) ऐक्य आम्ही केशवचद्रांपेक्षांही ठासून सांगतो, यामुळे
साधारण-ब्राह्मांच्या योगाने प्राचीन अर्वाचीन मतांतील सांधा अधिक जोडला
गेला आहे, आम्हांला सर्वदेवमयत्बभाबाची केशबचंद्रांप्रमाणे भाति राहिली
नाहीं. द्वेताचा अद्वेताशी मेळ कसा घाळावयाचा ती गुरुकिल्ली आम्हांला
सांपडली आहे. आमचे भक्तीचे अनुभव पूर्वीच्या लोकांपेक्षा फार खोलबर
गेले आहेत. त्यांचे हद्यफळ आम्हांला ऱिरगणतीन जरी दाखवितां न आलें
तरी केव्हांही कोठेही काय अरी अनुभवाची थोर माणस थोर्डाच असतात,
पण यामुळे त्यांच्या अनुभवाची मार्गदर्शक म्हणून योग्यता कमी लेखतां
येणार नाही, अशी ब्राह्मांची विचारसरणी आहे. या बाबतींत पंडित सीता-
नाथ यांनीं नुकतेच असं प्रासद्ध केळ आहे की, “ आमची आराधना म्हणजे
हतःपर केवळ परपरा किवा अनुमान या स्वरूपांत राहिली नाहीं. आमच्या
आराधनेला समाधीचा-साक्षात् इंगदर्शनाचा-आघार असतो. >>
आमची आराधना म्हणजे एखाद्या अतज्ज्ञाने केलेले इंश्रराचे शाब्दिक गुण-
वर्णन नव्हे. तर तो प्रत्यक्ष अनुभव आहे. आमच्य आराधनेचा आरंभ
म्हणजेच ध्यानाचा आरंभ आणि आमच्या प्रार्थना म्हणजे कांही आत्मगत
प्रकरण २० वें.] ब्राह्मांचा अनुमव 9१५
भाषणें किंवा आकाशाशी पोकळ संवाद नव्हे, आमच्या प्रार्थनांची अशी
निकृष्ट स्थिति आम्ही कधींच होऊं देत नाही. तर आमच्या प्रार्थना ध्यान-
योगांत घडलेल्या प्रत्यक्ष इशसमागमांतीलच असतात. अश्ली आम्ही र्भाक्ति
मागात अल्पशी भर टाकली आहे. हा अनुभवप्रकाद अथवा मार्ग असा
आहे कीं, ज्या योगाने जगांतील सर्व योगीजनांशी आमचा संबंध नडला आहे.
आणि ज्या काळीं शास्त्रीय प्रगतीने विचारास स्वातंत्रय आले नव्हते आणि
श्रद्धा ही परंपरेच्या कचाट्यांतून सुटली नव्हती, अशा प्राचीन कालापासून
हजारो वर्षे चालत आलेल्या चुकांतून याच अनुभूतिप्रकाशाने आम्हांस
सोडविले आहे.”
पंडित म्हणतात कीं, “' पूर्वीच्या भक्तियोगांतही आम्ही साधारण-त्राह्मांनी
अल्पश्शी भर टाकळी आहे'. पंडिताच! हा विनय म्हणावा की भ्रम म्हणावा,
हे आम्हांस समजत नाहीं. कारण वेदिक उपासनापद्धतीचे भारी जिकीरीचे
अवडंबर आमच्या डोळ्यांसमोर येते. आमच्या उपासनेस प्रायः बाण-शाळि-
ग्रामासारखे प्रतिक, श्रीरामकृष्णासारख्या प्रतिमा किवा वरती श्रीसूर्य-
नारायण अथवा येथे अम्निनारायपण किवा श्रीसदूरु यांसारखी दिव्य
ज्योति अगर मूर्ति पुढे लागते. आमची बहिरंगोपासना झाल्यावर अंतरंगो-
पासना सुरू होते. आणि तीही प्रायः पूजामयच असते. आमच्या परमार्थाचा
आरंभच वेराग्यापासून व त्यागापासुन होतो. मग ते साधन तप असो अथवा
उपासना असो. पंचोपचारी पूजेतही पंचेद्रियाचे विषयच देवाला अर्पण
करण्याच्या प्रारंभी अभ्यास असतो. असे जेव्हां आपले सवंस्व देवाला अपण
करावें, परंपरापूजित जपजाप्य करावे, तेव्हां प्रथम अन्बयाच्या नव्हे तर व्यति-
रकाच्या मार्गाने ध्यानयोगांत देवाच्या भेटीचा कृचित् साधकाला योग
आला तर महद्भगाग्य ! नवविधाभक्तीच्या मार्गाने गेळ तरी श्रवणापासून
आत्मनिवेदनापर्यंत जातांना नवमास पोटाशी संभाळणाऱ्या आईंप्रमाणेच
सद्ुरुमाउलीनें साधकास संभाळले तरच योग्यकालीं खरे द्विजत्ब लाभते.
पण साघारण-त्राह्षांचे पहावे तर त्यांस ही यातायात कांहीच नाही, जी
उपासना भगवंतास अत्यंत केशदायक वाटली, जवळ जबळ त्यासारखीच
( निराकाराची ) उपासना साघारण-त्राह्मांची अगदी लहान ल्हान मुलंही
करतात, तसेंच साधारण-ब्राह्मांची प्राथना म्हणजे श्रीरामकृष्णपरमहंस किंवा
५१६ ब्राझ्मांचा अनुमव [भा.9 प्र. २.वें
भ्रीतुकोबा ह्यांची पाषाणमूतींपुढील दर्शनासाठ व्यर्थ डोकेफोड नव्हे, तर
त्यांच्या उदबोधनाचा दरबाजा उघडतांच लगेच आराधनेतच यजमानांची
भेट, ध्यानांत आलिंगन, आणि प्रार्थनेत सारा कुशलसमाचार होऊन जातो,
ह आश्चर्य होय. तथापि दामाजीपंतांच्या पूवीच बेदरच्या बादशहाला मेट
देणारा देव आम्हां परेपरागत भोळ्या हिंदू भाविकास केव्हां फसवील त्याचा
काय नेम सांगावा १ पण विठु महार म्हणजे देव नव्हे. तो देवाने एक क्षणिक
घेतलेला लीलावेष होय, हे साधारणब्राह्यांसारख्या चिकित्सक बुद्धीच्या
डोळसांस हिदु भोळसटांनीं काय सांगावे ! त्याचे अनुभव त्यासच ठाऊक,
प्रकरण एकविसावं
ब्रद्साधन
साधारण-ब्राह्यांच्या निरनिराळ्या विचारांचा ज्यांत परिपाक झाला आहे, असे
घडूसानञाचे ताट आम्हीं बाचकांपुढे ठेविले. आतां त्यावर ब्रह्मसाधनाविषयीं-
च्या त्यांच्या मतांची अन्नशुद्धि करून आम्ही आपल वाढप्याच काम पुरे
करणार आहोत. पडित सीतानाथ तत्त्वभूषण यानीं ज ब्राह्म-वाढाय तयार केलं
त्यापेकी हा शेवटला ब्रह्मानुभवाचा गोड घांस आहे,
ब्राह्मांच्या साधन-रमोदराच्या पायास हेगेलच्या कल्पनावादाच्या इंग्रज
अनुयायांनी घडविलेल्या तोडी उपनिषदांतील द्वेताद्वेतवादाच्या चुन्यांत बस-
विल्या आहेत. केशावचंद्रप्रणित प्रेमलक्षणाभक्तीचा वरती इमला आहे, आणि
खिस्तप्रणित कमाच्या मह्ाद्रारास भगवद्रीतानुशासन व पाश्चात्य कल्पना-
वाद्यांचा आत्मानुभव ह्या दोन कमानी आहेत, अदा ह्या साधनाश्रमाच्या
बिस्ताराची कल्पना स्थूलमानाने प्रथम त्याच्याच दाब्दात पाहू,
साधनांचे क्षेत्र:-- “' इंश्रराला जाणणे, त्याच्यावर प्रेम करणे आणि
त्याला प्रिय होईल अशी वर्तणूक ठेवणे याचेच नाव देव जोडणे होय. इंश्वरा-
ला जाणणे म्हणजे कोणी तरी एक सृष्टिकता असला पाहिजे, अशी अस्पष्ट
भावना असून भागत नाहीं; तर परमात्म्यांतच आपला प्रत्यक्ष वास आहे ही
जाणीव अखंड जाणत राहून त्या जाणिवेच्या प्रकाशांतच आपली सारी
जीवनचर्या चालली पाहिजे. त्याचप्रमाण नित्यनैमित्तिक पूजाअर्चा व प्राथना
करून सद्गदित अंतःकरणाने अश्रु ढाळणे यातच इराप्रेमाची पूतंता होत नसून
आपले सब मनोविकार इंडाप्रेमाने सदा संप्रक्त असले पाहिजेत, तसेच केवळ
निरुपद्रवी अश्या नीतीच्या वर्तनाने कमयोग सपत नसून आपल जीवित
दुसऱ्यास स्फूर्तिदायक होऊन आपल्या अंतरांतील इंशपुत्राने मी व माझा
पिता एकच आहोंत अश्शी एकसूत्रीपणाची सदेव ग्वाही दिली पाहिजे.”
£ अशा उच्च प्रतीच्या आध्यात्मिक जीवनाचा पंथ कोणता, त्याच्या
पायऱ्या कोणत्या, त्यांत प्रतिबंध कोणते ब ते निवारण्यास उपाय कोणते &
७१८ साधनांचे क्षेत्र [माग ४ था
सर्व साधनशास्त्राचे विषय होत; परंतु त्याचे आस्थापूर्बवक अध्ययन कोणीच
करीत नाहींत. लोकांची अशी समजूत दिसते की, धार्मिक जीबनास धर्म-
शास्त्रावर विश्वास असला म्हणजे पुरे, ज्यांचा तसा विश्वास बसत नाही,
त्यांसही इंश्वरासंबंधी मनुष्याच्या मनांत असलेला स्वाभाविक भाव व्यावहा-
रिक धर्मास पुरेसा बाटतो. धार्मिक तत्त्वज्ञानाच्या उठाठेवीची त्यास गरज
वाटत नाही. कित्येक तर ईश्वराचे स्वरूप आवित्य आहे असा पोक्त विचार
करून त्या नादीच लागत नाहीत, आणणि दुसऱ्या कोणा तार्किकाचा असा
ग्रह झालेला असतो की, प्रेम ही एक स्वाभाविक वृत्ति आहे, ती शिक्षणाने
किंबा प्रयत्नाने उत्पन्न होणारी नसल्यामुळे, तीसंबंधी विचार करण्याचे कारण
नाही. त्याचप्रमाण पावित्र्य ही एकदम साध्य होणारी एकादी गोष्ट नसून
हळुहळू पूणत्वास पोचविणारी अनत उन्नतीची ती एक चढती अवस्था आहे.
त्यासाठ प्रयत्न ती काय़ करायचा ! अशा विचारसरणीमुळे अध्यात्मरास्त्रासंबंधी
चोहोकडे अनास्था व ओदासीन्य दिसत आहे. परंतु ब्राह्मम्हणतात की, ही
सारी भूळ आहे. प्रेम ही स्वाभाविक वात्ते असली तरी त्वा प्रेम केले पाहिजे
( १॥७०प 851916 1002) दी धमाज्ञा कांही निरथंक नव्हे. प्रेम आणि पावित्र्य
ह्याची व[ढ आपल्या हाती आहे. आपल्य अंतःकरणांचे आणि वासनेचे
इश्वराशी' पूण तादात्म्य होणे हेच बुद्धोर्पादष्ट निर्वाण, जीझसच पूर्णत्व ब
गीतेने गायलेली ब्राह्मी स्थिति होय. तात्पर्य, स्वर्गीय पित्याप्रमाणे पूर्ण होणे
किवा याच जन्मीं जीवन्मुक्तीचा सोहळा भोगणे हे जर शक्य आहे तर त्याचे
साधनाचे शास्त्रही असले पाहिजे ब ते अभ्यासिले पाहिजे, ह उघड आहे.
त्यास विवेचक बुद्धीचीच आवश्यकता आहे. धर्मशास्त्रास इंशप्रणीत मानून
त्यावर अधश्रद्धा ठेवणे ही धर्मजीवनाची बाल्यावस्था होय, ज्यास सर्वेश
इश्बराची ओळख नाहीं, त्याने धमशास्त्रास इंशप्रणीत मानण्यात काहींच अर्थ
नाही. आणि इंश्रराची अगोदरच पूर्ण कल्पना आल्यावर शास्त्रास इरप्रणीत
कल्पून अधिक काहींच मिळवबाबयाचे रहात नाहीं. यासाठी बाह्यप्रमाणांचा
उपयोग तात्पुरता मार्गदर्शक म्हणून करावा. शास्त्रावर विश्वास ठेवून एखाद्या
साधनाचाही अभ्यास करावा; परंतु धर्मश्रद्धा ही वास्तविक बाह्यप्रमाणा-
बलंबी अशा विश्वासाची गोष्ट नसून ती दृढ आत्मप्रचीतीच्या शञानानेंच उत्पन्न
होत असते. अशा प्रकारच्या ज्ञानास तात्त्विक विचारांची जरूरी आहे.
प्रकरण २१ वे] उपासनांचं स्थूलस्वरूप ७१९
म्हणुन केवळ आसवाक्यादि बाह्षप्रमाणांवर न विसंबतां केबळ बुद्धिवादाबर
झालेले धार्मिक तत्त्वज्ञान आज ब्राह्मांनी तयार करून जगापुढे मांडलेले आहे.
६ ह घार्मिक तत्त्वज्ञान म्हणजे सोपानपरंपरेची पाहिलीच पायरी होय. त्या-
युढे घ्यानघारणा बसमाधि ही सवे साधनपरपरा आहे, ह्या साधनानी इश्वरा-
चे ज्ञान प्रास झाल्यावर त्यापुढ कममाग आणि भक्तीच्या बाटा लागतात.
अगोदर ज्ञान, नंतर भावना आणि शेवटीं इच्छा असा हा क्रम आहे, प्रेमा-
स्पद अशा इश्वराचे ज्ञान, नंतर त्याजविषयी भक्ति आणि त्यापुढे ईंश्ररप्राप्ती-
चे प्रयत्न किंबा दुसर्या शब्दात सागावयाच तर ब्रह्मप्रतीतीतून ब्रह्मप्राति,
ब्रहझ्मप्रीतीस्तव ब्रह्मभाक्त, त्रह्मभक्तांमुळे ब्रह्मराते, ब्रह्मरतीची ब्रहमक्रीडा आणि
शेवटी ब्रह्मक्रीडेची परिणति म्हणजे ब्रह्मक्रिया अदी त्राह्माची प्रणालिका आहे.
सर्वांच्या अगोदर ज्ञान पाहिजे. ज्ञानाबाचून भाक्त, (श्रवणापासन समाधी-
पयत ज्ञानानुष्ठान सपादिल्यावाचन केलली भाक्त,) म्हणजे पोकळ भावनोद्रेक
होव, किवा त्याहूनही दुष्ट अशी मृतिपूजा होय. तसेच ज्ञान ब ्भाक्त यावाचून
केलेले कम म्हणजे व्यर्थ शीण आहे. त्याचप्रमाण ज्ञानभक्तीही कमांबा*चून
अरक्य आहे. अशी ही प्रथम कत्पिलेल्या साधनाश्रमाची मयादा आहे.
उपासनांचें स्थूल स्वरूपः-- “' ऐहिक सुखसाधनाकरिता ईश्वराची प्रार्थना
करावी ही उपासनेची पाहिली पायरी होय. ह्या पायरीवर साधक असताना
अन्नाच्छादनाद सुखसायीच्या गोष्टींच त्यास महत्त्व बाटते ब इ*्बरासही तदा
गोष्टींचे महत्तव वाटत असावे अशा बुद्धीन तो देवासही अन्नवस्त्रादि पदाथ
अर्पण करून त्यास सतष्ट करूं पहातो ह्यानतरची पायरी म्हणज श्रद्धा, प्रेम,
नग्नता, पावित्र्य, नेतिक धेयं इत्यादि गुणाची याचना करणे किवा ते दिल्या-
बद्दल आभार मानणे हो होय, यज्ञयाग, बलिदान व मूतंपूजा याचा अव्हेर
करून ब्राह्मांनी पहिली पायरी सुरुवातीसच सोडली व ते दुसर्या पायरीवर
आले. ह्या पायरीवरील खिस्ती उपासनापद्धात त्याना सर्वात्कृष्ट बाटली
म्हणून त्यांनीं देवेद्रनाथांपासन त्याच पद्धतींचे अनुकरण केले; पण खिस्ती
लोकांनीं आपल्या उपासनेची प्रगति यापुढे न केल्यामुळे ती वाढत्या मानव-
बुद्धीस अपुरी पडून निरुपयोगी ठरली. कारण उपास्याच्या आणि उपासका-
च्या मनावर प्रार्थनेचा कांहीं तरी कार्यक्षम परिणाम होईल तरच तिची
सार्थकता, परतु निसगांचे अनुल्ठंघनीय नियम ब कायदे जसजसे लोकांस
७२० उपासनांचें स्थूलस्वरूप [भाग 9 थ्रा
कळूं लागले त्याप्रमाणे त्यांस हे कळून चुकले की, शंश्वराजबळ ऐहिक वस्तूंची
याचना करणे व्य्थं आहे. तसेच दुसऱ्या पायरीवरील साधक जी सत्त्वसपत्ति
मागणार ताही मिळणे न मिळणे हे अध्य'त्मशास्त्राच्या नियमांवर 'निरपवाद
अबलबून आहे असे जेव्हा समजते, तेव्हां त्याही देणग्या मागितल्या म्हणजे
मिळतीलच ही समजत दूर होते. ब त्या दृष्टीने मात्र प्रार्थनेचे महत्त्व रहात
नाहीं. परंतु प्राथनेचा उपासकाच्या मनावर जो परिणाम होतो त्या दृष्टीने
मात्र प्रथनेचे महत्व फार आहे. साधकाने मनोभावेकरून सद्गुणसमाद्धेच
मागावी-श्रयच मागावे. प्रेय माणू नये-अशीच इश्वराची इच्छा असणार,
अर्थात् साधक जेव्हा अनन्यगतिक होऊन तेच माणू लागतो, तेव्हा इंबवरा-
च्या आड येणारी विषयवासना दूर होऊन तो इंरोच्छेशीच एकरूप होतो.
असे होत असता त्याच्या ठिकाणी इ*्बराविषयी सद्भावना आणि प्रेम उत्पन्न
होते. मग ह्या वृत्तीत उपासक तिसऱ्या पायरीवर जातो. व तो इंश्वराचे
स्तवन करूं लागतो. त्या स्तबनाच भरात तो आपणांस विसरतो अथात् तो
देवाजवळ आपल्यासाठी कांहींच मागत नाह, त्याच्या उपासनेतील स्वार्थ-
बुद्धि सुटते व त्याचे भजन निष्काम होत. असा हा भजनाचा स्तोत्रसंग्रह
विष्णु, भागवत, व माकेंडेय या पुराणातून आहे. परंतु अवाचीन स्तोत्रांतून
अवतारांचेच महात्म्य गाइलेळ असल्यामुळ आजच्या सुसस्कृत साधकास तीं
अगदीच निरुपयोगी होतात. असो. ह्या आराधना नामक तिसऱ्या पायरी-
बर उपासकाचा स्वार्थ नाहींसा होऊन उपास्याचे ऐश्रयेवर्णनांत उपासकाचा
परमार्थ साधत असतो. आता उपासक हे जे हशबराच्या ऐश्वर्याचे वर्णन
करतो ते त्याने स्वतः पाहिलेले असत असे नाहीं, तर परंपरेने चालत आलेल्या
पद्धताविरून आनुमानिकही असतें; परंतु अश्या परंपरागत ज्ञानावर अवलंबून
उपासक जेव्हां इश्वराच्या अनंत कल्याणशुणांचे ध्यान करूं लागतो, तेव्हां तो
ध्यान किंवा योग ह्या उपासनेच्या चवथ्या पायरीवर जातो. ह्या पायरीवर हिंदु
पुराणकार क्काचेतच गेलेले दिसतात. अवतारमाहात्म्यांचा प्रतिबंघ यांस झाडवा
येतो. अर्थ ब्राह्म समजतात. परंतु उपनिषदे, भगवद्गीता आणि शंंकरा-
चार्याची कांहीं स्तोत्रे यांत मात्र शुद्ध ध्यानयोग दिसून येतो. प्रभ्नोषनिषदां-
तील प्राणस्तोत्र, श्रेताश्वतरांतील पहिल्याच चार श्रुति, छांदोग्याचे सातव्या
प्रपाठकांतील पंचविसावा खंड त्याचप्रमाणं गीतंतील अकराव्या अध्यायांतील
ग्रकरण ९० वे.] आहझसाधकांचा अनक्रम ७२१
अर्लनाची प्रार्थना हीं अशीं उदाहरणें आहेत. परंतु पुर्ढे उत्तरबेदान्तांत
अद्वेतावर फाजील जोर दिल्यामुळें व वेष्णवघमांनें अवतार-कथांचे व पूजा-
बिधानांचें बंड बाढवून अद्वेत सर्वस्वींच सोडल्यामुळे उपासकार्चाही चवथी
भूमिका सुटली; परंतु भक्ति आणि योग ह्यांचा सुंदर मिलाफ करण्याचें श्रेय
केशवबचंद्रांनीं घेतलें ब तेच आज साधारण-ब्राह्मांचे विशिष्ट ध्येय आहे, केबळ
आराधनेतही त्यास खरे समाधान प्रास होत नाहीं. म्हणून ध्यानयोगांत खोल
शिरण्याचा त्यांचा प्रयत्न ओहे.?”
“ ह्याप्रमाणे ज्ञान, भक्ति, आणि कमंह्याज्या साधकाच्या मानसोन्नतीच्या
वास्तविक पायऱ्या त्याच घ्यान, आराधना आणि प्रार्थना या रूपांत ब्राह्म
उपासकांच्या आचरणांत आढळून आल्या पाहिजेत असे ब्राह्म म्हणतात खरे;
पण खुद्द ब्राह्मांचा अनुभव मात्र याच्या अगदी उलट असुन त्या अनुभवा-
प्रमाणेच पाहतां प्रार्थना, आराधन! आणि ध्यान, म्हणजे कम, भक्ति आणि
ज्ञान असाच अनुक्रम लागतो. ह्यांपैकी कम आणि प्रार्थना ह्या साधनापूरवी
ज्ञान असते, असा जगाचा अनुभव नाहीं. ज्ञान असते असच म्हणावयाचे
तर ते परोक्ष व अनुमानिक असते, प्रत्यक्ष नसतें. पुढे पंडित सीतानाथ
म्हणतात कीं, '' आम्हां ब्राह्मांवर प्रथम संस्कार खिस्ती धम!ंचे झाले ह आमचें
मोठेंच भाग्य होय, कारण कीं, त्यामुळं प्रार्थना ब सामाजिक सुधारणा यांचे
खरे महत्त्व आमच्या लक्षांत आले. नंतर वेष्णवधर्मांच्या सस्कारांनीं आमच्यांत
भक्तीची स्फूर्ति उत्पन्न केली आणि नंतर ओपनिषदिक ज्ञान ब पाश्चात्यांचें
तत्त्वशास्रा यांनी आमची विचाराची दिशा बादून आम्ही ध्यानयोगाच्या
मार्गास लागलो.” ब्राह्म म्हणतात की, ““ आमच्या या झनुभबाचा फायदा]
घेऊन साघधकाना आपला क्रम आंखाबा. तो असा कीं, प्रथम मनःपूवक
प्राथना आणि हृढ कतंव्यनिष्ठा नंतर उत्कट आराधना आणि सोदर्य-आनंदा-
दि गुणांची प्रीति आणि अखेर साक्षात् इशहदरोन ब पुढे अश्या त्राह्मी
स्थितींतील उच्च प्रकारचे जीबन, हाच तो साधकाचा ध्येयमार्ग होय.”
पंडित सीतानाथ ह्यांच्या वरील विचारसरणीचा पूर्ण ऊहापोह करण्याचे
हृ स्थल नव्हे, तथापि एकदोन गोष्टींचा खुलासा जातां जातां केलेला बरा.
मुंडकोपनिषदांतील 'आत्मक्रीड आत्मरातेः क्रियावानेषेत्रह्मविदां वरिष्ठ: ।)
३१, ४, यांतील क्रियाबान् या शब्दाचा अर्थ समाजसुधारक असा करण्याचा
७२५ आराधना [ भाग ४ चा
ब्राह्मांचा अमिप्राय दिसतो; परंतु मागच्या संदर्भावरून ब्रेह्मविद् म्हणजे ब्राह्म-
सुधारक असा अर्थ निघणे कठीण दिसते. तसेच हिंदूंच्या पूजनविधानाचे जें
रहस्य पंडितांनी दिले आहे तेही चुकीचे आहे. इंश्वराला उपचार इवे अस-
तात म्हणजे त्यास भूक लागते, तहान लागते, ह त्यांतील रहस्य नसून जीवांनी
आपल्या इंद्रियांचे बिषय देवास अपण करावे किंवा आपल्या सर्वे इंद्रियांचा
बिषग्र देव हाच कराबा, किबा आपल्या घरच्या सर्वे सुखसाधनांचा तोच
घनी आहे अशी भावना व्हावी, असा त्यातील बोध आहे. तो सगुण-
साकार उपासनेत साधण तारतम्याने सोप होत. घ्यानासद्धि अगोदर की
प्रार्थना अगोदर ? यासंब्रधींही साधारण-ब्राह्माचे विचार विसगत ब निराधार
दिसतात. तरी आराधनेपासून त्यांच्या उपासनापद्धतीचा तपशीलवार विचार
पुन्हा त्यांच्याच शब्दांनी पाहूं,
आराधना: -- आराधनेत गंभीर ब निदोंष्र विचार, उत्कृष्ट भाषणशेली,
व उत्कट भाव असे हे गुण साधणे म्हणज इंश्वरी प्रसादच होय, ब्राहयांचे
उपदेशक शनिवारी रात्री कोणती तरी इग्रजी प्रा्थनापुस्तके धुंडाळून रविवार-
च्या प्राथनेचे मसुदे तयार करण्यात आपले बुद्धिसवस्व खर्च करितात, पण
त्याच्या प्राथना परिणामकारक होत नाहीत. यासाठीं त्यांनीं ह्या अशा
खटपटीत वेळ न घालावता आपले आचार व मन ह्याच्या शुद्धीकडेच जास्त
स्क्ष दिले पाहिज असे आता ब्राह्म म्हणं लागले आहेत. तर्थाप उपासनेच्या
अभ्यासाची एक दिशा ह्या दृष्टीने त्यानी आराधनेत ऐश्वर्यमूल र्भाक्त व
माधयंमूल भाक्ते अस दोन भाग पाडले आहेत. सत्य, ज्ञानं, अनंतं, शांत
आणि अद्वेत अशा स्वरूपलक्षणानीं इश्रराची आराधना ऐश्वयमूलक असून
आनंदरूप, अमृतं, रिव, शुद्ध आणि अपापविद्ध॑ ह्या तटस्थ लक्षणांनी केलेली
स्तात ही माधुयंमूळ आहे, हा दोन्ही अगे आराधनेत अवश्य पाहिजेत,
वराल लक्षणे उर्पानषदांतून मथन करून त्यानी शोधून काढली, परतु नब-
युगघधमातील लोकसग्रह ह ज मुख्याग तद्द्शंक वरील लक्षणात विशेषण नाही.
यास्तव निरालसम्, सक्रिय किंबा धर्मावह, पापनुदं, भगेश, अक्ली बिशेषणे
आराधनेत घालण्याबद्दल साधारण-त्राह्माच्या सभेत दोनदां वाटाघाट झाली
पण शेवटी शिवं, झुदध, अपापविद्धं ह्या ब्राह्मपरपरापुनीत शब्दांवर भागबावें
अर्सच बहुमत ठरलें
भश्रकरण २० वे] आराधंना आगि ध्यान ७२
आराघनेच्या ह्या बाह्यांगाप्रमाणे, परोक्ष आणि प्रत्यक्ष असे दोन अंतरंग-
भेद कोणी ब्राह्म मानतात, पंडित म्हणतात कीं, “' त्यापैकी पहिली गौण
असून दुसरीच इष्ट आहे. आराधनेतील प्रत्यक्षतेसंबंधी, इश्वराविषया
"तृतीय पुरुषाऐवजी द्वितीय पुरुषीं प्रयोग व बुद्धिवादापेक्षा भावनेवर
अधिक जोर, अर्शी बाह्य लक्षणे जरी अनेक सांगतां आलीं, तरी तिचे मुख्य
लक्षण म्हणजे उपासकाची निःसदेह वरात्ते हेच होय. परंपरागत चालत
आलेल्या श्रद्धेने केलेली आराधना वक्त्याच्या कौशल्याने कित परिणामकारक
झाली, तरी ह्या नवयुगातील आध्यात्मिक जीवनास ती पुरेशी होत नाही
यास्तब तात्विक ब शास्त्रीय विचारानीं इश्वरासंबघी आपली भावना तीत्र ब
नि:शंक केली पाहिजे इश्वराचे सृष्टीतील रचनाचातुर्य; चराचर सृष्टीच्या सर्व
अंतरत्राह्म व्यवहारात इंश्वराचे प्रेरकत्व; जीव, जग, जगदीशा यांचे तात्त्विक-
सक््य इत्यादे गाप्टीबद्दल उबासकाची वृत्त पूणपणे निःसंदेह झालेली असली
म्हणजे आराधनेच्या वेळी त्याची भावना अप्रयत्नाने सिद्ध होते. मात्र अशा
ह्या भावनेच्या उत्कटतेत अद्वेत्याचा अभेदभाव उत्पन्न होऊन आराधनाच बंद
थडण्याचा संभव असतो. यासाठी ह्या मधल्या अभेदव्ृत्तीच्या टप्प्यास जपावे,
फार वेळ काळोखात राहून मग एकदम उजेडात आले असतां प्रथमदर्शनी
नुसताच स्वच्छ प्रकाश दिसतो. पण पुढे थोड्या सवयीने त्या प्रकाशातील
निरनिराळे रग ब छाया कळु लागतात, त्याप्रमाण प्राथांमक अभेदवृत्तीच्या
नंतर सतताभ्यातान अभेदातील भेद प्रतीत होतात आणि आराधनेतील
पुढील दिव्य अनुभब शक्य होतात, उपासक अज्ञानदोतू । ज्ञानदात जातो,
हाच भमदाचा सबळ पुसावा अह. अशा आराधनत इश्वराच सुदर सयुणरून
अंतत्राह्य सचरलेळे उपासकाच्या प्रत्ययास येते आणि स्वर्गीय आनदाची
लजत कळूं लागते. अश ही प्रत्यक्ष आराधना म्हणजे ध्यानच होय, तथापि
त्यात सू्म भेद आहे. आराधनेत विचाराचे पृथकरण होत. ध्यानात एकी-
करण होते. आराधना हा भ्रमराचा गुजारव आहे. आणि ध्यान ही त्याच्या
मधुपानातील तंद्री आहे. आराधनेत ईश्वराच्या एका लक्षणाबलू्न दुसऱ्या लक्षणा-
वर मन!चा सचार होतो, ता ध्यानात थाबून उपासकाचे चित्तेकार्य होते."
म्राह्मांच्या या विवेचनात एक भुद्दा फार महत्त्वाचा आहे; तो असा की
अद्देती बेदान्त्याचा अनुभूतप्रकारा हे एक भ्रांतीचे स्थान आहे. असे सरे
७२४ दशन हें साघन कीं साध्य? [मांग ४ था
ब्राह्म निश्चयेकरून सांगतात. तो दिव्य निर्षिकल्प अनुभव म्हणजे ब्रह्मानुभक
स्वास नव्हे असे त्यांचे निश्नून सांगणे आहे. त्या आत्मप्रकाशांत माणून.
दिसून येणारे जे नानात्व तें सोडाबयाचें नसुन तं सारे ब्रह्मस्वरूपच आहे
असे ते मानतात. त्याची ब्राह्मीस्थिति लोकसंग्रहात्मक आहे. सिद्धाच्या
सहजावस्थेतील व्यवहार ज्या उदासीन वृत्तीने होत असतील ती उदासीन
वृत्तिही ब्राह्मांस प्रिय नाहीं, त्याच्या क्रियाबान् अह्मनिष्ठाची जात अगदींच
बेंगळी दिसते. 'आत्मर[तः क्रियावानू' आत्मरति हीच ज्याची क्रिया, अथवा
ज्ञान, ध्यान, धारणा, हीच ज्याची क्रिया, हा अर्थ ब्राह्मास फार संकुचित व
अनुदात्त वाटतो, असो.
आतां त्याच्या ध्यानाचा सावेस्तर विचार करूं. ध्यान ह्या शाब्दाचा
उपयोग ब्राह्मवाढ्ययात किबहुना आधुनिक वाढळायात बराच सढळपणाने केला
जातो. गीतेतील ध्यान या शब्दाचा अर्थ इंश्रराच्या ठिकाणी चित्तेकाग्रय ससा
आहे. आणि ह्याच अर्थाने महार्ष देवेंद्रनाथ आदिकरून त्र'हाश्रेष्ठानी त्याचा
उपयोग केला आहे. वृहदारण्यकात इश्वरी साक्षात्काराचा साधनमार्ग जो
सांगीतला आहे तो असाः
आत्मा बा अरे द्रष्टव्यः श्रोतध्यो मन्तव्यो नि'देध्यासितव्यो मेत्रेयात्मनो
बा अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेन * सव निदितम् || २1४1५
अर्थः -- आपण म्लणजे जो आत्मा तो पाहिला पाहिजे, त्याचे श्रवण
केले पाहिजे, त्याच मनन व बिदिध्यासन केले पाहिजे, हे मेत्रेयि, आत्म्याचे
दर्शन, श्रवण, मनन आणि ज्ञान हीं झालीं असता या सवाचे ज्ञान होते.
ह्यावर दंकराचार्य असे भाष्य करतात का, 'ह्या चार पदांतील पाहिले दर्शन
हं साधन नसून साध्य आहे. श्रवणाने प्रमाणांचा विचार ब मनन निदे-
थ्यासनाने श्रवणांत येणाऱ्या प्रतिबंघाचा परिहार, याप्रमाणे ही तिन्ही
साधनें अनुष्टिलीं पाहिजेत. त्यास षडसंपत्तीची पूर्व तयारी याहिजे. हृ साधना-
नुष्ठान ज्य़ाचे पुरे झाले तो पापकमांपासून आलिसत असतो. तो आन्त,
दान्त, उपरत, तितिक्षु, समाधानयुक्त होत्साता आपल्यामध्यच आत्म्याच स्वरूप
पहातो. सर्व आत्मा आहे असे पहातो, याला कोणतेही पाप ताप देत
नाही. पापरहित इच्छारहित व संदायरहित असा हा ब्रझ्तज्ञ होतो. ब्रह-
सोक तो हाच”, असे बृहृदारण्यकांत बर्णन आहे, त्याचा पंडित सीतानाथ
अनुवाद करतात.
भ्रकरण २० घें.] निरालंब स्थिति ७२%
£: १ यम (आहिंसा, सत्य, अस्तेय, त्रह्मचर्य, अपरिग्रह ); २ नियम ( शौच,
-संतोष, तप, स्वाध्याय, इंश्वरप्रणिधान ); ३ आसन ( स्थिर सुखासन ); ४
प्राणायाम ( श्वासप्रश्नासयोर्गतिविच्छेद ) व ५ प्रत्याहार ( विषयांच्या असं-
सर्गानं आत्माभिमुख झालेल्या चित्ताप्रमाणे इंद्रिये होणे), ह्याप्रमाणे पातंजल-
थोगांत बहिरंग साधने सांगितली आहेत.''
:: १ घारणा ( चित्ताचें एके ठिकाणी स्थेय॑ ); २ ध्यान ( वृत्तींचीं एक-
तानता ) व ३ समाधि ( ध्येयाकार वृ!त्तप्रवाहरूप ध्यान ), ह्याप्रमाणे अंतरंग
साधने सांगितली आहेत. हां साधने सामान्यत्वे चित्तेकाग्रयासाठीं सानितलीं
आहेत. बस्तुतः ती ब्रह्मसाधने नव्हत, तथापि आचायानी अपरोक्षानुभूतींत
त्याच साधनांचा स्वीकार करून त्याचा अर्थ मात्र बेगळा दिला आहे. त्यांची
धारणा म्हणजे---
यत्र यत्र मनो याति ब्रह्मणस्तत्र दर्शनात ।
मनसो धारणं चेव धारणा सा परामता
जेथे जथे मन जाईल त्या प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी इंशत्वब पाहून तत्स्वरूपी
चित्तेकाग्रध करण यास ते धारणा म्हणतात. यात दोन गोष्टी मुद्दबाच्या आहेत,
(१) सद्वस्तूबद्दल निःसंदेहृव्रृत्ति ब (२) प्रतिबंधास न जमानतां त्या ठिकाणी
चित्तदाढ्य, श्या मुद्दयाच्या गोष्टी साधल्या म्ट्णजे मनाची चचल्वृत्ति स्थिर
होऊन नामरूपात्मक पदाथात अनुस्यूत असलेल्या सद्वस्तूवर मन जडेल. ती
सद्दस्तु आत्मरूप असल्यामुळे, 'सव खल्बिद ब्रह्म' या धारणेच्या पायरीवरून
अहं ब्रह्मास्मि या ध्यानाच्या पायरीबर जातां येते, आचार्य म्हणतातः---
ब्रह्मेबास्मीति सदवृत्त्या निरालंबतया स्थिति: |
घ्यानशब्देन विख्याता परमानन्ददायिनी ।॥
म्हणजे मी ब्रह्म आहे या भावनेत सदवरृत्तिपूवक निरालंब स्थितींत राहणें
याचे नांव ध्यान, त्याने परमानंदाची प्राप्ति होते. या आचायाच्या व्याख्येत
निरालंब म्हणजे बिषयविचाररहित अथवा नि्विपय असा भाबार्थ आहे. परंतु
तो पंडितर्जींस मान्य नाहीं. त्यांचे म्हणणे असे आहे की, अहं 'ब्रझ्मास्मि' ह्या
खूत्तींतही उपास्य-उपासकांमधील भेदाचा पूण निरास होणें अशक्य आहे.
ऐेक्यभावावर विशेष लक्ष ठेवावे इतकेच पंडितजींच्या मताने म्हणतां येईल.
ष्ोर् दै. अन्वयतमाधि [भाग ४
यामुळें समाधीची व्याख्या भचायानी केली आहे तीही त्यांस मान्य नाहीं.
आचार्य म्हणतात! ---
निविकारतया वृच््या ब्रह्माकारतया पुनः |
वृत्तिविस्मरणं सम्यक् सम[धिज्ञानसज्ञक: ।॥|
म्हणजे वृत्तीस निर्विकार व पुन्हा ब्रह्माकार करून मनोवृत्तीचे पूर्ण विस्मरण
होणे, हीच ज्ञानसज्ञक समाधे होय. ही व्याख्या ब्राह्मांस संमत नाहीं,
५ द्राह्मांचें म्हणणे असे कीं, विस्मरण हं समाधीचे मुख्य अंग नव्हे आचार्या-
ची 'नोते नेत. ही व्यतिरेकी प्रणाछि गीतेच्या सहाव्या अध्यायांतील आहे;
परंतु त्याहून ब्राह्माची पद्धत जास्त श्रेष्ठ आहे. ती गीतेतील १९० ब ११
अध्यायांतील अन्वयप्रणाली होय. ती आचार्यपंथी बेदान्त्यांस माहीत नाहीं
असे नाहीं; पण त्या पद्धतीस ते थोडे कचरतात! ऐक्याचा हढबोध
होण्यासाठीं प्रथम व्यतिरेकपद्धतीचा अवलंब करावा आणि मग ज्यांचा
व्यतिरेक़ केला त्या सवे पदाथोचा ऐक्यांत समन्वय करावा, म्हणजे
दिक्कालांनीं व्याप्त असे हे सव इंश्वराचे विश्वरूप आहे असे पाहावे, हीच
ब्रह्ममावना बाढीस लागेल तरच धर्माला व्यावहारिक महत्त्व येईल, कोटं-
ब्रिकमंडळ, रस्त्यातील दाट रहदारी, बाजारचा गांगाट, शाळा ब कचेर््या-
तील उद्योग, इतकेच काय पण अपरिहाय असेल तेव्हां रणांगणावरील
रक्तपात, ह्याप्रमाणे संसारांतीछ स लहानमाठे प्रकार हे ब्रह्माचेच व्यक्त
स्वरूप आहे असे दिसूं लागेल, ह्या अन्बयसमाधीने आपल्याला भापल्या'
जीवनाच्या ध्येयाची कल्पना येते. रोज ह्या समाधीचा अभ्यास करीत गेलें,
म्हणजे समाधिभावांत असतां आनंद-पावित्र्यादे जे दिव्य अनुभव येतात,
ते एरबा प्रपंचांत येत नाहींत, यामुळें जें असमाधान वाटते त्याची कल्पना
सामान्य प्रापंचिकांस अथवा धार्मिक वृत्तीच्या माणसांस येण शक्य नाहीं. हं
असमाधानच साधकास सहज योगाकडे प्रवृत्त करते आणि अस्तेर त्यास
सैद्धावस्था प्रास होते,”
पंडित सीतानाथ म्हणतात की, “' आचार्यपंथी अद्वेतवाद़ांवरील सांख्य
द्वैताचा संस्कार गेला नाही, दिकालांनीं परिच्छिन्न असे पदार्थरूप जे (व्यापक)
मनाचे मनोविकार ते त्यांस अनात्म ब मायाकार्य वाटतात, त्रझरूप बाटत
नाहींत. यामुळें त्यांस शून्यरूप मानून त्यांचा विसर पाडण्याचा ते प्रयत्न
प्रकरण २०वें.] भेदक वृत्ते ७२९७
करितात. परंतु समाधिविवार्जेत कालांत सृ्टांची प्रतीति सर्वांस सारखीच
असते. म्हणून प्रपंचाचा बळेच त्याग करून केवल्याचा अनुभब घेण्यासाठी
ते एकांताचें सेवन करतात. स्थूलसूक्ष्म सर्वे भेदांचा निरास करणें त्यांस जरूर
वाटते. सविकल्प आणि निर्विकल्प असे ते समाघीचे दोन प्रकार मानतात,
सविकल्पांत ज्ञाता ब ज्ञान एवढाच भेद राइतो, तोही निर्विकल्प समाधींत
रहात नाही म्हणजे निर्विकल्प समाधीत ज्ञाताझञेय एकरूप होतात.” परतु,
पंडित म्हणतात कीं, '' ही भूल आहे. सुपुत्तीहून निर्विकल्प समाधीची भिन्नता
दर्शविणारी व्रात्ते निर्विकल्प समाधींतही असते, हे सदानंदयोगी कबूल
करितात. परंतु ती व्रात्ते जाणवत नाहीं असे ते जे म्हणतात ते बरोबर नाई.
कारण वृत्ति आणि ती जाणवत नाहीं हे म्हणणे परस्परविरुद्ध आहे, त्या
वृत्तीकडे लक्ष दिल्यास ब्रह्मेक्यबोधाचा भंग होतो असे जे वेदान्त्यांस वाटते,
ते त्यांचे केवळ अज्ञान आहे. ही भेदक वृत्ति उपेक्षणीय नसून उलट तीच
उपासनेचा व त्यानंतरच्या दिव्य अनुभवांचा आधार आहे. तात्पर्य, भेदाचा
निरास करण्याचा निष्फळ प्रयत्न करून मायावादी ब्रह्मानंदाच्या तीरापर्यंत
फार तर जातात; पण त्यापुढील प्रेमानंदाच्या अनुभवास ते सबेस्वी मुकतात !
उलटपन्षी ब्राह्माघकांस असा अनुभव येतो कीं, जो भेद मायावाद्यांस मान्य
नाध्री, तो भेद तत्त्वतः मुळांतच आहे, इतकच नव्हे तर जीबेश्वर ह्या दोन
वपक्ती्तील नैतिक ब भावनात्मक संत्रंध त्या भेदावरच अवलंबून आहे.
हा भेदसंत्रंध अनिर्वचनीय आहे. वात्सल्यप्रेमाहान तो जवळचा आहे व
पातेपत्नीप्रेमाहून तो मधुर आहे. तो केवळ अनुभवगम्यच आहे. ह्या
अनुभवानंतर उषासकाची सट्ूपाची आराधना शिव आणि सुदर रूपांत
परिणत होते.”
५ हुश्वराचे (७००१) शिवरूप जाणाबयाचे, म्हणजे जीव-इश्वरभेदाचें
तात्विक स्वरूप लक्षांत घेतल पाहजे.
:: नानबाप्तम् अवासव्य वर्त एवच कर्मणि ”
याप्रमाणे इंश्वराच्या निरालस ब अखड सक्रियतेंत त्याच्या ठिकाणीं व्यक्ताव्यक्त
झसलेले जे जीव त्यांचे भल व्हावे, हीच परमेश्वराची एक इच्छा असते, ही
भावनाही जागत पाहिजे. मनुष्य बरेंबाईंट कांहीही करीत असो, ते तो बर््या-
कारितांच करीत असतो. बरें काय याबद्दलची पामर ब सिद्ध यांची कल्पना
७२९८ शिवरूप [भाग श्या
अत्यंत मिन्न असली, तरी दोघांची वृत्ति तत्त्वतः सुखामिमुखच असते, हो
वात्ते हं ज्याअथी व्यापक मनाचे व्यक्तस्बरूप आहे त्याअथी त्या समष्टि
मनाची ही अशीच प्रवृत्ति असली पाहिजे हे उघड झाले, फरक इतकाच का,
इश्वराची शुभेच्छा जीवाप्रमाणे प्रमादश्शील ब संकुचित नसून ती बिनचूक ब
परम उदात्त असते.तसेच त्या परम समर्थांची इच्छा ब इच्छेची पूर्तता ह्या एकरूष
असतात, ह्या दोन टोकाच्या दरम्यान जीवाने आपले रिवरूप ध्येय अधिका-
धिक उदात्त व व्यापक कराबयाचे आह. अस होता होतां आपल्या ध्येयाची
विश्वप्रपंचाशी समव्याप्ति होते. आपले सव व्यवहार इश्वराच्या इच्छेनुरूप
होत आहेत, अशी हृढभाबना उत्पन्न होते आणि एकाव्यक्तीच्या सुखापासून
स्व भूतमात्राच्या सुखापयत मजल जाऊन अखेर परमेश्वराची प्रसन्नता हा
एकच हेतु लहानमोठ्या सव क्रियेत दिसू लागतो,”
“६ हू परमेश्वराचे प्रेम केवळ कायानुमेय नसून प्रत्यक्ष आहे, ही भावना मग
जागत होते. आत्मप्रीति हे त्याच्याच प्रीतीचे व्यक्त स्वरूप आहे, कोटंबिका-
चे प्रेम हहदी भगवताच्याच प्रेमाच हृद्य आहे. इतकच नव्हे, तर अत्यंत
प्रेमळ आई मुलाला क्षणभर विसब्रेल, पतीची सेवा करणारी स्त्री झापी
जाईल; पण परमेश्वराच्या प्रेमास खंड नाहीं, प्रत्यवाय नाही व त्याच्या प्रेमास
कसल्या मोबदल्याची अपेक्षाही नाही. जीवेश्वराच्या प्रेमाचा व्यापार प्रत्यक्ष आहे.
इश्वर हृदयस्थ असून स्मात आणि ज्ञान यांचा प्रेरक आहे. प्रत्येक क्रिया तोच
करीत आहे. पाण्याचा घोट आणि अन्नाचा घांस तोच आपल्या हातानी
जीबाच्या तोडांत घालीत आहे. अन्नाचे पचनही तोच करीत आहे. आपल्य
प्रिय माणसातील मधुर शब्द, गीत, स्मित, इत्याद मौज! ह्या सर्व इश्वराच्या
प्रमसागरावरील लहरी आहत. अशी ही शुभभावना वाढवीत वाढवीत,
दुःस्, जरा, रोग, मृत्यु इत्यादि मयकर आपत्कालीही इश्वराचा अभय कर
आपल्यावर आढे. म्हणूनच त्यांतूनही तरणोपाय आहे, अशीही निष्ठा वाढ-
बावी. अशी वरात्त झाली कीं जगिक व्यवहाराच्या कल्होळातही अतरातील
बिवेकबार्णाचा रोब्द स्प्ट कळूं लागतो. मग कतंव्य तीच इच्छा ब श्रेय तच
प्रे असे होते. यासाठी आत्मा आणि परमात्म, मन आणि सुष्टि ही तत्त्वतः
एक आहेत, ही भावना मानसिक विचारांत अथवा बाह्य सृष्टीच्या अब-
ळोकनांत नित्य जाग्रत ठेवावी. प्रतिष्ठणीं ईश्वराच्या सान्निध्याची साक्ष असं
प्रकरण २० व.] प्रार्थनेची भूमिका ७२९
द्यावी, ईश्वर सृष्टीमागे दडला नसून उलट तो विश्वरूपाने व्यक्त झाला आहे.
इश्वराचें विश्वप्रेम ही अत्यंत अद्धत कादंबरीपेक्षांही दिव्य व अद्धत कादंबरी
आहे, आणि इंश्वराचे सोंदर्य अल्पांशानेही प्रातबिबित करणारें महाकाव्य
अद्याप निमाण व्हाबयाचें आहे.!'
शिवरूप विश्वरूपांत कसे पहावं ह्याबद्दल पंडितर्जांचे विचार बरील प्रकार-
सचे आहेत. आतां प्रत्यक्ष व्यवहारांत आपण आपल कल्याण सा'ण्यासार्ठी
ते प्रार्थना हे साधन सांगतात, ते आणखी अस सांगतात की, “' आपल्या
खऱ्या कल्याणाची आपली समजूत इतकी कोती असते कीं, त्यासाठी इंभ्ररा-
ची प्राथना करण्याची आपल्याला आवश्यकत!च वाटत नाही; पण पश्चात्ताप
आणि प्रार्थना ह्यांतच ब्राह्मघमांचा आरंभ आहे. केडावचंद्रांच्या अव्बल
कारकिदींतच पश्रचात्तापाच्या दुःखाने एकसारसत रडत बसणे व मोठमोठ्यांनी'
हुंदके देत देवाची करुणा भाकणे असे प्रकार ब्राह्मांच्या सामाजिक प्रार्थनेत
वरचेवर होत असत. कांही [खिस्ती व बेष्णवषंथाचेही प्रारभीचे अनुभव
असेच सांपडतात. वरील पथांच्या आद्य संस्थापकाची ही जी विशेष कळ-
वळ्याची व्रात्त दिसते, ती त्याच्या स्वतांच्या कल्याणासाठी नसून इतर लोकां-
ची पापप्रवत्त पाहूनच त्यांच्या अंतःकरणाची कालवाकालव होत असावी हे
उघड आहे. ते सवांच्या कल्याणाकरिता वरीलप्रमाणे सद्ठदित अतःकरणाने
हश्वराची वरचेवर करुणा भाकीत. अश्या रीतीने खिस्त-चेतन्यासाग्ख्या शुद्धा-
त्म्यास अपरपार दुःख होई खर; पण त्या योगाने इंश्वरास लवकर करुणा
येऊन जगातील पापाचे पॉारणाम कांही कमी होत असत, अशी समजत आहे.
ह्याप्रमाणे पाप्यांकरितां मध्यस्थी ही गोष्ट जरी सर्व ब्राह्मांस मान्य नसली, तरी
त्यावरून प्रकत विषयापुरता एक मुद्दा विशेष लक्षात घेण्यासारखा आहे, तो
हा कीं, जीझस खाइस्ट किंवा चैतन्य यासारख्या साधपुरुषास माणसांतील
वेगुण्य ब दोष अधिक स्पष्ट जाणवल्यामुळे त्याच्या प्राथनेस तितकी तीौत्रता
आली. यास्तव आपल्या ठिकाणी किती गाष्टांची कमतरता आहे याचे नेहमी
आत्मनिर्राक्षण करून आपली मनांभूमिका प्राथनेस योग्य केली पाहिजे,
इश्वराच्या घरचे कायदे अनुलघनीय असले तरी प्रार्थना हा त्यापेकींच एक
कायदा आहे. कांहीं फले प्रार्थनेनेच मिळतात. हा एक कायदा पाळल्याने
दुसऱ्या कायद्यांचे बंघह्ी दूर होतात. आपल्या अपूण्तेची तळमळ ब त्या-
ख१० अखंड प्राथना [मा. ४-प्र. २० वे.
साठी इश्वराच्या पायाशी शरणागाते अशी मनोवृत्ते प्राथनेच्या बेळीं पाहिजे.
आराधना आणि ध्यान यांनीं उपासकाचे मन कितीही सुसंस्कृत झाले, तरी
वरील प्रकारच्या खऱ्या प्रार्थनेशिवाय अहकाराची ग्रांथ सुटणे अशक्य आहे,
आणि एकदां ही अहकाराची गांठ सुटली, म्हणजे प्रार्थनेतील उत्सुकता ब त्यास
लगेच इंश्वराकडून मिळणारी उलट स्फूर्ति किंबा प्रेरणा अशी श्वासोच्छ्छासा-
प्रमाणे ( 3810117"31101) 81 1119119110 ) क्रिया ब प्रतिक्रिया यांची संतत
धारा सुरू होते. ह्या बाबतींत पंडितजी आणखी असे म्हणतात कीं, “ ब्राह्मांचा
इंश्वरबाद ज्यांस समजला त्यांस इंशप्रेरणेच्या अनुभवाबद्दल इंका येणे अशक्यच
आहे. अशा प्रकारच्या इप्रेरणेची जी दुर्मिळता वाटते याचे कारण खऱ्या
प्रार्थनेचा अभाव हेच होय. ग्रास्तव खिस्ती धर्मशास्त्र सागते त्याप्रमाणे
अखंड प्रार्थना हेच जीवाच्या तारणाचे साधन, किंबहुना हेच जीवाचे तारण
होय, असे निश्चयेकरून समजावे.
प्रकरण एकविसावे
इवरपरायणता
ब्राह्मसांधनांपेकी उपासना हा एक अभ्यास आहे. उपासनेने अदृष्ट तयार होते,
अशी ब्राह्मांची भावना नाहीं. त्यांचे म्हणण असे आहे कीं, उपासनेच्या
अभ्यासाचे प्रत्यंतर लौकिक अ।चारांतही दिसून आले पाहिजे. लौकिक कर्मा-
शिवाय वेगळे असे शास्त्रीय कर्म ते फारसे मानीतच नाहींत, व्यवहार हीच
त्यांची धार्मिक त्रात्ते, लोकसेवा हीच त्यांची इंश्वरपरायणता होय. यासंबंधीं
पंडित सीतानाथ तत्त्वभूषण यांचे विचार आम्ही पुढे देत आहोत.
:: मानवी विचाराची प्रगाति पूर्वपक्ष, उत्तरपक्ष आणि समन्वय; विषय,
विषये आणि केवळ; अभेद, भेद आणि भेदाभेद अद्या तीन टप्प्यांनी होत
असते. प्रथम एकच पदार्थ पहावा, पुढे दुसरा पहातांच त्यांत भेद मानावा;
आणि नतर विचाराअंती दोन्ही तत्त्वतः एकरूप मानावे, असे करतां करतां
सवाचा अखेर केवलात समनय करावा, अशी ही विचाराची गाति आहे.
मागील प्रकरणांत सागितल्याप्रमाणे प्रार्थना हा कोणत्याही धमांचा आरंभच
असणार. जीवाच्य़ा प्राथमिक अवस्थेत त्याच्या प्राथना क्रग्बेदांतील प्रार्थनां-
प्रमाण शारीरिक सुखसोयीसाठीच असणार हे सहज आहे.”
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्रिषो जहि ।
विदेहि द्विषतां नाऱं विदेहि बलमुच्चकेः ।॥
भाया मनोरमां देहि मनोवृच्यानुसारिणीम्।
विद्यावन्तं यरास्वन्तं लक्ष्मीवन्तश्च मां कुरु ॥
£ ही माकेडेय पुराणांतील देवीची प्रार्थना ह्याच नमुन्याची आहे. तात्पर्य
कग्वेदकाल जाऊन जरी पुष्कळ वर्षे लोटली, ब आजचा काल सुधारणेचा
म्हणून लोक प्रौढी मिरवू लागले, तरी ह्याही कालांत वरील प्रकारच्या
प्रार्थना करण्याची प्रवात्ति गेळी आहे. असे नाहीं. परंतु इंद्रियसुखांबद्दळ
लालसा ही जरी कालातराने पूर्ण नष्ट न झाली तरी विचाराच्या प्रगतीबरोबर
इंद्रियसोख्यापेक्षां अधिक योग्यतेचे विषय मनुष्यास दिसूं लागत्रत. आणि
७२३२ विरक्ति-आताक्ते-भाक्ते [माग ४ था
ऱमग ऐहिक आणि पारलौकिक, जडात्मक आणि आध्यात्मिक, प्रापंचिक
आणि धार्मिक असे बिषयांचे भेद पडून त्या विषयांच्या साधकांचे देव
आणि असुर असे दोन विरोधि वर्ग बनतात. आणि जे इंश्रराच्या शोधास
लागले त्या साधकांस, साऱ्या ऐहिक गाष्टी, इंद्रिये व बिषय, घरदार, बायका-
मुले, सगेसोयरे, हृ सारे पदाथ परमार्थप्राप्तीस प्रतिबंधक असे वाटतात.
पूर्वी जे ऐहिक बिषरयबेचित्र्यांत बासनेच तारतम्य असे, ते आलां ऐहिक
आणि पारमार्थिक या दोन विषयांत सुरू होत, इंद्रियसोख्यापेक्षां आत्म-
प्रसादाची गोडी बाढते. प्रेय आणि सोंदर्य यांची आवड निरपेक्ष होते. श्रय
आणि प्रेय यांचा झगडा सुरू होतो, प्रेय नकोस वाटत आणि मनुष्याच्या
गोण इंद्रियव्रत्ति प्युतुल्य बाटून त्या जगातून नाहीशा करण्याकरितां मनुष्य
झटूं लागतो. अस हे द्वेत मनुष्याच्या जीवनक्रमांत अपरिहार्य आहे आणि
इृष्टही आहे, पण या द्वेताचा नाश म्हणजे प्रकृतीचा लय, जडाचे मिथ्यात्ब
मानून, इंद्रियांचे दमन, साधून, साधनविषयांचा त्याग करून, - सारांदा,-मानबी
जीवितांतील पशुवृत्तीच्या बळी घेऊन, करावयाचा नाही. कारण ह्या द्वेताला
आधार एकाच परमात्म्याचा आहे, दोहोच कारण तोच आहे. आणि त्या
ह्वैतांतच त्याची पूर्णता आहे.”
“ आपल्प्रा इंद्रियांच्या स्वाभाविक प्रत्रत्तीस प्युवृत्ति म्हणून मारण्याचे कारण
नाही. मनोविकार कांही कोणाचे दात नव्हत, इतकच नव्हे तर योग्य व्यापक
दृष्टींन पहाता असे दिसत की, पारमाथिक जीवनांतीलही ते अवश्य भाग
आहेत. जर इंद्रियवासना नसतील तर यमनियमाचे महत्व काय? नीति-
मर्यादा कशाला १? आणि सामाजिक वबंधनाचीही थोरवी कोणती १ खरोखर
सा'घुसंतांच्या उद्गारांत बासनांवर ज कोरडे ओंढलले आाढळतात ते अगदीच
निर्थक आहेत. वासनावर विवेकाचे नियमन असावे इतकाच त्याचा अर्थ
घेतां येदळ. बिप्रयासाक्त आण बिषयविराक्त हीं दोन विरुद्ध टोके आहेत.
त्यांचा अन्वय भक्तीत होतो. विरक्तीने शुद्ध केलेली जी आसाक्ते तीच
भक्ति होय. भक्ति म्हणजे प्रसंगोपात इंश्वरासंबंधीं प्रेमाचा पान्हा फुटणें
असेच केबळ नव्हे, तर सर्व विषयजात, सारे पदार्थ, हे इंशतत्त्वांतील असून
ते त्याचेच आहेत. खाणपिण, घरदार, बायकाषोरे, गांव आणि देदा
वहत्यादींवरील आपले प्रेम म्हणजे इंश्वराच्याच व्यक्त रूपांवरील प्रेम होय.
प्रकरण २? वें.] धर्मपरायणता ७३३
अशा रीतीनें मनुष्याच्या साऱ्या ऐहिक जीवनास प्रकाशित करून तजेला
आणणारी तीच खरी ्भाक्ते होय, तीच साध्य करण्याकरितां साधकाची अन्म-
भर धडपड असावी, या आयुष्यांत आपली एखाद्या विषयावर ही व्यापक दाटे
सुटून संकुचित दृष्टीने आसाक्त बसेल, मग आपण प्या विषयाच्या पाशांत
अडकलो असे आढळून येताच आपण त्या विषयबंधाचा द्वेप करूं लाणूं,
पण पुढे विचाराअंती त्या प्रथम प्रिय व नंतर द्वेष्य झालेल्या पदार्थात जेव्हां
आत्मरूप आपण पाहूं, तेव्हा आपल्याला कळून येईल कीं, पहिली आर्साक्त
अनाठायी नव्हती, पण ती अंध ब झुकलेली होती इतकेच, अर्थात् माणून
जेव त्याच विषयावर आपण प्रेम करू, तेव्हां तो देवाचा विषय म्हणूनच
प्रेम करू. अद्या ह्या अभ्यासात आपल्याला मिळणारे यदा सापेक्षच असणार,
पूर्ण हे जर आपले ध्येय आहे; तर आपले यदा पूर्ण कसे असेल १? पण
आपले यदा सापेक्ष असळ, तरी आपणाला जो लाभ होतो, तो पूर्णाचाच
आह, तो सापंक्ष नाही.”
५: टश्वराशी ऐक्य जोडावे यातच खरे आत्मकल्याण आहे. आणि मनुष्या-
च्या आयुष्यातील निरनिराळी कतव्य आणि व्याप ही सव ते ध्येय गाठण्या-
चीच तयारी आहे. १र आणि वाइट, पाप आणि पण्य हा भेद ओळस्वून
चागल्याचा पुरस्कार करावा ह नीतिमत्तेचे काम आहे. परतु इंश्वरासंबधी
प्रेमात सव चागल्या गोष्टींचा समावेश होतो, असे मानुन त्याच ध्येयाकडे
सदैब प्रवरवत्त असणे हीच व्यवहारातील खरी घमंपरायणता होय. वर
दिलेल्या मानवी विचारप्रगतीच्या पहिल्या [किंवा दुसर्या टप्प्यावर जे आहेत,
त्यांस दुसऱ्या अनेक कतेंव्पापेकी इंश्ररभाक्ति हे एक कतेंव्य वाउते. इंश्वरी
स्फूतींपक्षा पुरस्कारावर त्याची जास्त मिस्त असते. परतु जो अन्वयबुद्धीन
मानवी जीवनाचा विचार करतो, त्यास सर्व पापाचे व दुःखाचे मूळ इंशा-
सानिध्याची विस्मृति हे एकच आहे, अस वाटते. ज्याच्याकडे देवाने पाठ केली
त्याच्या पाठीशी सवे संकटे व आपत्ति असतात, असे तो मानतो. आपला
नेहमीचा सागाती जो इश्वर त्याजकडे नसते पाहताक्षणीच संकटास तोड देण्या-
च्या अगोदर संकटच आपले तोड काळे करते, असा त्याचा अनुभव असतो.
हश्वरपरायणता हे त्याचे रोजचे केबळ विवक्षित वेळांचे आन्हिक नसते; तर
अखंड इंश्ररपरायण वृत्तीन त्याची सारी दिनचर्या पावन झालेली असते,
७१४ दिनचर्या [भाग ४ खप
रोजचा अगदी झुलक व्यबहार पाहिला तरी ती त्याची उपासनाच असते,
तथापि त्यांतही इश्वरपरायण पुरुषाची दिनचर्या स्थूल मानाने पहावयाची,
तर तो प्रातःकाळी ब्राह्म मुहूर्तावर उठतो. पुढील दिवसभर करावयाच्या
कामाचा कितीही बोजा त्याच्या मनावर असला तरी कुचराई ब दिरंगाई
न करतां तो ईश्वराचे प्रातःस्मरण करतो. ज्या दिवसाच्या आरंभींची अमृत
येळ अशी साधली त्याच्या त्या दिवसाप्रमाण आयुष्यही सत्कायोत व्यतीत
होते. केवळ उपासनेच्या आनंदात दंग होऊन तो आपल्या व्यवहारास चुकत
नाहीं, व्यवहारांत ज्यांच्या त्याचा संबंध येतो, ती सर्व इश्वराच्या घरची
माणसे आहेत, असच ता समजतो, तो कोणाचेही मन दुखवीत नाही.
कसलेही पाप करीत नाहीं, त्याच्या हातून काहीं अपराध अगर 'चूक झाली
तर त्यानंतर शक्य तितके लवकर निदान रात्रीं निजतांना तो पश्चात्तापपूबक
दवेवाची क्षमा मागतो. व दिवसात काया-याचा-मनाने जे दोष घडले
असतील त्या सव दोप्राची इंश्ररापुढील पश्चात्तापाच्या कुंडात तो रोज आहुति
देतो. ज्याचा अपराध झाला असेल त्याचीही क्षमा मागण्यास त्याला कमी
थपणा वाटत नाहो.”
“६ ज्यांच्या हातून मोठे अपराध होण्यासारखे नसतात त्यांच्याकडूनही
स्त्रियांच्यासब्धी पापवासना आणि दुसऱ्याची अनादरपूर्वक निदा किवा टीका
असे अवराध होण्याचा संभब असता. परंतु यासाठी सायंकाळची तरुण व
होशी स्त्री-पुरुषांची संमेलने व बादबिवादवपयक सभा, सुदर व सुद्योमित
असे स्त्रियाचे समाज, अस व्यबहारात येणारे कसोशींचे प्रसग साधकाने टाळूं
नयेत; उलट मुद्दाम जोडाबे, आणि त्यातून निविकार मनान पार पडण्याचा
प्रयत्न करावा, सुंदर स्त्रियाच्या संगतीत राहून ज्याच्या नजरेस वि.वा
मनास पाप शिवत नाही, तीच माणस कसोटीस उतरल्यामु2, असे प्रसंग
टाळणाऱ्या लोकापेक्षा अधिक श्रेष्ठ ठरतात, त्यासाठी इंश्ररपरायणतेचा हढा-
भ्यास पाहिजे, त्याबाचून परस्त्रियाबद्दल मायबाहणीची बुद्धि उत्पन्न होणार
नाहीं, उत्तरोत्तर काल असा येत आहे की, दिनचयंतील स्वास्थ्य कनी
होऊन चरिताथाकरिता कष्टच फार करावे लागतात; परंतु त्यातही सकाळी,
संध्याकाळीं, भोजनाचे वेळी व कायारंभो इश्वराच मनःपूबक चिंतन करण्यास
कस] तरी बेळ काढाबाच, ज्यास इतकाही बेळ मिळत नाही असे वाटेल,
पकरण २१ बं.] इंशप्रेम आणि मानवधेम ७२९५
तो. अभागी होय, अशा इश्वरपरायणतेत सर्ब दिवस गेल्यावर आळस, थकवा,
ओदासीन्य अशा वृत्तीत झोपी न जातां, त्या शाश्वत सुखकंदाच्या आलिंगनां-
त झोपी जावें.
बरील विवेचनावरून ६ दिसून येत काँ, ब्राह्माच्या ब्राह्मी स्थितीची
कसोटी निजबोधांत नसून बाह्य वृत्तीत आहे. ते अस म्हणतात कीं, “ इंश-
प्रेमाचे रूपातर जर मानवी प्रेमात होणार नाही, तर त खर इशाप्रेमच नव्हं.
जो आपल्या प्रत्यक्ष बंघूवर प्रेम करीत नाहीं, तो परोक्ष इश्बरावर कसे प्रेम
करील ? ज्यास मनृष्यांत बधुत्व दिसत नाहीं, त्याचा देव-केवळ काल्पानिक
होय. तो सवभूतातरात्मा नव्हे.
यस्तु सवण भूताने आत्मन्येवानुपश्याति ।
सवे भूतेपु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ -हइंश, ९.
अर्थ:---जो आत्मरूपात सव वस्तु पहातो आणि सब वस्तूंत आत्मरूप
थहातो, तो कोणाचाही द्वेष करीत नाही.
आत्मोपम्यन सर्वत्र सम पर्यत योडर्जुन ।
सुल वा यादे वा दुःखं स योगी परमो मत: ||
गीता, ६३२.
अर्थः-- दुसऱ्याचे ज सुखदुःख ते ज्यास आपलेच वाटते तोच परम
योंगी होय.
आत्मवतू सबंभूतेपु हेच खऱ्या माणुसकी'च ध्येय आहे. ज्याचे आप्तदृष्ट,
सुहृद, सोबती, देराबधु याच्यावर प्रम नाही तो भ्राताचत्तव जाणावा.
मानवी प्रेमाची बाढ ध्यानधारणा झआाणि व्यवहार ह्या दोन्ही तऱ्हेन झाली
बाहिज, परहितदक्षेतेला आरभ घरीच होतो, हे खर; पण त्याची व्यासि
घरातच सपतां कामा नये. ज्यास परहिताकडे लक्ष देण्यास सवड होत नाही,
तो लहरी प्राणि स्वताच्या कुटुबाकडेही दुलंक्षच करणार ! याप्रमाणे कुटुब,
समाज, देश व मानवर्कोटि ह्याचे सापेक्ष सवध आहेत. या संबंधाकडे लक्ष
न देता जो स्वाथातच गक राहतो, तो नास्तिकच होय.
आता कोणी म्हणतील की, मनुप्याच ज्या मानाने सामथ्य असेल त्या
मानानेच त्याचे प्रमाचे क्षेत्र कमीअधिक असणार. तर ह म्हणणे बरोबर
नाही. आपल्या मनाचा मोठेपणा आपल्या सामथ्यांच्या सकोचाने संकुचित
७२३९ सावकाचा योगवलेम [ माग ४ था.
होण्याचें कारण नाहीं. शोजारघर्म, अतीत-अम्यागत, पाहुणचार, दीम-
दुबळ्यांचा समाचार, निरनिराळ्या स्थानिक संस्थांची कामे, हीं कर्तव्यें सर्वो-
च्य! आटोक्यांतीलच असतात. याप्रमाणें सामाजिक कर्तव्ये बजावीत असतां
आपल्या आयुष्यांतील विद्वोष काय कोणते ह्याचा प्रत्येकाने दाक्य तितका
लवकर निश्चय करावा. जो कोणी इंषणा सोडून स्वच्छेन इंश्रराची प्रार्थना
करून सत्कार्यास तयार होतो, त्यास त्याच्या आयुष्यांतील मुख्य कार्य कोणते
ते इंश्रराकडून हटकून समजते. तो त्याच्या आयुष्यास खरे बळण लागण्याचा
समय असतो. एकदां ते ध्येय समजले, म्हणजे त्यासाठी वाटेल त्या हाल-
अपेष्टा ब लोकापवाद सोसण्यास मनुष्यांन तयार असल पाहिज, योगक्षेमाची
चिंता सोडली पाहिजे, कारण जो प्रपंचाची व सत्कायांची अशा दोन्ही चिंता
बाहतो, त्याच्या हातून काहींच होत नाही, पुष्कळ बेळा आपल्या ध्येयाच्या
साधनांतच इश्वर आपल्या चरिताथाचीही सोय लावतो. आणि केव्हां केव्हां
ती स्वतंत्रही पहावी लागते, केवळ चरितार्थाकरिता वाटेल तो हलका
व्यवसायही कराबा पण आपल्या आयुष्याचे ध्येय साघण्यातच आपण आपली
पराकाष्ठा करावी. चरिताथसाधनाकडे जास्त लक्ष ठेवूं नये आणि अशा
रीतीने आपला इष्ट व्यवसाय ब चारिताथसाधन ही जरी भिन्न असलीं, तरी
दोहो मिळून इंश्ररसेबा हे आपले एकच ध्येय होते अशी निष्ठा बाळगावी,
: संतसमागमः--स्वतंत्र धमविचारांत फायद्याप्रमाण तोटेही असतात.
जुन्या घर्मनिष्ठाची उत्कटता आणि धर्माची अंतर्हदष्टि धर्मसुधारक त्यूथर ब
दुसरे एकेश्ररीपंथी यांच्यात राहिली नाही. त्याचप्रमाणे त्राह्मसमाजाच्या
पहिल्या अमदानींत जो उत्साह आणि भक्तीचा प्र लोटला होता तो दिवसा-
नुदिवस कमी होत जाऊन पुढे पुढे ब्राह्माचे जीवन अगदींच शुष्क ब फोल
दिसू लागळे,. स्वतत्र विचाराच्या माणसाने योग्य खबरदारी न ठेवल्यास
त्यांची अंतभांवना नष्ट होऊन सामान्य नाते. आणि व्यवहार यांपटीकडे
त्याचा घमभाव रहाणार नाही. गुरु-शास्त्रांवरील प्रामाण्यबा& नाकबूल करून
आत्मप्रतीति हीच ज्ञानाची गुरुकिल्ली ठरवली, देैबी अवतार खोटे मनून
प्रत्येक जीवाने साक्षात् इंश्वराशी संब्रंध ठेवाबा, असे एकदां मत झाले,
म्हणजे सत्संगाति व ग्रंथावलोकन याची मुळीच आवश्यकता नाहीं असं वाटूं
लागतं. सवव शास्त्रे आणि घर्मात्मे प्रमादशील ठरले, त्यांच्या सवोच्याच
प्रकरण ९९ वैं.] निष्ठा व प्रामाण्य ७१३७.
शिकवणांत सत्यासत्याची भेसळ आहे असे एकदां मानले, म्हणजे सामान्य-
त्वे स्वच घम आपले ब विदोषेकरून कोणताच धर्म आपला नाहीं, असे
होऊन सवे घर्माचा अभ्यास होणे तर दूरच राहते; पण कोणत्याही विष्ट
घर्माचा अगर पंथाचा अभिमान सोडल्यामुळे शेवटी कोणत्याच घर्मांचा
अगर पंथाचा अभ्यास होत नाहीं. सवे धमाचा अभ्यास करणारे राममोहन
काचितच निमाण होतात. इतकी बुद्धिमत्ता सामान्य जनांस नसतेच, सामान्य
लोक व्यक्तिमाहात्म्यामुळे किंवा संप्रदायनिष्ठेमुळेच एकत्र होतात; पण अक्शा
संप्रदायाच्या आजच्या उदार्मतवादी पुढाऱ्याची कोणत्याच प्रकारच्या घम-
मतांवर विशेष प्रकारची निष्टा नसल्यामुळे ते जो सावत्रिक घर्म आणि बुद्धि-
बाद सांगतात, तो केवळ कल्पनामय व रूक्ष असून त्यात काहीच रग येत
नाही आणि मग ज्यास काहीच करावयास नको त्या आळशी आणि उथळ
मनाच्या लोकांस ही चांगलीच सबब मिळते.”
6 बाह्मप्रामाण्यापेक्षा अत:प्रामाण्य श्रेष्ठ खर: पण असे नुसत तोडाने बरबर
म्हणणाऱ्या भ्रांतास हे कळत नाही, कॉ आपल्या आराधना, प्राथना आणि
योग त्याचप्रमाण देवघमासंबधी आपले विचार यात स्वतंत्र स्फार्ते आणि
अपरोक्षता असावी तद्षी क्ूचितच असते. बाह्यप्रामाण्याची व बहिरगसाधनाची
जोड घेतल्यावाचून उपासकास स्वतंत्र रीतीने अंतरगसाधनाची हढता संपा-
दितां येत नाहीं हे ह्या चुकलेल्या साधकास कळत नाही. झापले आजचे जे
विचार आहेत, ते आपले जन्मसस्कार ब शिक्षण याचे प्रत्यक्ष किंवा अप्रल्सक्ष
परिणाम आहेत. अथातू त्याच विचाराची क्रान्ति अगर विकास व्हावयाचा
ताही जुन्यानव्या थिचाराच्या ससगानच होणार, उपासना हे जरी आध्या-
त्मिक उन्नतीचे साधन असले, तरी त एकच साधन इंश्रराने नेमिल आहे
अस नाही. सच्लास्त्र आणि सत्पुरुष यांचा समागम हही एक महत्त्वाचें
साधन आहे. मात जो जो कोणी साधु भेटेल अथवा जीं जी पुस्तक हातीं
लागतील त्यांचा समागम करणे योग्य नाहीं. प्रत्येक जीवासाठी-त्याला
कळो अगर न कळो, पण धार्मिक शास्त्रांची एक पृर्वपरंपरा ठरलेलीच असते.
आपल्या राज्यकत्यांनी ह्या देशांत जो नबीन सुशिक्षितांचा वगे निमाण केला
आहे त्या वगात ह्या परपरेसंब्रेघधी आज मोठीच क्रान्ति झाली आहे. आतां
जुनी परंपरा सुटून नवीन निर्माण झाली आहे. जुन्या वाळायांतील शाश्वत ब
(४)...१४
*७३८ उपासनापद्धतीबद्दल मतभेद [माग ४ था
उपयुक्त तत्त्वांचा संग्रह करणाऱ्या आणि नबीन शास्त्रीय संशोधन, तात्त्विक
उपपत्ति आणि लोकोपकारी उद्योग ह्यांतील सारसंपत्तींचा उपयोग करणाऱ्या
अश्या उत्साही विद्वदर्गाची नवीन मालिका आपल्याला लाधली आहे. ह्या-
साठीं ज्यांस डोळे आहेत त्यांनीं पहावें आणि आत्मकल्याण साधावे. धर्म
म्हणजे एकट्या जीवाचा एक्या परमे*वराशीं योग हे खरे; पण ह्या योगाचे
एक सामाजिकही अंग आहे. इंध्रर हा एक कुटुबाचा कता किंबा अध्यात्म-
मंडळाचा केद्र आहे, यास्तव एकत्र आणि सामुदायिक उपासनेनेच त्याचा
लाभ होणे शक्य आहे. सामुदायिक उपासनांच्या बस्चेवर होणाऱ्या संस्कारां-
ची गोळाबेरीज फार परिणामकारी होते. त्या अनंत व पूर्ण अशा पखह्माचे
सारे स्वरूप एकट्या जीबाला कस आकलन होणार ? यासाठी अनेक
उपासकाचा मेळा पाहिजे, म्हणजे विचारविनिमय होतो. कित्येक गंभीर,
कित्येक प्रेमळ अश्या उपासकांच्या चेहऱ्यांवरून दिसून येणाऱ्या वात्त इतरांचे
उदबोधन करतात, यामुळ एकांतिक उपासनेप्रमाणे सामाजिक उपासनेचे
महत्त्वही फार आहे.”
या बाबतींत सवच ब्राह्मांचे एकमत आहे असे निदान त्यांच्या
आचरणावरून दिसत नाही. उपनिषत्सागरांतील यहच्छेंन जी हाती लागलीं
ती इं*वराचीं लक्षणे गोळा करून त्यांच्यावर आराधनेत कल्पनांचे मन-
सोक्त मनोरे स्चाबयाचे ही एक कल्पनावाद्यांची मूर्तिपूरजाच होय असे ते
मानतात ! आणि ध्यान ही क्रिया तर सामाजिक उपासनेत त्यांस अत्यंत
अप्रयोजक वाटते ! त्राह्माच्या उपासनेत आहेतर राहोत; पण त्यांचे
सांप्रदायिक स्त्री पुरुषही उत्तरोत्तर इतके थोडे हजर राहूं लागले आहेत की,
कोठे तरी चुकत आहे, आपल्यामध्ये बरीचशी कमतरता आहे, असे प्रांजल
बुद्धीच्या ब्राह्मांस आतां वाटूं लागळे आहे. असो.
५ त्राह्मांच्या ह्या ताडच्या उपदेशाप्रमाणे त्यांच्या सांप्रदायिक वाळायाचे
महत्त्वही त्यास फार आहे. ज्यांना दूरवर पहाण्याची सवय लागलेली असते,
त्यांच्याकडून आपल्याच 'धर्मग्रंथाची 'अतिपरिचयादवज्ञा! ह्या न्यायाने अत्यंत
उपेक्षा होते, स्वतांच्या सप्रदायाचेच अंथ ब सांप्रदायिक पुरुष यांब्रह्वल
त्यांचे अज्ञान कधीं कधीं लज्जास्पद असते. वस्तुतः आपल्या आकांक्षा,
प्रकरण २९१ वे.] ह्याचेंच नांव सत्समागम ७३९
गरजा, संबयी ब लायकी यांबद्दल स्वकीय ग्रंथकारांस जी माहिती असते,
ती परकीय ग्रंथकारांस असणे अशक्य असतें. यामुळे आपलेच सांप्रदायिक
ग्रंथ आपणांस उपकारक होतात तसे इतरांचे होणार नाहींत, यास्तव त्याचा-
च अगोदर पूर्ण अभ्यास करावा व ते पुरे पचनीं पडल्यावर जरूर तर दुसरे
धर्मग्रंथ पहावे ” असें आतां ब्राह्मपंडितच म्हणूं लागले आहेत हाही एक
कालमहिमाच होय!
ह्याप्रमाणे ब्राह्मसमाजाचे सांप्रदायिक मार्गदर्शक म्हणून राजा राममोहन,
देवेंद्रनाथ ब केशवचंद्र यांचा प्रमुखत्वान उल्लेख होऊन त्यांच्या अनुषंगाने
प्रतापचंद्र, अघोरनाथ गुस, गिरीशचंद्र सेने आणि गोरगोविदराय यांचा
अनुक्रमे खिस्ती, बौद्ध, इस्लामी व हिदुधमांबरील व्यासंगाबद्दल उल्लेख
ब्राह्मांकडून वस्चेबर करण्यांत येतो. तसेच रवींद्रनाथ व त्रॅलोक्यनाथ यानी
चैतन्यांचे वेष्णवघमोतून घेतलेले संस्कार आणि साधारण-त्राह्मांनी ओपनिप-
दिक क्रष्रि व इग्रज आणि जमन कल्पनावादी आणि थिओडर पाकरसारखे
एकेश्वरी यांचेकडून उचललेलें तत्त्वज्ञान याचाही त्राह्ममार्गद्शंक म्हणून
गौरव करण्यांत येतो.
पंडित सोतानाथ म्हणतात की, '* वरील वबाडायाचा अभ्यास करताना
(11118, 9(0101101(, 30९९16179(101, ((/"पठापीडाठा छावे 788पा1'60-
४०1 ) या परिभाषेचा खरा गूढार्थ आपण लक्षांत घेतला पाहिजे, त्याच-
प्रमाणें 'अयमात्मा ब्रह्म, ( म्हणजे अद्वेत नव्हे ) सर्ब खल्बिदं त्रह्म' ( म्हणजे
सर्वेदेबमयत्वभाव नव्हे ) या क्रषींच्या वचनांची ( हवेताद्वैतात्मक ) प्रतीति
आपल्या रोजच्या विचारांत ब अनुभवांत आपण घेतली पाहिजेत. त्याच प्रमाणें
पाश्चात्य कल्पनावादाबद्दल आपली वृत्ति ब अनुभव निःसंदेह पाहिजेत, आणि
मूळच्या अभेदापासून भेदद्वारा ऐक्यापर्यंत जाणारी विरोधपरिहाराची आपली
वृत्ति म्हणजे केवळ एक काल्पनिक उपपत्ति आहे असे न मानतां आपल्या
आयुष्यांतील भाविक, नेतिक आणि सामाजिक आचारपद्धतिच तद्रूप झाली
पाहिजे,”
पंडित म्हणतात की, “ ह्याचेच नांव सत्समागम, ह्यानेच शुष्क वुद्धिबादाचे
दुष्पारिणाम दूर होऊन सर्व देशांतील ब काळांतील विचारी सज्जनांशी कायमचें
७४० सांप्रदायिक निष्ठा [भाग ४ था
तादात्म्य लामेल. अश्या रीतीने अखिल जगांतील सर्व साधुसंतांचा एक अमर्याद
असा संघ जरी आपल्यापुढे आला, आणि आपल्या दृष्टीने निरनिराळ्या
घमोतील ब पंथांतील द्वेष आणि विरोधाचे तट जरी नामशेष झाले तरी
त्यांत सांप्रदायिक उपसंघांस पुरेसा वांब असतो, आणि तो ठेवावा लागतो
हे लक्षांत ठेवावे. एका वाड्यांत ज्याप्रमाणे अनेक दालने असतात, प्रबासी
मंडळींत ज्याप्रमाणे निरनिराळे मेळे होतात, त्याप्रमाणें सार्वत्रिक धमात
निरनिराळे संप्रदाय अविरोधाने नांदूं हाकतात. आणि ज्यांनीं त्यांनी आप-
आपल्या सप्रदा्यांतील मार्गदशक महात्म्यांच्या तंत्राने राहणे हृ सोयीचे ब
श्रेयस्कर असते. यांत कोणत्याही रीतीर्ने संकुचितपणा आहे, असे मानण्याचे
कारण नाही. उलटपक्षीं अध्यात्मक्षेत्रांत सेच्छेने आणि स्वातंत्र्याने भटक-
णाऱ्या साधकास सप्रदाय हा एक निवाऱ्याचा ब सुखाचा आसरा मिळतो.
आणि तेथे साधकाच्या उन्नतीची बिशेष काळजी घेतली जाते. पांथस्थ
साधक मार्गारूढ असताना त्यास भेटणारे हे सांप्रदायिक बाटाडे अखेर
वार दिवसाचेच सोबती ठरले, तरी त्यांच्यापासून काहीच हानि होत नाहीं.
उलट स्वर्गद्वारापर्यत सांगातीच येणारे ते पुढारी ठरले तर मात्र त्यांस मध्येनच
सोडण्यांत त्यांच्याशीं आपण अप्रामाणिक होऊन आपण आपलाच घात
करून घेतल्यासारखे होण्याचा संभव असतो. तात्पर्य, संतसम।गम, सांप्रदायिक
वडील बंधूंबद्दळ आदर, बरोबरीच्यांशीं सोबती, आणि आपल्यावर अवलंबून
राहणारासंबधीं आस्थापूर्वक काळजी, हीच सांप्रदायिकाच्या आध्यात्मिक
उन्नतीचा अभिन्न रूपे आहेत. परमेश्वर एकाकी नाही. तो देवतांनी परिबेष्टित
आहे. ह्यास्तव आपले धर्मासंबंधी अत्युच्च ध्येयही एकातिक नसून कौटुंबिक
व सामाजिक ह्याच स्वरूपाचे असावे, आणि आपल्या ठिकाणच्या इंशप्रेमाच्या
अखड ज्योतीचा बाह्य विस्तार असंख्य व्यक्तिप्रेमांत व्हावा, हच त्राह्म-
साधनांचे अखेरचं साध्य आहे.”
ह्या देशांतील आधुनिक विद्वानांपैकीं इतर बुद्धिवादी व ब्राह्म यांच्या बिचारां-
पेक्षां पंडित सीतानाथ यांचे वरील विचार पुष्कळ गंभीर ब चिंतनीय आहेत
यांत शंका नाहीं, ते प्रबळ आशावादी आहेत, क्रमोत्कषेबादी आहेत, प्रवृत्तीचे
भोक्ते आहेत, कट्टे सुघारक आहेत आणि अंशतः द्वेतीच आहेत, यामुळें
त्यांचा दृष्टिकोन वेदांत्यांहून आज बराच मिन्न दिसतो खरा; पण कांहीं
प्रकरण १७ वे.] सांप्रदायिक वैशिष्ट्य ७४१
बिघातक सुधारणांचा तीव्र मोह त्यांनीं सोडून दिला तर ते हिंदूंशीं समरस
होण्यास फारसे कठीण पडणार नाहीं असे आम्हांस वाटते. मनुष्य एकदां
संप्रदायांत पडला म्हणजे अनियंत्रित उदार मतांचा मोहृ त्यांस कसा आव-
राबा लागतो, हे ह्या प्रखर बुद्धिवाद्यांच्याच लेखांतून आज वाचावयास
मिळत आहे, ही गोष्ट फार चिंतनीय आहे.
संप्रदायाचा योग्य तो अभिमान अवश्य असाबा., पण डोबेझंटबाइ ब
मि० नरीमन हे हिंदुमहासभेचे सभासद असल्याबद्दल कोतुक करणाऱ्या
त्राह्मांनी आपले सांप्रदायिक वेशिष्टय कायम राखण्याकरितां हिदुसमाजांतून
स्वयंबहिष्कृत राहणे हे आम्हांस फारच उद्वेगजनक वाटते. त्राह्माच्या दृष्टीन
हिदूंची मूर्तिपूजा आणि चातुवे्ण्य हेच काय ते त्यांचे मोठे अपराध, परतु
या दोन्ही विषयांतील खर रहस्य ब्राह्मांस समजू नये इतके ते खचितच शूढ
नाहीं. मग सांप्रदायिक अभिमानास ते बळी पडत असतील तर ते देशाच
दुर्दैव होय. त्यांच्या ब्राह्मोपासनेस ब्राह्मेतर काय, पण आरस्थेबाईक ब्राह्मही
येत नाहीसे झाले, त्यांच्या उपासनेंतील तेज वाढले नसून कमी झाले, याचे
कारण त्यांनीं शोधले पाहिजे. राजा राममोहन आणि देवेद्रनाथ यांनीं प्रणव
आणि गायत्री यांच्या जपाची पुरश्वरणे केलीं. केशवचंद्रानी नामाचा जप
चालविला, यामुळे त्यांच्या उपासनेस तेज चढले, आज साधारण-ब्राह्मच
असे म्हणतांना आढळतात की, हल्लीची उपासनेची ही ओपचारिक पद्धत
व्यवहारतः फुकट आहे. “बोघयंतः परस्पर इत्यादि गीतावचनांनीं हलीच्या
उपासनापद्धतीचे समर्थन होत नाही. कारण तसा एकांतिक विचारविनि-
मयाचा व्यवहार सामाजिक उपासनेत घडत नाही. शिवाय हरिकीतंन, पुराण,
यश्याग, अनुष्ठाने, देवतार्चने, भजने इत्यादि हिदृंच्या पूवपरंपरेतील साव-
जनिक उपासनांत वैचित्र्य ब कमाचे तेज जे प्रत्ययास येते ते या ठरीव व
कृत्रिम उपासनेत आढळत नाहीं. नुसता शाब्दपाल्हाळ होतो, असे आतां
ब्राह्ांसही बाटूं लागळे आहे. तात्पर्य, खिस्ती वळणावरचे आपले पाऊल
घसरले असाच पदोपदी अनुताप करण्याची वेळ त्यांना येत आहे.
राजा राममोहन, देवेद्रनाथ, केशवचंद्र, प्रतापचंद्र, विजयकृष्ण, शिवनाथ-
शास्त्री आणि आजचे साधारण-ब्राह्मांचे अध्यक्ष पंडित सीतानाथ, ह्याब
७४२ ऐतिहासिक होकायंत्र [ भा. प्र.२ वे.
अशा विचारी त्राह्मांच्या चरित्रांचें बारकाईनें अवलोकन केल्यास असें स्पष्ट
दिसून येतं कीं, ब्राह्म म्हणून आरंभिलेल्या यांच्या चरित्राचा आरंभ आणि
अखेर हीं होकायंत्रातील दक्षिणोत्तर दाखबिणाऱ्या टोंकांप्रमाणे पूर्वपश्चिम
दाखविणारी टोके आहेत, आरंभाची दिशा पश्चिम असून अखेरीचा रोख
प्राच्य वेदान्ताकडेच स्पष्ट आहे. ब्राह्मनौका यापुढे चालविणाऱ्या कर्ण-
घारांचें लक्ष या ऐतिहासिक होकायंत्राकडे राहील तर अधिक मौजा आणि
गमती न खातां ते आपले इष्ट निधान लवकर गांठतील.
1
.
29 महामानर्नाय पूजनीय श्रादेवगुरु भगवान्
पंडित शिवनारायण अग्िहोत्री
प्रकरण बाविसावे
देवसमाज
ब्राह्मसमाज व ब्रह्मसमाजाच्या विचारांची रूपरेषा ह्यांची कल्पना येथपर्यंत
बाचकांस दिली. तेव्हां हा खंड वस्तुतः येथेच समाप्त व्हावयाचा; परंतु याच
खंडांत आणखी देवसमाजाची माहिती देण्याचे योजिले आहे. परथक्करणाच्या
दृष्टीने देवसमाज आणि साधारण-ब्राह्मममाज बहुतेक एकच आहेत. दोघांची
कारणें एकच, हेतु एकच, कर्ताही एकच; पण कार्य मात्र काहीसे भिन्न
आहे. त्रिगुणांचा तोच मसाला; पण वेगळ्या प्रमाणांत पडल्यामुळें कायोत
केवढा फरक होतो ! रारीररचना मनुष्याचीच; पण सिही आणि सिंधी यांत
केवढा फरक ! बोड, खिस्ती, शीख, इस्लामी व हिदु या धमाचे संस्कार
घेऊन ब्राह्मवर्म झाला आणि त्याच संस्कारांतून देवसमाजाचा देवधर्म
निघाला. एकानें धर्माला ब्राह्म म्हटले, दुसऱ्याने देव म्हटले. दोन्हीही
विदोषणें विदोष्यापेक्षांही दांडगी, दोन्हीही आखल मानवजातीच्या कल्याणा-
साठी नेमलेलेच बिहित धर्म, सामाजिक सुधारणा इंच दोन्ही सस्थांचे मुख्य
ध्येये आणि सामाजिक सुधारणांच्या बाबी आणि कल्पनाही दोघांच्या
सारख्याच. आणि यात कांहीं नबलही नाहीं. कारण साघारण-ब्राह्मसमाजा-
च्या पहिल्या चार धर्मप्रचारकापेकीं एक प्रमुख घमप्रचारक ब लाहोर-ब्राह्म-
समाजाचे आचार्य शिवनारायण अग्निहोत्री हेच ह्या देवसमाजाचे संस्थापक होत.
अगोदर अनुभब आणि मग उपपत्ति असाच सर्व शास्त्रांचा व्युत्कम
आहे. अगोदर किमया आणि मग रसायनदास्त्र, अगोदर फलज्योतिष
आणि मग ज्योतिःशास्त्र, अगोदर वनस्पतींचा अनुभव मग वेद्यशास्त्र, अगोदर
तत्त्वज्ञान मग मानसशास्त्र, त्याचप्रमाणें अगोदर काल्पनिक धर्म आणि मग
विशानमूलक धर्म, असा हा दीर्घ कालाचा उत्क्तान्तीचा मार्ग असल्यामुळें
आजपर्यत देशोदेशी अनेक काल्पनिक धर्म निर्माण झाले, त्यांचें व भौतिक
शास्त्रांचे मंथन करून जो अत्यंत उत्क्रांत घम ठरला तोच हा शास्त्रशुद्ध
बिशानमूलक देवघर्म होय, असें त्या धर्मांच्या संस्थापकांचें म्हणणें आहे.
७४४ अज्ञान-विज्ञान-मूलळक धम [भाग्या
आतां इतरांस काल्पनिक म्हणून याच धमास विशानमूलक म्हटल
याचे कारण, दोन्ही प्रकारच्या घमोत तसेच ठळक भेद आहेत. निसगाचे
सूश्म अवलोकन करून भोतिकशास्त्राचे साक्षात् अनुभवजन्य सिद्धान्त कायम
झाले नव्हते, तोपयंत मनुष्याचा तक हाच धमप्रवतेक होता. परंतु पुढे
भोतिकशास्त्रांचा प्रत्यक्ष पुरावा जसजसा पुढे येऊं लागला, तसतसा
आस्तिकांचा इश्वरबाद डळमळूं लागला,
निसर्गाचे जे प्रत्यक्ष स्वरूप तच सत्य असे भोतिकशास्त्र सागते, आणि
धर्मग्रंथांत असेल त प्रत्यभ्षाशी असंबद्ध असल तरी त खरे अस अज्ञानमूलक
घमंशास्त्र सांगते, सृष्टीतील प्रत्येक गोष्ट निसगाच्या निरपवाद नियमाप्रमाणेंच
होते, असे भोतिकशास्त्र सांगते. ते आणि इतर अज्ञानमूलक धर्मशास्त्र इशपुत्र,
योगी, सिद्ध, भक्त यांचे अळ्भधुत चमत्कार खर मानते. सृष्टि ही एक आणि
अखंड आहे, आणि सर्व चराचरांबर त्या एका अखड सृष्टीच्या नियमाचेच
नियंत्रण आहे असे भोतिकशास्त्र सांगते, पण अज्ञानमूलक धमंशास्त्र ह्या
सृष्टीच्या पलीकडे सुर्टरिनयमांना अतीत असा एक काल्पनिक इंशवर मानते.
तसेच जे सृष्टपदार्थ प्रत्यक्ष गोचर होतील तेच भोंतिकशास्त्र मानते, पण
अज्ञानमूलक धर्मशास्त्र ज्याचे अस्तित्वाचा कांहींच प्रत्यक्ष पुरावा नाही असे
अनेक अदृद्य देव ब देवता मानत. ह्याप्रमाणे भोतिकशास्त्रविरोधि जीं
घमंशास्त्रे तीं भ्रामक ब काल्पनिक होत. त्यांचा प्रत्यक्ष पुरावा कांहींच
मिळत नाहीं. परंतु विज्ञानमूलक धर्म हा तस! नाही. तो शास्त्रीय प्रयोगा-
प्रमाणे प्रत्ययास येणारा व म्हणून असंदिग्ध व विश्वसनीय आहे.
अद्ा ह्या अपूर्व धमाचे संस्थापक श्रीपंडित दिवनारायण ऊफ सत्यानंद
अभिहोत्री ऊफ श्रीदेव गुरुमगवान् हे कान्यकुव्ज ब्राह्मण होत, यांचे पणजे
श्रीपॉडित गंगाप्रसाद अमिहोची हे एका संस्थानचे दिवाण होते. त्यांस
पंचवीस गांबांची जहागिरी होती. त्यांचे चिरंजीव म्हणजे गुरुभगवानांचे
आजे हे लक्ष्मीपुत्र असूनही परमवेराग्यशील होते. त्यांनीं आपले सर्व आयुष्य
धार्मिक अनुष्ठानांत ब तीर्थयात्रा यांतच घालविले. त्यांस पुजारीबाबा असे
म्हणत. गुरुभगवान् यांचे बडील हेही मोठे कतृंत्वशील, कडक शाकाहारी,
मोठे उद्योगी, श्रीमान् ब रुबाबदार ग्रहस्थ दोते, भगबानांची मातोश्री ही
ब्रिटिश रिसाल्यांतील एका सुभेदार मेजरची पुतणी होय, ती बाई अत्यंत
प्रकरण २२ वे.] गुरुभगवान् ७४५
धार्मेष्ठ व करारी होती. तिची तितिक्षा फारच जबर असे. भगबानांच्या आई-
चापांनीं पुत्रप्रासीकरितां पुष्कळ नवससायास ब दानधम केले होते. तेव्हां
तारीख २० डिसबर १८५० रोजीं सुप्रभाती अकबरपूर येथे गुरुभगवान्न्
यांचा जन्म झाला.
गुरुमगवान्ष् हे मोठे कुशाम्र बुद्धीचे होते. प्रौढपणीं त्याचा शिक्षणक्रम
सिव्हिल एंजिनीअरिंग कालेजांत पुरा झाल्यावर ते सन १८६८ साली सरकारी
नोकरीत शिरले. कालेजांत असतांना शंकराचायांच्या बेदातमताची त्यांच्या
मनावर चागलीच छाप बसली होती. सन १८७ श्साली त्यांनी त्या कालेजचे
कोणी धार्मिक वृत्तीचे क््यूरेटर होते, त्याच्याजवळ सहकुटुंब गुरुदीक्षा घेतली.
तेव्हापासून त्याच्या मनात धर्मसुधारणा ब सामाजिक सुघारणाचे विचार
बरचेबर येऊं लागले, तेव्हा त्यानी निरानराळ्या शास्त्राचा ब धमाचा
अभ्यासही चालविला, सन १८७३ साली ते लाहोर येथे सरकारी राळत
ड्राइंगमास्तर झाले. आणि तेथेच त्यांचे पुढील सर्व आयुष्य गेळ. पुढे त्याचा
संबंध लाहोरच्या त्राझसमाजाशीं आला, तेव्हा ते आपल्या कतंबगार पत्नी-
सह ब्राह्मममाजांत दाखल झाले. ते इ. सन १८७५ सालीं लाहोरच्या
समाजाचे सन्माननीय आचाय होते. त्यांच्या सद्रतनान ब वक्तृत्वाने त्याची
लवकरच चोहाकडे काोर्त झाली. त्यावेळी सन १८७७ सालीं आयं-
समाजाची एक शाखा लाहोर येथे स्थापन झाली होती; आर्य समाजाचेही
बजन तेथे पडूं लागले होते. तेव्हां आयानी वाढवलेल्या वेद-माहात्म्यावर
अभिहोत्र्यांनी खूब झोड उठवली. पुढ ते साधारण ब्राह्मसमाजाचे पहिलेच
प्रचारक झाले. त्यांनी लवकरच सरक्तारी नोकरी सोडली. आणि सन
१८८२ पयंत त्राह्मसममाजाचे काम फार मेहनत घेऊन केले. मुक्तिफोजेच्या
बळणावर त्यांनीं एक ब्राह्मसेंनाही उभारली होती. एकंदर लाहोरच्या सब
समाजावर त्यांचे चागलच वजन बसल होत.
लहानपणापासूनच त्यांची जिज्ञासा फार तीव्र असे. त्यांनीं शास्त्रावलोकना-
बरोबर निरनिराळीं साधनही करून पाहिलीं. परोपकाराची अनेक कृत्ये केली
व सवे प्रकारे स्वार्थत्यागही सोसला, असे होतां होतां त्यांच्या ठिकाणीं देव-
शक्ति हळुहळू विकास पावल्या, सद्रुणांच्या सर्ब प्रकारांबद्दळ प्रबल प्रेम,
वुगुणांच्या सर्व तऱ्हांबद्दल प्रखर द्वेष, सत्याच्या सर्वे बाजूंबद्दल निरतिशय
७४६ गुरुभगवानांची प्रतिज्ञा [भाग ४ था
प्रेम, असत्याच्या सवे प्रकारांबद्दल जाज्ज्वल्य द्वेष, या मनोवृत्तींचा त्यांच्या
ठिकाणीं पूर्ण विकास होऊन ते “ देव-आत्मा ” झाले, त्यांच्या ठिकाणीं,
अद्वितीय मानसिक प्रकाशाची “' देवज्योति ? प्रगट झाली आणि दुसऱ्याचे
अंत:करण हलवून सोडणारे “ देवतेज '' ही उत्पन्न झालें.
ह्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणीं देवशाक्ति प्रादुभूत झाल्याबर त्यांना मनास पटे
ते ते निमिडषणे बोळून दाखबीत ब त्याचप्रमाणे त्यांची कृतिही असे. असा.
विकास होतां होतां तारीख २० डिसेबर १८८२ रोजीं त्यांच्या जन्मदिवश्ी
त्यांनीं लाहोरास एक मोठी सभा भखून, खालील दिव्य ५तिज्ञा केटी,
सत्य शिव सुन्दर हि मेरा परम लक्ष होवे
जग के उपकार हि मे जीवन यह जाबे ।
याप्रमाणे लोकांच्या अंतःकरणांत आपल्या देवशाक्तीने शक्य ती श्रेष्ठता
आणून व त्या योगानें मानवी व्यवहारांतील असत्य व दोप काहून टाकून
पृथ्वीवर देवराज्य स्थापन करण्याचा त्यानी श्रेष्ठ संकल्प केला, त्यांचा आत्म-
विश्वास दांडगा होता. आपले आयुष्यांतील कार्य अद्वितीय आहे, आपण
पापापासून मुक्त आहा, भवसागरातून लोकांस तरून नेणारे आपण एक
जहाज आहो, राष्ट्रोद्धार करण्याच सामथ्ये आपणांमध्ये आहे, असा त्यांस
भरंवसा होता. मी लोकांवर हुकमत चालविण्यासाठींच जन्मास आलो आहे.
दुसऱ्यांच्या आज्ञा पाळण्यासाठी जन्मलो नाही, असे ते म्हणतात, त्यांच्या
ठिकाणचा ह महतीचा दर्प ब्राह्मसमाजांत खपण्यासारखा नव्हता, यामुळे.
लवकरच त्यांना ब्राह्मसमाज सोडावा लागला, नंतर व्हिक्टोरिआ राणीचे
जुबिलीच्या दिवशीं ( ता. १६ फेब्रुवारी सन १८८७ ) त्यांनीं देवसमाज
नामक एक स्वतंत्र संस्था काढली. प्रथम ब्राझ्मांच्याच मतांचा त्यांनीं प्रसार
चालविला. पण पुढे सन १८९३ सालीं या संस्थेवर एक मोठे गंडांतरच
आलें, गुरुभगवान् याच्यावर एका बेअब्रूच्या खटल्याचे कड्याळ आले. तो
खटला पांच वर्षे सुरू होता. या मुदतींत गुरुभगवनांच्या मनांत व विचारांत
बराच पालट झाला. आणि पुढे सन १८९८ सालापासून देवसमाज श्या
संस्थेस एक नास्तिकाची संस्था असं स्वरूप प्राप्त झाले.
ह्या संस्थेने समाजाच्या शिक्षण आणि नीतीच्या उन्नतीकरितां बरेच
प्रयत्न चालविले, या नास्तिक सस्थेचे गुरुमगवान् हेच प्रतिईंश्वरर बनले.
मा. ४ प्र. २रवे.] नास्तिकमत ७४७.
त्यांस त्यांचे सांप्रदायिक सत्यदेव असेंच म्हणूं लागले. मग संस्थेचा सन
१८९८ पूर्वीचा सर्व वाढ्य़याचा प्रसार करण्याचें श्री गुरुभगवान् यांनीं
एकदम बंद केळे, एक नवीनच पंथमत त्यांनीं बनविले. त्याला देवधर्म
असे म्हणतात. व त्या धमांच्या मुख्य ग्रंथास देवशास्त्र असे म्हणतात. ह्या
सर्व सामासिक शब्दांत देव ह्या पदाचा अर्थ अलोकिक इतकाच असावा
असं दिसत, देवभगवान् यांनी प्रथम जेव्हां लोकसेबेची प्रतिज्ञा केली त्या
वेळीं ब त्यानंतर बारा वर्षे त्यांचा इंश्रराबद्दल पूर्ण आस्तिक्यभाव होता.
परंतु त्याच्या अंतःकरणांत ज्ञानाचा प्रकार जसजसा वाढत चालला तसतसा
तो भाव नाहींसा होऊन सन १८९४ सालीं इंश्रराबद्दल आपला आस्तिक्य-
भाव अगदींच निराधार आहे अश्शी त्यांची खात्री झाली. मग लोकक्षोभाची
परवा न करितां त्यांनीं आपले नास्तिक मत प्रगट केल.
त्यानंतर त्यांचा अतिदाय छळ झाला. त्यांना लोकांनीं बहिष्कार घातला,
व्याख्यानाचे वेळीं घोडे वगैरे फकून त्यांना दुखापत करण्याचा लोकांनी
उपद्याप केला, त्यांच्यावर पिस्तुलाच्या गोळ्याही झाडल्या. अक्शा रीतीन
त्यांचा फार छळ होत असतां, त्याच्या कोमल अंतःकरणास लोकांच्या
दुवेतनाकडे पाहून अत्यंत छेश होत, ते वेगळेच. अश्या रीतीने शारीरिक
आणि मानसिक पीडेची परमावाधे होऊन अनेक वेळां मृत्यूच्या द्वारी
जाण्याची त्यांस पाळी आली. परंतु त्यांतून ते बचले, त्यांनीं सारा छळ
घेयानें सहन केला, आरभी कोणाचे साहाय्य नसतां एकऱ्यानें सर्वे विरोधांस
तोड देऊन अखेर त्यांनीं विजय संपादन केला. अनेक एकनिष्ठ अनुयायी
मिळविले व लोकोपयोगी संस्थाही कित्येक काढल्या. त्यांची त्रोटक माहिती
घुढील प्रकरणांत देऊं.
प्रकरण तेविसावं
ह र
वज्ञानमूलक धम
ब्राह्मसमाजाचा जो केवळ परमात्मा तोच जबळ जबळ देवसमाजाचा निसर्ग
(७६१/०) होय. निसर्ग हाच देवघमाचा पाया आहे. (१) निसर्ग किंबा
विश्व म्हणजे सव चराचर वस्तूंचा ब जीवित आणि अजीवित गतींचा ब
शक्तींचा समुदाय होय, द्रव्य आणि गति हीं एकंदरींत नित्य, अविनाशी आणि
अविभक्त आहेत. त्यांस कोणीं निर्माण केळ नाही. तीं कोणत्या तरी रूपांत
नेहमीं एकत्र असतात. ह्याप्रमाणे सुष्टि ही सनातन, स्वयंभू आणि एकच सदस्तु
आहे. प्रत्येक सद्वयक्ति निसगाचा भाग आहे. निसगांचे बाहेर कांही नाही,
(२)निसगांच्या शक्तीने सवे पदाथोत बदल होत आहे व त्याच शक्तीने निर-
निराळे सृष्ट पदाथ निर्माण होतात ब नाश पावतात. निसगांचे नियम ठरीब
व अनुलेघनीय आहेत. निरांद्रिय वनस्पाते, प्राणि आणि मनुष्य अशा
बिश्वाच्या चार कोटि आहेत आणि मृळ निरीद्रिय कोटींतून बाकीच्या जीवित
सेंद्रिय कोटीचा विकास झाला आहे. णीबात्मा हाही एक सेद्रिय सृष्टीचाच
भाग असल्यामुळ तोही त्याच नियमांनी बांधला आहे. यामुळे सत्यधमांला
सुष्टिनियम सांगणाऱ्या भोतिकशास्त्रांचा आधार आहे. तो आधार ज्यांस नाहीं.
अश्या इतर सर्वे धमानिष्ठा नकली ब खोट्या आहेत, असे देवसमाजाचे मत आहे,
ह्या देवघमात जीवात्म्याच्या शक्ति, त्याची वाढ आणि नाश हे शास्त्र
सांगितले आहे.
(१) मनुष्याच्या जीवितरारीराची रचना, चलनवलन, पोषण आणि
विकसन करणारी जी 'जीवनी शाक्तिः त्यालाच आत्मा म्हणतात. त्यास बुद्धि,
बासना, मनोविकार, भावना इत्यादि शक्ति असल्यामुळे त्यास सेद्रिय मान-
तात, मनुष्याचा आत्मा उत्क्रांत झालेला असतो. यामुळे त्यास बुद्धे व
भावना ह्या शक्ति असून तत्संबंधी इंद्रेये असतात,
(२) हा आत्मा निसगांच्या नियमांच्या आधीन असतो.
(३) आत्मा ब शारीर ह्यांचा नित्य अन्योन्यसंबंध आहे. आत्म्यास व्यक्ति-
प्रकरण २३वे.] देवघर्म ७४९.
गत असलेल्या विचार, भावना आणि जाणीव ह्या शक्ति त्यास एखादं शरीर
ब विकास पावलेला मेदु असल्यावांचून असणें शक्य नाहींत,
(४) ज्याप्रमाणे आत्म्याची 'जीवनी शक्ति? मातेच्या रक्तषेश्ीतून जीवित
शरीराची स्चना करते, त्याचप्रमाणे ती शक्ति शरीरपातानंतर अनुकूल परि-
स्थिति मिळाल्यास मृत शरीरांतून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म जीवनपषेशी एकत्र
करून त्यांचे सूक्ष्म मानवी शरीर तयार करते.
(५) जीवात्म्याची ही शरीररचनाशक्ति फार महत्त्वाची आहे. ती शाक्ति
घुरेशी नसेल तर त्यास शारीर बनवितां येणार नाहीं. आणि शरिराच्या अभारबी
आत्म्याचे आत्मरूपाने अस्तित्व अशक्य असल्यामुळे आत्मनाशच होईल.
(६) गर्तीने वस्तूत बदल करावा असा निसर्गाचा नियम असल्यामुळें
बासना, विचार, भाषण, लेखन इत्यादि क्रियांनी आत्म्याच्या स्वरूपांत व
त्याच्या र्चनासामथ्योत बरावाइंट बदल होतो. अथात् आत्मा अचल किंबा
निर्लॅप नाही.
(७) शरीराचे अवयव एकमेकांस केवळ निरुपद्रवी राहून भागत नाहीं.
तर ते एकमेकांस उपकारक असावे लागतात. त्याचप्रमाण मनुष्य हा
विश्वाचा एक अंश असून त्याने एकंदर बि*बाच्या उत्क्रान्तीस साहाय्यभूत
होणं भाग असतें, यामुळे जगाच्या उत्क्रान्तीस उपकारक असा जो मनुष्या-
च्या ज्ञानांत व भावनात बदल होत जाणें ती त्याची प्रगति व याच्या उलट
होईल तर तीच त्याची अधोगाते होय.
(८) अशा श्रेष्ठ भावना निर्माण होऊन आत्म्याच्या ठिकाणी सत्यप्रकाशा-
बद्दल किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीबद्दल उच्च दजाची प्राति ( अनुराग-
शक्ति ) उत्पन्न झाली आणि असत्याबद्दल त्याचप्रमाणे सात्विक द्वेष ( विराग-
शक्ति ) उत्पन्न झाली म्हणजेच त्यास घार्मिक जीवन म्हणतात.
(९) परंतु ही प्रीति श्रेयाकरितां नसून प्रेयाकरितां असेल किंबा हा द्वेष
असत्यामुळें नसून अभिमान किंबा मत्सर यांनीं प्रेरित असेळ तर त्यायोगे
आत्म्याचे अघःपतन होईल.
(१०) ह्या अधःपतनाचा परिणाम; (अ) अंतःकरणशन्यता व भ्रष्टबुद्धि;
(ब) हृद्रोग, आपत्ति, पापे, गुन्हे, स्वातत्र्यनार, धननार& आणि अकाली
देहनारश; (क) बद्धता, हीन स्थितीतून बर येण्याची असमर्थता; (ड) शरीर-
७५०७ देवधमे [माग ४ था
रचनासामर्थ्यांचा नाश म्हणजेच परंपरेने आत्मनार, हे जे अधर्माचे
दुष्परिणाम सांगितले, ते ईश्वरावर विश्वास ठेवून किवा इतर धमाचे पाटन
करून दूर होणार नाहींत,
(११) उलटपक्षीं ज्या मानाने मनुष्य तामसी प्रेम, तामसी द्वेष यांपासून
ब तजन्य तामसी विचार व क्रिया यांपासून मुक्त होईल आणि श्रेष्ठ प्रकार-
च्या विधायक भावनांची तो जोड करून घेऊन त्या मानानें तो आपल्या
आात्म्यासंबंधी सुप्रबुद्ध, श्रेष्ठ जीवनशक्तियुक्त, सन्मार्गी, परोपकारी, सात्त्विक
आनंद उत्पन्न करणारा आणि आपले इतरांशी येणारे सबंध व्यवस्थित
जोंडणारा असा होईल; त्याचप्रमाणे त्याची शरीरस्चनाशक्ति वाढून तो
मरणोत्तर आपली मानसोन्नति करून दिव्य लोकांत दीघकालळ जीवमान
राहील, विश्वाच्या उत्क्रान्तगतीशीं एकत्व पावून पूर्ण होणें हे जीवाचे परम
ध्येय होय.
(१२) मनुष्याचा अधःपात न व्हावा आणि सात्विक विरागदाक्ते व अनु-
रागशाक्ते यांचा त्याच्या ठिकाणी परिपोष व्हावा, म्हणून त्यांनीं वरील गुणदोष
समजून घेण्यासाठी देवज्योति प्रास करून घ्याबी ब देवतेजही प्राप्त करून
घ्यावें. अर्थात् असे देवतेज व देवज्योति दुसऱ्यास प्राप्त करून देण्याचे ज्या
आद्वितीय ब लोकोत्तर पुरुषाचे सामथ्ये आहे, तोच खरा पूजनीय महापुरुष
होय. अर्थात् तोच देवगुरु भगवान् जाणावा, आत्म्याचे अत्यंत परिणतरूप
त्याचे ठायी असते. निरराद्रिय सुष्ट पदाथीत ज्याप्रमाणे उत्क्रान्ति होते त्या-
प्रमाणे सेद्रिय व्यक्तींतही उत्कान्त होत असते, ह्याप्रमाणे मनुष्यप्राणी हा
इतर प्राण्यांपेक्षा जास्त उत्क्रान्त आहे. परंतु सामान्य माणसांतही देवज्योति
व देवतेज हे श्रेष्ठ गुण नसतात. ते भगवार् गुरुदेवांनी प्रास करून घेतल्या-
मुळे त्यांस देवात्मा किवा सत्यदेव म्हणतात. तेच जगांतील पाहिले सत्य-
द्रष्टे ब सत्यगुरु होत. तेच योग्य अधिकारी जीवांचा उद्धार करणारे होत.
बाकीचे अल्ला, इश्रर, ब्राह्म, बुद्ध हीं सारीं थोताडे होत.
देबसमाजाचा हेतु पएथ्बीवर देवराज्य निमाण कराबे हा असल्यामुळें त्या
समाजाचे अनुयायी होणारांस कडक शिस्ती पाळाबन्या लागतात त्या अशा:-
(१) विज्ञानमूलक धमतत्त्वांवर विश्वास, (२) सभासदत्वाची ठरीव वर्गणी
देणे, (२) संस्थापकाच्या जन्मोत्सवाच्या समारंभास हजर राहण्याचे वचन,
भ्रकरण ९२ वे.] सांप्रदायिकांच्या प्रातज्ञा ७५ १
(४) दहा पापांपासून निवृत्ति, ही शेवटली शिस्त दुसऱ्या कोणत्याही धर्म-
पंथांत नसते. हा ह्या पंथाचा विशेष आहे. श्रेष्ठ अधिकाऱ्यांस ब्रह्मचरयीद
शिस्तीची बघन याहूनही अधिक असतात.
प्रत्येक सभासदाला सभासद होण्यापूर्वी
“: देवात्मा हि उपासनीयः स सत्यदेव:, सद्धम शिक्षकः स एव एकः,
परमोक्षदाता, सकलोच्चभावस्य विकासकत| | ” ह्या मतावर आपला विश्वास
आहे अशी प्रतिज्ञा करावी लागते.
देवसमाजाच्या दहा प्रातज्ञाः--
(१) लांच घेणे, खोटें माप देणे, ठकबाजी करणे, मजुरी किवा किमत
उरावाबाहर घेण ही चार पाष मी करणार नाही,
(२) चारी करणार नाही.
(३) उसनवार घेतलेल पेसे अगर वस्तु मी ठेवणार नाही.
(४) दुसऱ्याच्या स्थावरजंगम मिळकतीचा अपहार करणार नाही.
(५) जुगार खेळणार नाहीं.
(६) बेकार रहाणार नाहीं.
(७) व्यभिचार, अनकषत्नीकत्व किंबा सुृष्टिनियमांवरुद्ध गुन्हा करणार
नाही.
(८) मादक पदार्थ केवळ ओषधाशिवाय विकणार नाहीं किंवा सदर
मादक पदाथोच्यासंबंधीं कोणत्याच व्यवहारास मदत करणार नाही.
(९) मांस व अडी भक्षण करणार नाहीं व दुसऱ्यास खाण्यास सांगणार
नाही.
(१०) योग्य प्रसंगाशिबाय मी जीबहत्या करणार नाही.
याप्रमाणे नवीन होणाऱ्या सांप्रदायिकास प्रतिज्ञा कराव्या लागतात.
नवीन सभासदास ह्या समाजाचे सभासद होण्यासाठी भगवान् गुरूस
एक पत्र पाठवून त्यांत आपण केलेल्या सर्वे पापांचा उल्लेख करावा लागतो.
ब त्यानंतर पुढेही अशींच पत्रे गुरुजींस घाडाबी लागतात, ती पत्र गुरुजी
आपल्याजवळ जपून ठेवतात,
समाजाच्या प्राथनांचे वेळी भगवान् गुरु कचितच हजर असतात. ते हजर
नसतील तर त्यांची तसबीर ठेवून त्यांस फुलांचे हार वगेरे घालतात ब त्यांच्या
७५२ सोळा यज्ञ [माग ४ था
पुढेंच प्रार्थना, स्तोत्रपाठ व गुरूंच्या महिम्याचें वणन व उपदेश असे निर-
निराळे कार्यक्रम असतात.
गुरु भगवाद्यू यांच्या सामथ्यांने अनेक भ्रष्ट लोकांच्या चित्ताची शुद्धि
झाली आहे, त्याचप्रमाणे त्यांनी आंखून दिलेल्या अभ्यासक्रमाने सांप्र-
दायिकांच्या ठिकाणीं निरनिराळ्या सद्रुणांचा विकास झाला आहे ससे
म्हणतात. देवसमाजी पुरुषाथवादी आहेत.
ह्या पंथाचा साधनविथिे विलक्षण आहे, साधकाचे पॉरेस्थितींत सामान्यतः
जितके संबंध येतात त्या सबांची शुद्धि होण्याकरितां वर्षांचे सोळा विभाग
करून प्रत्येक विभागात सबधीवर्गापेकी एकेक वर्गाशी साधकाचा सबंध
कसा आहे. याचे परीक्षण करून त्यांत दुरुस्ती ब सुधारणा करण्यांत येते.
त्यांस सोळा यज्ञ म्हणतात. त्यांची नावः---(१) मातापिता संतानयज्ञ,
(२) भाईभगिनीयज्ञ, (२) पतिपत्नीयज्ञ, (४) भुलास्वामीयज्ञ, (५) देवसमाज-
यज्ञ, (६) सेवकयज्ञ, (७) स्वजातियज्ञ, (८) स्वदेरयज्ञ, (९) मनुष्य-
मात्रयज्ञ, (१५) स्वास्तित्वयज्ञ, (११) परलोकयज्ञ, (१२) पडुयज्ञ, (१३)
उद्धिज्जयज्ञ, (१४) भोतिकयज्ञ, (१५) देवशास्त्रयज्ञ, (१६) देवगुर्यज्ञ. या
प्रत्येक यज्ञाच्या शेबटल्या दिवसाला व्रत म्हणतात, ह्या दिवशीं पुऱ्या
झालेल्या यज्नसाधनाचा काय परिणाम झाला त्याचे सूक्म समालोचन करण्यांत
येते, आणि त्यासंबंधी अवनतीचे घोर परिणाम ब उन्नतीचे सुपरिणाम यांचे
चित्र फार ठळक रीतीने साधकापुढे मांडण्यांत येऊन त्यास सुधारण्याचा
प्रयत्न करण्यांत येतो.
देवसमाजाच्या कायकारी मडळाचे झाठ सभासद असतात. त्यांशिवाय
एक ३२ सभासदांची प्रतिनिघि-सभा असते. समाजाच्या कार्याची चार
खाती आहेत, (१) हृदयभेदी (छळ ल 12०2) खाते, (२) देवधर्म
ज्ञानप्रसारखाते, (२) सामान्यसेवाखाते, (४) जमाखर्चीखाते.
पंजाब, वायव्यसरहदद्द, दिल्ली, सिध, बलचिस्तान ही समाजाची मुख्य
कार्यक्षेत्रे आहेत. या प्रत्येक ठिकाणीं समाजाची साधनमंदिरं आहेत.
(१) पहिल्पा ( एर ठाद्याष्टाप॥) हृदयभेदी किंबा मनोबिकासी
समाजाचा मुख्य संस्था म्हणजे देवसमाज-घर्मोेबेकासालय ही होय. त्या
खात्यांत काम करणाऱ्या सांप्रदायिकांचे विकासाथीं, सत्संगी, सेवक आणि
प्रकरण २४वें.] नवीन काय जोडलें £ ७५६३.
श्रवाळू असे स्थूलमानाने चार वग असून त्यांचे चळवळीचे मार्गः--
(१) स्थानिक प्रार्थनासभा, (२) धर्मोपदेशक मंडळाचे गांबोगांव संचार,
(३) समक्ष भेटी व कामावर समक्ष देखरेख, (४) सामाजिक वाड्य़यप्रसार
व योग्य माणसांशी पत्रव्यवहार असे आहेत. ह्या खात्यांची कामगिरी चांगली
चालली आहे, असे समाजाचे म्हणणे आहे.
(२) देवघमज्ञानप्रचार साधने!--
(अ) रोजचे शिक्षणबगं,
(ब) मुख्य ठिकाणीं साप्ताहिक व इतर सभा.
(क) जाहीर व्याख्याने आणि सवाद,
(ड) नियतकालिके व हस्तपत्रके (उदा ०-सेवक, जीवनत्ब, 82106
शा"०पातलत एभाषठ्टांणा हिंदी ब इंग्लिश )
(३) सामान्य सेवा--र्याच्या कांहीं बाबी अश्ाः--
(१) स्त्रीसभासदांस शिक्षण,
(२) प्रोढ पुरुषवर्गास साक्षर करणें,
(३) हिंदी भाषेचा प्रसार,
(४) मुलांमुलींकरितां प्राथमिक शाळा.
ह्याशिवाय समाजाची मोगा आणि लाहोर येथे दोन हायस्कुले आहेत ब
फेरोजपूर येथे एक मुलींची नमुनेदार शाळा आहे. या सर्व शाळांतून नैतिक
शिक्षणाकडे विददोष लक्ष दिले जाते, याशिवाय ब'हिष्क्त बर्गाकरितां समाजाने
तीन शाळा चालविल्या आहेत.
(४) सामाजिक सेवेचे प्रकार--सम।जाचे सभासद वब विद्यार्थी यांचे-
असे आहेतः-
(१) रोग्यांस फुकट औषधे वाटणे,
(२) रोग्यांस इस्पितळांत उपचारांकरितां नेणे.
(३) घरोघर रोग्यांची शुश्रूषा करणे,
(४) अस्प्रश्यांची सेवा करणे,
(५) आंधळ्या ब अडलेल्या लोकांस मदत करणें, त्यांना मार्श
दाखविणे. ,
(४)..२१५६
७५४ धर्माचा र्हास [भाग ४ था
(६) रस्त्यावर पडलेल्या कांचा, कांटे, केळीं, आंबे यांच्या साली
बगेरे उचलून टाकणे.
(७) ब्रिनवारशी सांपडलेल्या बस्तु तपास करून मालकांकडे किंवा
समाजाच्या वसतिग्रहाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे पोचविणे,
(८) आग लागलेली विझविणे.
(९) चुकलेल्या मुलांस मालकाकडे पोचविणं.
(१०) अपघातापासून लोकाचा बचाव करण.
(११) बरोबरीच्या बिद्याथ्यांस मदत करणे व त्यांस बाइंट संगती व
संबयी यापासून सोडविणे,
(१२) गरीब-बिद्यार्थिसहाय्यक-निधि गोळा करणे,
(१३) जीब आणि वनस्पात यांची सेवा करण,
समाजाचे हे सारे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या मादक
निवारणी सभा ब मांस निवारणी सभा याचेही काम ठीक चालले आहे असं
म्हणतात,
याशिवाय दुर्वेतनी, व्यसनी किवा निरुपयोगी माणसे सुधारून त्यांस
उपयोगांत आणण, स्वदेशीस उत्तेजन देण, सभासदाची सांपत्तिक स्थिति
सुधारणे, भांडणे मिटवून सार्वत्रिक शांतता राखणे, सावेजनिक आरोग्य
राखणें वगैरे कामेही समाज करतो, तसेच स्त्रीशिक्षण, बालविवाहनिषेध,
विधबास[हाय्य, विधवाविवाह, मिश्रविवाह, अस्पृर्यतानिवारण ब दुसऱ्या
अनेक बाईट चालींचा बीमोड वगेरे सामाजिक सुधारणांकडे समाजाचे लक्ष
आहे. त्याचप्रमाणे देशांतील सुराज्यास मदत करावी, हही त्याचे विशेष
घोरण आहे. त्यांना हल्लींच्या सुराज्याचे महत्त्व फार वाटते; आणि म्हणून
ते राजकत्यांबद्दल अत्यंत कृतज्ञ व राजनिष्ठ आहेत. त्यांच्या समाजांत गुन्हे-
गार कोणी नाहींत, त्यांत विशेषेकरून इंग्रजांचा ज्यांनीं अपराध केला, असा
तर एकही इसम सांपडणार नाही, असा त्यांस अभिमान आहे. इतकच
नव्हे तर त्यांनीं उत्तरेकडील कांहीं गुन्हेगार जाती सुधारण्याकरितां सरकार-
कडून आपल्या ताब्यांत घेऊन त्यांच्यांतही बरीच सुधारणा घडवून आणली
आहे असं म्हणतात.
अशा नेतिक शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि सामाजिक सेवा,
अकरण ९४ वॅ.] व्यक्तिमहात्म्य ७५९६,
डूत्यादे लोकहिताच्या कार्यामुळे सरकारी अंमलदार व देशांतील कित्येक
घुढारी यांच्याकडून देवसमाजाने आजपर्यंत अनेक वेळां धन्यवाद मिळ-
विले आहेत.
भगवान् देवगुरु यांचे बऱ्याच वषाचे सांप्रदायिक सहकारी देवरतन या
मांबाचे एक लायक ग्रहस्थ असतां, सदर गुरुदेवांनी आपल्या मागे आपल्या
गादीचे मालक आपले द्वितीय चिरंजब दवानद यास केल्यामुळें समाजांत
'फूट पडून देवरतन ह्यानी स्वतंत्र समाज काढला. तेव्हां देवरतन ह्यांची
ऱनालायकी दाखविण्याकरितां आपल्या हातून घडलेल्या दोषांचे कबूल जबाब
जे देवरतन ह्यांनी गुरुभगवान् यांचेजवळ साप्रदायिक पद्धतीप्रमाणे दिले
होते, ते गुरुभगवान् ह्यांनी प्रासिद्ध केले, असे म्हणतात. भगवान् गुरु-
देवांसारखा पुरुष पूर्वी कधो झाला नाही व पुढेही कधीं होणार नाहीं, असा
त्यांच्या विज्ञानमूलक तत्त्वशिक्षा या ग्रंथात ठाम सिद्धान्त आहे,
ह्याप्रमाणे देवसमाज ब त्याचा विज्ञानमूलक धर्म यांची थोडक्यांत रूप-
रेषा आहे. वस्तुतः धर्म ह्या शब्दात माणसांचा माणसांशीं संबंध यापेक्षां
माणसांचा देवाशीं संबंध याचाच प्रमुखत्वबाने अंतभाब होतो. आणि अदा
दृष्टीनें विचार करतां या देवसमाजाच्या देवशास्त्रास धर्म म्हणणेही कठीण आहे.
आणि म्हणूनच आम्ही या पंथाची अधिक माहिती ह्या ग्रथांत (दली नाही,
वरील शिवनारायण अस्निहोत्रि यांच्याप्रमाणे, पंडित इश्वरचंद्र विद्यासागर,
विजयकृष्ण गोस्वामी, राशीपद बानजी त्या ब्राह्मानींही आपआपल्या
वेगळ्या धम संस्था काढल्या. आणि याच महत्त्वाकाश्षी मडळींच्या बगोत
प्रतापचंद्र मुझुमदार, रवींद्रनाथ ठाकूर, पडित शिवनाथदास्त्री इत्यादि
दुसऱ्याही कित्येक ब्राह्यांचा समाबेहा करितां येईल, ह्याप्रमाणे हिंदूचे
देवत्रय अगर देवत्र्रयच कशाला तेहतीस कोटि देव, इश्रराचे 3नेक अवतार,
'पारमार्थिक सहुरु, कर्मठ शास्त्री आणि पुरोहित या सवाचे व्याक्तिमहात्म्य
हिरावून घेऊन आणि प्राचीन परंपरेत मिळालेल्या श्रेष्ठ स्थानावरून त्यांना
'पदच्युत करून ब्राझ्यांनीं व्यक्तिहाः पुन्हा त्याच श्रेष्ठपदाची महत्त्वाकांक्षा
भरली, आणि केशवचंद्र सेनच काय पण त्यांच्याविरुद्ध बंड पुकार्णाऱ्या
-साधारण-ब्राह्यांतही शिबनारायण आणि शिवनाथशास्त्री यांच्यासारखे कित्येक
स्वतांचे देव्हारे होऊं देणारे थोर पुरुषही निर्माण झाले ! याप्रमाणे धर्मवृक्षा>
७९१ व्यक्तिपूजा ब देवपूजा [माग ४ था
बरील देवी अवताराचा दोडा तोडला खरा; पण त्याचा परिणाम दुसरे नेक
किरकोळ ४डे उत्पन्न होण्यांतच झाला. ह्याप्रमाणे साऱ्या आचारधर्माचे'
थ्येयरूप दूषित झाले. हीच गोष्ट घार्मिक अनास्थेस कारण झाली, निरनिराळ्या
अधिकारांपरत्वें निरनिराळीं श्रेष्ट कनिष्ठ ध्येये समाजास लागत असतात.
जे झालेचि नाहीं । त्याची वाता पस्षी काई || असा जगाचा त्रिकालीं
निरास पहाणारे श्रीसमर्थ, अथवा, परी इकरा रोेबटी कोण जाळी || येथपर्यंत
अद्वेत तत्त्ववेचाराची उघड भाषा बोलणारे तेच समर्थ श्रीरामभक्तीची परंपरा
रहाबी म्हणून आपल्या नि्याणापूर्वी रामपंचायतनाची स्थापना करतात,
अनेक चुन्यामातीचे म,रुति स्थापतात आणि लाखाड जोखाइसद्धां सर्व देवते
राखावी अस बजावून सागतात, यातील रहस्य हेच आहे. वेष्णव संप्रदायांत
कितीही योग्यतेचे ब महत्त्वाकाक्षी पुरुष झाले तरी त्यांचे श्रेष्ठ उपास्य मानवी
खीबाच्या स्पर्धेच्या फारच पलीकडे राहिले. त्यामुळे वेष्णवपथा'चा पसारा.
समुद्राप्रमाणे वाढला, त्याचप्रमाण शेव किवा शाक्त पंथांचीही गोष्ट आहे.
केला मातीचा पशुपति | परी मातीसी काय म्हणती ।॥।
शिबपूजा शिवास पावे । माती मातीमाजी सामावे ।
हें बहुतेक सर्व मूर्तिपूजक हिदूंना ठाऊक असते. भजणारा परमेश्वरालाच
भजत असतो. परंतु परंपरेने बाधलेटी सामान्य जनतेची ही देवपूजा
मोडून हे देवभंजक जेव्हा आपलच व्याक्तिमहात्म्य वाढवू पहातात, ९व्हां
त्यांच्या हातून कोणत्याच तत्त्वनिष्ठचा परिपोष न होतां समाजांत इर्षा,
बेदिली व नास्तिकपणा मात्र जास्त फेलावतो.
ब्राह्मांचा अनंत उन्नातवादळ' शिबनारायण ह्यांनी आपल्याच व्यक्तिकत्वांत
खुटबल,. तो कांहीं लोकांस पटला, कारण, ब्राह्मांच्या अनिश्चित ध्येयबादा-
पेक्षां त्यांत त्यांस प्रत्यक्षता किसू लागली. जीव आणि साष्ट हीं सत्य
मानल्यावर ब्राह्मांचा केवल परमात्मा हा कित्येकांस केवळ कल्पनामय
बाटून देवसमाजांनी तो सोडून दिला, व ब्राह्मांची समाजनाति तेवढी
त्यांनी घेतली. किंबहुना ब्राह्मसममाजावर थोडीशी सरशी करप्या-
च्या अहमह मिकेने मद्यमांस निषरधासारख्या आणखीही कांही सामाजिक
सुधारणा त्यांनी हातीं घेतल्या, तसेच एकदम नास्तिक मताचा फेलाब
करतांना लोकक्षोम होणार हे जाणून त्यांनीं सरकारची मर्जी संपादून त्यांचे
प्रकरण २४ वे.] विचारक्रांतीची दिशा ७९७
पाठबळ मिळविण्यांत ब्राह्म सुधारकांपेक्षांही अभधक दक्षता दाखविली. ह्याच
घोरणाने विचार करितां या व्याबह्ारिक पंथाची पुढली पायरी म्हणजे देव-
गुरुभगवान् हेंही अलोकिक ध्येय किंबा उपास्य नाकबूल करून रेंड्यावांचून
नुसताच सामाजिक संघाचा बुडखा राखणे हीच होय. आणि बरील देव-
समाजी देवरतन ह्यानीं तसाच उपक्रम करून शीलसंबर्धक समाज ह्या अर्था-
च्या नांवाचा एक नवीन संघ काढला आहे. या सघास देव मान्य नाही,
त्याचप्रमाणे येथील कोणी देवगुरुही मान्य नाहीत, तात्पर्य, भोक्तिक आणि
अध्यात्म यांच्या समन्वयाच्या प्रयत्नात अखेर भोतेक हेंच धमाचे अधिष्ठान
बनलें. तेव्हां सहजच वर्णाश्रमधम।ची व्यवस्थितिे आणि धर्मसाधनाची परंपरा
अजिबात सुटून धमाचे अवतरण केवळ उपयुक्ततेत आणि त्यापुढे अनास्थेत
च पुढे अधोगतीत असा हा आधुनिक विचारक्रातीचा क्रम दिसतो.क
* ० 81010त 1801101) 1) ॥॥10 8४७एसा ७एसांभण्या एर ७॥७४0]२ खा
द0 010 11७॥ते हात 8010100 &त 8701प10ा 9 (1० 0ण१ोरा', ७०३२0 सा(त0१ ॥॥18
र॑मन्एटा815) 8४80011 (0 णा २३्वा9, 810 (10० १ ७5७०॥18९त घगातेपढ 80 9011)
लखारणगा”2ड पार लपते रज पस्छणेयञा 1111080117, & ४०४ 10०" 8080]प0 110९०0
ग ७९७ ४०४४ ४९] पावेराहाहाते पाश 10 ]॥1'8४0॥815(58 0. (0089 1७2 80
प७९७]'8 &0)501प७ 81 ०8118 )॥ 9 2010. ॥"'॥० 8001101 0 8एला 1 ७0801 पा.७
4१००७ 105 07810 ७० 1९७७ 0॥०९॥९॥०० 11 0पा' ॥४० एज ॥8 ॥'० 81080] ४७
४४००१७७ 0010 ४0 प्रा ४०१७. 1111050019” 011१08५091.
-_-”6889081228 079 /५/९५, १५८०४ 2. 27%.
प्रकरण पंचविसार्वे
समन्वय
गेल्या शतकांत हिंदुस्थानांत झालेल्या धार्मेक चळवळीपेैकीं ब्राझसमाज क्र
देवस्रमाज ह्या दोन संस्थांच्या इतिहासाचे संक्षिप्त विवेचन आतांप्यत केले.
आज हिंदुस्थान देश जसा परतंत्र आहे, तसाच तो ह्या
बिषयमहात्म्यम चळवळींच्या प्रारंभीही होता. आजच्या सामाजिक ब.
ओद्योगिक -चळवबळींचें महत्तव आपणांस बाटत आहे,
त्यांचं महत्त्व त्या बेळीही होते. असे असल्यामुळे त्या काळी धार्मिक चळ-
बळीस सुशिक्षित लोकांकडून ले प्राधान्य देण्यांत आले, ते वास्तबेक आजही
द्यावयास पाहिजे आहे. कारण धर्माचरणानें आपलें कोणते कल्याण होणार
आहे, हे आजच्या तार्किक युगांत पटणे जरी कठीण असले,
तरी आज आपल्या देशांत ब देशाच्या बाहेर पसरलेल्या दुहीस आणि
अशांतीस कारण कांहीं अंशीं घमभेद आहे, हे पटणे कांही कठीण
नाही. हिंदुस्थानदेश परतंत्र म्हणतात; पण देश परतंत्र कसचा आणि
गरीब तरी कसचा, उद्यां येथे जर जिकडे तिकडे इग्रजानी बसाहत केली,
तर याच देशाची अमेरिका होण्यास पांचपधचबीस वर्षेही लागणार नाहीत.
इंग्रजांचे पिढीजात शत्रु जे जमन ब रशियन लोक त्यांच्याइतकाही मान व
प्रेम इंग्रज आमच्यासंबरंधी दाखवीत नाहींत, यांचे कारण आमचा धर्मभेद
हच होय, तसेच आज कित्येक पिढ्या एकाच अन्नोदकाचे कणान॒ंधी
किंबहुना थोड्याच पिढ्यांपूवी एकाच रक्ताचे असलेले आमचे मुसलमान
देशबंधु जे आम्हांस इंग्रजांपक्षांही परके आणि पारखे होत चालल हेत,
त्याचं कारणही धर्मभेदच होय. अश्या स्थितीत आपल्या घमांची इतर धर्मा-
बर छाप बसेल अशा प्रकारे त्याचे पुनरुजीवन तरी केलें पाहिजे, किंबा,
आपल्या धर्माने आज विद्यमान असलेल्या परघमोत अगर पुढें होऊं घातले-
स्या सार्वत्रिक धमोत समरस तरी झालें पाहिजे. त्यावांचून ह धर्मभेदाचा'
जाच कमी होण्यास निदान आजच्या परतंत्रर्तेत तरी दुसरं साधन दिसत ना्ही..
५ 180४० 0६02४०8 8१ 1810 11800 घर धरण एभाट्राथा ध्यावे 800181
प्रकरण २५ वॅ ] सावोत्रिक ध्येय ७५९
हा धर्मभेदच राजा राममोहन यांस अत्यंत अनिष्ट वाटूं लागला. जगाचे
धारण करणें हं जं धर्माचें बास्तविक लक्षण तें त्यास कोणत्या उपायाने प्रास
होईल, हा फार व्यापक प्रश्न राजा राममोहन यांनीं प्रथमच उपस्थित केला,
आणि तो प्रश्न सोडविण्यास आरंभ म्हणून सावैत्रिक धर्माची बीजभूत
कल्पनाही! त्यांनीं आपल्या मनाशी तयार केली. बाह्मसमाज काय आणि देव-
समाज काय, दोघांचे ध्येय साऱ्या जगास व्यापण्याचे आहे. पुढेमागे साऱ्या
मानवकोटीचा कोणता तरी एकच धम व्हावयाचा असेळ
सार्बत्रिक ध्येय तर तो आमचाच धर्म, असे उभय सांप्रदायी ग्हणत
आले आहेत; आणि तो त्यांचा विश्वास अद्यापिही कायम
आहे, हिंदुस्थानांत ब हिट्स्थानच्या बाहेर धममतांत अलीकडे ज्या उदार
सुधारणा घडत आहेत,त्यांस प्रेणा आमच्या समाजाकडून घडली आहे असे ब्राह्म
मानीत असतात. देशांतील सामाजिक सुधारणा, शुद्धिसंघटन, अरपृष्यत्म-
निवारण इत्यादि चळवळींचे श्रेय ब्राह्मममाजाकडे आहे ऊस सांगण्यात येतं,
किंबहुना ब्राहा असेच म्हणतात काँ, आजचे हिंदुस्थानांतील बातावरण ज्या
उदार मताने भारलेले आहे, तीं उदार मते ब्राह्मांनींच प्रसृत केलेलीं आहेत,8
1100118118 0 गजला 85012४ ६18 ९०"७]॥ (६ तते ७11) 10. 80त६]४
१1101९8810 ॥1० 7७ा2्टाणा ह्याते 0118110058 याते ("0३७8 ०. फफाळूर एप
111 68४० ०प 9 01४01 0 01 051 , झयाते लपा 00 ॥॥०0 7111101760
7'७112101 0 [101 टणफा "५ काण. आ0तेणी०81खा3 त 1॥]1071000110118 ॥18ते9
7 पार801905, णात ७111९ ताव 8१९७120811 (10 [0 ० 'पलाशाषट्राणा
भ11) 10 0018010083 8तेए७ा0० 8180? '1॥र 80 81850 ९३१९००१ (० 80101४
1'083501 ४0 (1०1 70०810०1४० 38105, हात ९४०1४७ ऐ1९180) ता'0णा ९ 88१16,
गृ1॥135 7081181110 10 ॥0]९ ० राठ 1110801108 81-1100181 १॥४--॥18७ 8911
1181018 ४१००1] ४०॥8॥11) ०४०७1०" ऐ॥०७ लताला झिरो र्ण गाह्यापेपाते 1
80171 त 1 पणा. -1/९०४०॥ १४%. 2776-779,
पॅ फार 1881071 00 000 17901110 8818] 13 (0 1७ ऐा0 पाता 0
त२७)०पतेशा ०४ ४०९ राड णा ॥]७0॥०४0॥ ० 1118171100.
स ०००ळ 2४०170, 1. अ» 26-6-27
$ (5) "पळा 0०९७४ ७1९1 0" ०08९पा"991 01811 0 ७७8] 1121117 0 00160
॥0एभा]शा , भोयली 8 ठक्काफशपा२१्ट 0 81 81) 7०पाते [एणू8३शे२का तेक 1१ीएशाटापशट
हात 110078118४, ४६ ६1० 889110 (1१९, 01115018911(7, हाका छाते प्त 1तपांडेती,
-ा१०॥०॥ 2/2692१॥८0", 0वस्ड ई%-27-297.
(७) 1४ ७७8 पा8याठांहया 8]? 08६ 00010 ०1७1 (०७० & "1४०४9
३'0112101, --अळाषकाट्वान ८४७, 4.20. 829-269
७६० भारलेले वातावरण [ माग'४ था
एखाद्या खोलींत एका कोपऱ्यांत एक म्हेसुरी उदबत्ती पेटती असावी
आणि तिच्या बासानें सव खोली भरून जावी; त्याप्रमाणे ब्राहम-समाज ही
संस्था लहान असली तरी तिने केलेले कार्य फार व्यापक
प्रागातिक स्वरूपाचे आहे असे ब्राह्म म्हणतात. हे त्यांचे म्हणणे
विचारसंचार एका अर्थी खरे आहे असे म्हणता येईल. चांगल्या गोष्टी-
पेक्षां बाईट गोष्टींचा प्रसार फार लबकर होतो. ओऔषधी-
पेक्षा विषाचा संचार फार जलद होतो. हंडाभर दुधात साखरेचा खडा टाकला
तरी त्याची माधुरी दुधांत जाणवणारही नाहीं, पण तोच खडा मिठाचा असला
तर साऱ्य| दुधाचे रूपांतर करील. ऐेंगरदूपपित उदरावरील पिसवा त्या काय पण
त्यांनीं टोचलेले विष मनुष्याचे सारे शरीर व्यापते. मनुष्याची बुद्धि सुसंस्कृत
होण्यास हाडाची काडे करावीं लागतात; पण बुद्धि भ्रष्ट करण्यास वेळ लागत
नाहीं. तात्पर्य ब्राह्मांच्या विचाराची छाया ही परप्रकाशित चंद्राची ्चाद्रिका असो
किंबा ज्ञानसूयाचे ग्रहण असो, उदबत्तीचा धूर असो किवा गघकाची धुरी असो,
पण जपाकुसुमांप्रमाणे आरक्त असणाऱ्या बेदिकधर्मनिष्ठेच्या सूर्यापासक सुमनां-
नीही आपला रंग पालटला आहे, ही गोष्ट खरी, उदाहरणार्थः-(१) बगालच्या
मुखोपाथ्यायांच्या श्रेष्ठ ब्राह्मण कुळांतील बॅरिस्टर मुकर्जी ह्यांचा “हिंदूचा ऱ्हास?;%
(८) 11 ॥० 011111 0 10० पार यापा जि ताव छते 0 शा010
फ०॥१व,00 1816811116 881115] 185 ॥8तवेर दयाते 18 हया टश 8 ट्या पाला १1101
18 ०1०81 (0 811 ७10 18४० 0४९०३ ० 5३००, -7/2(0, 81८ 7४०८७, /. 7. 2606-71-27
४ “' तुमी ती काशी आणि इतरयात्रा करण्याची क्षेत्र नीट पहा, अनन्बित
पापाचरणाची घाणेरडी गटार, मोऱ्या, नरककुंडे होऊन बसलीं आहेत!
असल्या या भिकार स्थलाच्या महात्म्याची कुंटणगिरी
चेरिस्टर मुकजी ब॒ करण, हेच का तुम्हां हिंदुजनांचे आजचें ध्येय १ ”
सर ड[० पी. “' काली देवीने लाथाहून लोळविलेला तो मिक्षुक-
सी. राय शाहीचा दांभिक ब लब्या भट आहे. »><> काली
देवीला या भटाला चिरड्टून जमीनदोस्त करणेच प्रास
आहे, >> लबाड भिक्षुकशाहीच्या घाणेरड्या मिकार शिकवणीच्या
बचनीं घडल्यामुळे, तुमचा एकजात स्त्रीबर्ग भटाभिक्षुकांचा गुलाम बनला,
त्यामुळेच तुम्झं शिंदुजनांचा सत्यानाश झाला. > >< विबाइविधीच्या गोडस
ग्रकरण २५ घे] विचारांची भ्रवीम दिशा ड्श्१
(२)त्राह्कणश्ाहींतील महाराष्ट्रीय काशीच्या दिवेकरशास्त्र्यांचा “ हिंदुघर्म समर्थ
कशाने होईल ११% आणि (३) श्रीरामाच्या पंचवर्टीतील धर्मविद्यालयाचे मुख्य
नांवाखाली माणुसकीला लाज आणणारे असले अत्याचार करण्यापेक्षा, तुम्ही
बिबाहाचा पोकळ प्रतिष्ठितपणा कायमचा बंद पाडाल तर फार बरे होईल !
या तुमच्या भ्र विवाह पद्धतीने, अध्यांकच्च्या कमकुवत पोराबाळांची पेदास
करून, तुम्ही आपल्या हिदु जातीची आत्महत्या मात्र करीत आहात.
सारांश, भिक्षुकशाही म्हणजे आमच्या वतमान दुदेंबी अघःपाताची
खाणच म्हटली पाहिजे. --सर डा० पी. सी. राय.
बरिस्टर मुकर्जी याच्या (1॥01)९०लेया० छते ७1) ७ ७0 पा पा5) या
पुस्तकाचा ठाकरेकूत अनुवाद, पान १६९ ते १७४,
४ “ (१) पूर्वपरंपरा व सद्यःस्थिति यांचा समन्वय करण्याची योजना केली
पाहिजे. (२) कमठ भटांची भिक्षुकी संतांनी घालविली असेल पण संतांच्या
मध्यस्थीच बंड तेव्हांपासून बोकाळळे. (३) जिज्ञासा-
वे. शा. सं, मारक बेदान्ताला नमस्कार करून हिमालयात पाठविल
महादेव शास्त्री पाहिजे, (४) हिंदुस्थानांत एक ल्क्ष निरुद्योगी साधू
दिवेकर आहेत म्हणे! ! हे लक्ष साधू पोसणे म्हणजे हिदुसमाजा-
ने लबकर मरण्याच्या मार्गाला लागणें आहे. (५)
या साधूंचा धर्म बुडला या म्हणण्याचा अथ इतकाच की, पूर्वासारखी यांना
इली चंदी मिळत नाहीं. (६) ह्या साधूंची सेन्यांत भरती करावी.
९७) दुबळ्या वेदान्त्यांना मारण्याचा किंबा मरण्याचा वेदान्त शिक-
बावा. (८) हिंदुस्थानचा नागरिक, हिंदुसमाजाचा अभिमानी, गृहस्थाश्रमी
आणि भोतिकशास्त्रांतील एक दोन शाखांत तज्ज्ञ असा साठ वबषोबरचा
मनुष्य हिदुसमाजाने यापुढे वेदान्ताचा अधिकारी समजला पाहिजे, (९)
स्ञगन्मिथ्यात्वाचा वेदान्त आतां हिंदुस्थानांत पुरे झाळा.. (१०) “' सर्वे जग-
दिदं त्रह्म ” हे तत्त्व शिकविले पाहिजे. (११) मनुष्याला अबतार मानणे हं
शुलाम।गेरीचे द्योतक आहे. (१२) जयंत्या. आणि अबतार यांचे बंड कमी केळं
ग्राहिजे. (१३) शेवटचा .अंबतार श्री 'रिवाजीमहाराज असे समज्यवे. आणि
आतां यापुढें अवतार संपले, अश्या समजुठीने लोकांनी आपापल्या उदोग्राध्ष
७९२ धमेरहस्य _ [भाग ४ था
अध्यापकांचा '* धर्मरइस्य !!% हे व असे ग्रंथ वाचले; तसेंच घर्मातरानें शुद्धि,
नळ
लागावं. (१४) यत्नदेवाची उपासना यापुढे हिंदुसमाजाने केली पाहिजे,
(१५) समष्टिधर्माचे यथायोग्य अनुष्ठान होण्याकरितां अस्पृश्यतानिवारण,,
चढाईचे शुद्धिकार्य, ब्राह्मण-ब्राह्मणेतर-वादाचे निर्मूलन, वबैबाहिक सुधारणा,
आणि स्त्रियांची उनति हीं झालीं पाहिजेत. (१६) जन्मतः कोणतीही व्यक्ति
अगर जाति उच्च नाही आणि नीच नाही. (१७) आतां देवळे बाघणें
हें पापकमे आहे. (१८) पापपुण्याच्या कल्पना बदलल्या पाहिजेत. (१९).
तत्त्वज्ञान चढाईचे आणि आक्रमशील असे पाहिजे इत्यादि,
क जुन्या मतांप्रमाणे वेदांत कोणासच फरक करतां येत नाहीं' हें खरं
नाही आणि नवीन मताप्रमाणे कोणासही बदल करतां येईल हेही खरे नाही,
फक्त ह्या काळच्या सवे लोकांस मान्य असलेल्या पुरुष-
नाशिकच्या धर्म- श्ररेष्ठांच्या परिषदेसच असे करतां येईल. जुन्या मताप्रमाणे
महाविद्यालयाचे सांप्रतचाच आचार अनंत काळपर्यंत चाळू रहाबा हें
मुख्याध्यापक सत्य नाहीं. तसेच प्रत्येकाने मनःपूत आचरण करावे हेही
श्री» दसरी सत्य नाहीं. तर सांप्रतच्या सवेश्रेष्ठ पुरुषांच्या परिषदेच्या
मताप्रमाणे स्बांनी चालावे हेच खरे आहे. केवळ निव्रृत्ति
किंवा प्रवृत्ति धम नसून, प्रव्रात्तनिव्वात्त संयोग हाच घम होय, बर्ण हे
केवळ जन्मसिद्ध किवा केवळ गुणकमंसिद्ध नसून अंशतः जन्मसिद्ध ब
अंशतः गुणकमसिद्ध आहेत, सारांश, सत्याची रेषा याचप्रमाणे जुन्या नव्या,
मतांच्या मधून गेलेली आहे.- एकंदरींत अतिशय उच्चतर सुख म्हणजे निःश्रेयस
प्रास करून देणारे कर्म किंबा अकर्म, धर्म होय.-आत्मसुख ज्ञानकम
संयोगानेच प्रास होते.---(१) त्राह्मण-वेश्यांनीं प्रसंगी हातीं शस्त्र धरणे सोडले,
(२) त्राह्मणांसच धर्म बरोब्रर न समजल्यामुळे सर्वोचीच दिशाभूल झाली,
(४) आरभाीं जे सर्व वणामध्यें अन्नव्यवहार आणि विवाह होत असत, ते.
बंद करण्यांत आले, (५) वणोतराची व्यवस्था नाहींशी झाली. इत्यादि बर्ण-
न्यवस्थापालनांत आजपर्यंत चुका झाल्या.”--पृष्े७॥ ८९१२५६) २५७॥२७८.
[ ह्या ग्रंथकाराच्या विचारांचे खंडण धर्माज्जीवनी सभेने प्रसिद्ध केलेल्या
अंथांत पहाण्यास मिळेल,]
प्रकरण ९५ वें.] सुवण॑मध्य. ७९
भेदनिषेघांनीं संघटन आणि मांसाशनानें सामर्थ्य, संपादावें, असें हिंदूसभेच्या
पुढाऱ्यांचे अलीकडील धोरण पाहिलें म्हणजे आपल्या देशांत धार्मिक
बिचारांचा वारा कसा फिरत चालला आहे, हं दिसून जिकडे तिकडे
दिष्ट लोकांत समन्बय अथवा सुवर्णमध्याची भाषा सरू आहे. तत्त्वज्ञान आणि
धमंसिद्धान्त यांत अशी तडजोडीची भाषा बोलण्यास अवसर आहे, असे
मानले, तरी हा सुवर्णमध्य एका हिंदुधमांपुरता पाहणे निदान ब्राह्मा-च्या
दृष्टीने व्यर्थ आहे. तो धमोज्जीवनी सभेत जसा ब्राह्यांस दिसणार नाहीं, तसाच तो
ब्राह्समाजांतही इतरांस आढळणार नाही. त्यासाठी प्रथम साऱ्या हिंदुस्थानांत
जन्मलेल्या निरनिराळ्या पंथांच्या ब संप्रदायांच्या धर्मविचारांची तुलना करून
त्यांत कांहीं मेळा घालतां आल्यास पाहिला पाहिजे, आणि तसा कांहीं मेळ पड-
ल्यास नतर हिंदुधम आणि इतर धर्म यांचा तुलनात्मक विचार झाला पाहिजे
ह्या सर्व कालावधीच्याच गोष्टी आहेत. पण त्या सर्व घडून येईपर्यंत सार्वत्रिक
धमे ह्या सामासिक शब्दाला कोणताही सामाजिक अथ प्राप्त होणार नाही.
ह्याप्रमाणे सावंत्रिकघमांची संघटना ब त्या योगाने जगास प्राप्त होणारी
शांति ह्या गोष्टी जरी आकाशींच्या चंद्रम्याप्रमाणे फार दूरच्य| असल्या तरी
घमसंस्थेचे महत्त्व दुसऱ्या एका दृष्टीने अधिक जवळचे व निकर्डाचे आहे
असं आम्हांस वाटत. आजकालच्या साऱ्या जागिक व्यवहाराची उलाढाल
राजकारण ह्या चलनी नाण्याबर होऊं लागली आहे.1 ह्या नाण्यांत जर धमाची
किंमत होईल तरच त्याचा खप आहे. नाहींतर त्यास कोणीच पुसेनासें
झाले आहे. धर्म ही एक किमया आहे, ही गोष्ट लोक विसरळ आहेत. आज
& "18 ७४७० 18४0 80] 50 1७४ 11 (1० 38०08]0 0 1801905 801)10९808 10१ (0
11080 0 प३ ४० ॥९ वेष? (0 ०ए' 1111085017 काते ४०20, --/0९88101810 10. 27%
* मागे पान १८८-३४४ पहा.
न. १'० ७९ 8॥ट0ा', त्रा तेण गाह्या'8 17011४९101 18 1801001811 8] 1070
७7 पया 8४ , ९७९टाळाए या 8 तेसूसापेढ्या॥ छझाते ण७॥०३७४९त 0०पा॥ा'ए 1116
०पा'8 प्रार मभाठ्ठाणा 0 प्रा०118]०'1४ ० प१ा? ०१0०७९त 1००७1० 13 ७"पष्टडा0 107
उतवया09्ट पड "0 रार ५०७६० ७९ ठ१”राट्रा0
"५ 8४४०7 2१०४, 2 42%. ४-7०27.-
१!
* पण प्राचीन भारतवर्षानें या स्वातंत्र्याचीही उपेक्षा करून असा सवाल
कै ब्रह्मकुपाहि केवलं [माग 8. था
शे राजकारणास महत्त्व प्रास झाले आहे, तं योग्यच आहे अस जरी मानल,
स्वराज्य प्रास्ति आणि स्वातंत्रय ही. कशाने मिळतील ते बोला हा
सवोपुढे एकच प्रश्न आहे असे ग्रहित घरले, आतां
धर्मानुष्ठान हिंदूंनी यापुढे जगणे अगर नामशेष होणे, हें एका
स्वातंत्र्यप्रासतीवर अवलंबून आहे, हे जरी खरें असले, तरी
आज शेदीघ्शे बषीचा जडलेला हा पारतंत्र्याचा राजयक्ष्मा दूर होण्यास
सद्धरमानुष्ठान ह्याबांचून दुसरा इलाज नाहीं, उपासनेच्या बळावांचून दुसरें
बळ नाही, इंश्वरी कृपा संपादन करण्यापलीकडे दुसरा तरणोपाय नाहीं.
अस आम्हाला तरी स्पष्ट बाटत आहे. आरब्विद्याव्याधीचे दूध प्यालेल्या
कित्येक प्रागतिक चळवळ्या वाघांनी बारा हात उडी मारण्याच्या अवस[नाने
आपल्या आंगचे शैशिल्य़ मोडून शेपट्या झाडाव्या;परंतु पुढे
प्रागतिकांचे चारी बाजूनी मारलेले पारतंत्र्याचे उंच उंच पोलादी गज
प्रन आणि पाहून त्यावर गुरगुरत आपली नाके घासून उडीची रग तश्लीच
इराकूपा जिरबाबी, अशा प्रक[रच्याच आजच्या साऱ्या राजकीय
चळवळी परिणामी दिसत आहेत ! जीव स्वस्थ बसूं देत
-नाहीं, उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही, म्हणून कांहीतरी घडपड
करावयाची आहे इतकच ! असले हे निराशेचे उद्गार सांगण्यास एवढी ही
अंथप्रवृत्ति नको होती, अस कोणी म्हणतील, त्यास आम्हांस एवढच
सांगावयाचे आहे की, आम्ही निराशावादी नाही; प्रबल आश्यावादीच आहोत.
यण इश्धर करील त॑ खरे, अशी ही आमची बळकट आशा आहे. त्या
इश्वरीकृपेस पात्र होण्यासाठींच घभमानुष्ठानाची आम्हांस जरूर वाटत आहे.%
पुढे टाकळा आहे कीं, ““ ततः किम् ” पुढे काय £ इच्छेवर प्रभुत्व मिळणें
हा स्वातंत्रयाचीच भारत वर्षाने अपेक्षा केली आहे
---रवींद्रनाथ-शान्तिनेकेतनमाला-मराठा भाग पांचवा, पान १४८.
गु० 8७७९॥॥॥६७ ० (९ पा0तटाया 1181 ७॥)0 1858 30'टलळी(खआा ४० ०५]1४७0
810 800811 1110701181 त 0५ ०18७] ९४७७118 810 1088 11] (181 (110४
७०0०1 ॥87ए० ७२सा 18. ॥० ठडा'९त ० 800810 ॥॥10 8117108) 1088प'08
4 षट् सूम्पत्ति ) 15१ 111509 1111890111 61080 ठ०पा पापा फकीर ९ 88 पह
७110 ]1०७11618 0 01ते 88 ४०]! 88 111050 ७10 ४०811४०, 810 8150118 8६0त1०व
-$1० 8011111081] 110178प'० 18 18 ७०७४ 10०0710820 ]ली. (0110.
42०, खळा &प्लबेस अढळ, 2. 4. 8 1/ , 1. 3. ४-7292/.
प्रकस्ण २५ वे] बंगाळे आणि महाराष्ट्र ७९५
आणणि त्यासाठींच आजकालच्या आपल्या देशांतील सव धार्मिक चळवर्ळी-
चा तुलनात्मक विचार करण्याचं आम्हीं योजलें आहे,
हा तुलनात्मक विचार शेवटल्या खंडांत होईल. तथापि ह्या तुलनेच्या
दृष्टीने नसले तरी समारोपाच्या दृष्टींन ब्राह्मविचाराची चिकित्सा आम्ही येथे
करणार आहोत. आणि ती करीत असतां पूर्वीची पद्धत बदलून ब्राह्मांच्याच
लेखातून भरपूर टीपाही देणार आहोत. त्या अशासाठी की, थोरामोट्यांच्या
कृतीवर आणणि विचारांवर आम्ही जी आतापयंत टीका केली ती निराधार
नाही, याबद्दल शाकित बाचकांच) ह्या एका प्रकरणावरून तरी खातरी व्हावी.
दुसऱ्या एका दंकेचे येथे निराकरण केलेले बरें. लोकमान्य टिळक आणि
महात्मा गाधी यांच्या चहात्या मडळीत प्रातभेदाचा विकल्प उत्पन्न झाल्याचे
आरोप क्वचितू ऐकण्यांत येतात, त्याप्रमण ज्या थोर
प्रांताविशिष्ट पुरुषांच्या आचारविचारावर आम्हीं टीका केली आहे, ते
आभिमान महाराष्रीय नसून बंगाली आहेत, या द्वेतभाबाने ती मुळींच
केलेली नाही. बंगाली लोकांपेक्षा महाराष्ट्रीयाबद्दल
झभिमान आम्हांला खातरीनेच अधिक आहे, ही गोष्ट आम्ही मुळींच लपवू
इच्छित नाही.खद्द बंगाली लोकच ज आपले वणन करीत असतात ते | सामान्यतः
१ (क) ताट साणणा२ 8] छते पपा २केटयीवा1१७ 830०110511 15 1058 टाल्त्त हयात
७]. 10१ त 81 115 11017)11)0ए' 11 0एटा' ]*0४11005 अट 15 ज०४०' ठाव
७ 1117100100 कात लाळाए७ १० ७0 111]1)01(0त र्भिणातेण1 याय जि 0 ऊशा
वह ]65 ७७९०0 0)])॥"०९७81४० णात 11["0घा०३३०, ० डितेतीा ७ उसा]
७7णा१॥्टी 11 (॥७ 1511818 (0 ली९ल 8 ९५१0] १५1७ लोवा ळलटा०९"५७10 1०0७३१]७३
1) छा0 1110 ज्यात ऐणा8 ला र्जा उिलाएळी .. ..यतेसु)भातेक्ाप 1058७8. रड
80पटटाष तणा1९51० 8111816005 ७) ]०७७1 0] डितोपपापी उित्ता'जा8 डाला 88
(७) ] छाकतेपा5 शला उिला५ळ 1४03०७१0९0 5टाडर्ण ल््याघपडपाणा छते
वर०&9 पावस एर घस वछशर्णा १ जा0्टाप] ५1०ार0१६४, रोट उिसाढ]1, 1108019
७० पप्रातेत उिला९७11, १४९७1 ०७] तत 1 ०१111] 1800 ०७. उह छाकतूला"5
(0 ॥1९]॥) 11 (॥९ 110णा 8! 1०0४0०1101 ७ 0 ]710१10७ निट वात ा० 170११10४00
१४1॥॥ ॥॥० 1117110 31.51]110.्.(1.08 9010 १०1९ ०0० पा क्ला. 1185 तळ. १1 ॥७
११७10 1110३ ला 11 115 लो0160. पुणा? फिलाए्याय ॥०९०७॥७ ० 1130 पया
र लाणापा57्ट ण०००ते ४७६०३ 0 8४ ९1४1112910, तृ हरण छते 111100, "तार
फभा४९६]1 ०७]]९१ 1 0 छाआर' 1101०00 11 0० "ए]0 काते कता180
"0४110९0 88 ॥. ठक्काटे णात 61318 ४, 0७ उसा] 00४ ७० घ्याया
€तप०६५ 0० हाण ०३ टप ७०९%1 ७ ९॥७॥1॥8४18811 19101४ 0 00 हर्खा त
*७६ ६ ब्राझांची तुलना [भाग ४ था
-कोणाही महाराष्ट्रीयास भूषणाबद्द वाटणार नाही. त्राह्मसमाजाचे मुस्वपत्र
“ऱूडियन मेसजर' यांतील अग्न ब स्फुट लेखांत धमभेदातील वेषम्य घालविण्या-
साठा जे मिश्र विवाहाचे ऐन अकबरी इलाज सुचविले आहेत ते पटण्या-
सारखे अभिमानशून्य मानसिंग महाराष्ट्रांत आजतरी क्वचितच सांपडतील
असे वाटतें.% बंगाळ आणि महाराष्ट्र यांच्या वृत्तीमध्ये जरी असा फरक
असला तरी ह्या कारणास्तव साऱ्याच बंगाली पुढाऱ्यांबद्दल अनादर दाखवणे,
ह योग्य होणार नाहीं.
उलटपक्षी आमचे तर असे म्हणणे आहे की, मुत्सद्दीपणात महाराष्ट्रीय त्राह्-
पुढारी न्या० रानडे आणि राजा राममोहन ह्यांत श्रष्ठ कोणास म्हणावे हे जरी
सागण कठीण असले, तरी धार्मिक वाढ्य़याच्या अभ्यासा-
ब्राह्मांची तुलना च्या दृष्टीने राजा राममोहन हच श्रेष्ठ होते, हे कबूल करणे
भाग अहे. ठाकूर आणि भाडारकर हां घराणीं संतति,
संपात्ते ब सरस्वात यांची माहेरधघरेच खरी, संस्कृत विद्येत डा० भाडारकरां-
ची योग्यता म० देवेद्रनाथांपेक्षां किती तरी जास्त, हही खरे, पण ओदायांची
कृति आणि योगाचा अभ्यास अत्चा काही असामान्य गुणांनी महर्षींनी
आपली योग्यता फास्च वाढविली हातो, ह डोक्टरसाहंबानीही कबूल केले असते.
मुंबहचे मिकोबा चव्हाण हे एक अविद्वान् ग्रहस्थ जातीने शूद्र असून
ठाले 15008, . यावी 13210811 | 1110" ॥॥५६७ ८0 1]21 टा (0 प 1151 11९90०5
१1९०, डोळे प्रा8्3२१पि१५ घ्टेळाााऊा 8] 0७0३1१0 1710०5पए7/०७ (100 ०0० 18 टाएया
४० 168त 81 110 10 )२]स 1४ ७०७५९० ७10 1४० 110 7९. 71500 (0 [1० 1७
«७ ॥॥10९ ४181011. -- 7,९७०७८/ ०/ /॥॥ ॥/, 2-6-26
(७) 11 1801. ७1० ]0811107 060९00110१ 19 13181110-898118) 810105 ॥॥1७
0119 ]०851010 &8ण प्या र्ण वराट घेगाता-त१ळडलणा 1100)भआार्र् (9101711008)
३१७1115.)
"1७०७ ट्याष्टा'80ए]180 1110 11011-01 8111111 12500९1 खा 118 101 &व४००६ट४
7 &]:805058 ठपा०( आयएलान्याकाप द?) 0 ट्या प8] ७10,
---7780207) 2/९86270007” 2० 4४-2/926,
$ हे लिहून झाल्यावर सुप्रसिद्ध महाराष्ट्रीय ब्राह्म डा० भांडारकर यांच्या
'एका पदवीधर नातीने दुसऱ्या एका पदवीधर मुसलमानाशी प्रीतिबिबाह केला.
-त्या निमित्ताने जे लोकमत प्रगट झाले त्यावरून महाराष्ट्रीय सुधारकबर्ग
वरील लिहिण्यास अपबादभूत होईल असे दुर्दैवानं म्हणाबं लागत आहे !
झकरण ९५ वे.] ब्राह्मांची तुलना ७६७
भ्राथनासमाजाची आद्यआचाय ही पदवी पाबळे, तशीच त्यांची योग्यता असेल,
पण राजनारायण बोस यांना शूद्र म्हणण्यास ब्राह्मेतर ब्राह्मणांसही लाज वाटूं
लागली. पंडे लोकानी तर त्यांस विद्यापति (देवमात) म्हटले.तेव्हां त्यांची विद्वत्ता
आणि योग्यता अधिक कशी न म्हणावी £ न्या चदावरकर यांचे बक््तृत्ब,
खिस्तीबाड्य़यप्रीति, सुधारणाची आवड आणि भावनाप्रधान स्वभाव अशा
सब सादृद्याच्या गोष्टी एकत्र केल्या तरी त्यांस केशवचद्राचें महत्त्व कोणीही
देणार नाही. चिकागोच्या धघर्मपरिषदेला बाबू प्रतापचद्र गेळे, तसे प्राथंना-
समाजाचे नगरकरही गेले होते; पण एकाची योग्यता दसऱ्याला मानतां
येणार नाहीं. डा० आात्मारामदादा प्रा थनासमाजाचे कायमचे लोकप्रिय
अध्यक्ष खर; पण साधारण-त्राह्माचे अध्यक्ष आनंदमोहन यांच्या योग्यतेला
ते कसे चढतील ? नेटिव ओपीनअन वब सुबोधपत्रिका याचे सपादक मामा
परमानद सन्माननीय असतील; पण तत्त्ववोधिनी पत्रिकेचे संपादकमंडळ
म्हणजे फारच जड पारडे हात. महाराष्ट्रीय ब्राह्म माडगावकर हे कवि खरे;
सण सल्यद्रनाथ आणि त्रेलोक्यनाथ असल्या प्रासादिक कवींच्या तोडीस ते
कसे बसतील ? अडली वेळ भागवून नेणारे सदाशिवराव केळकर आणि
बिजयक्ृष्ण गोस्वामी, साधु अघोरनाथ, पडित शिवनाथशास्त्री या धरमप्रचार-
कांची तुलना कशी करता येईल ? प्रार्थनासमाजाचे पंडित पं/डेत खरे; पण
डा० राजंद्रलाल ही असामी भारीच नाही काय १ लालशंकर उमियार'कर
हे थोरच होते, पण शाशापाद बानजीं याची सबा आणि छळ हां दोन्हीही
अधिकच झालीं यात दोका नाही. वासुदेवराव नवरगे यानीं मुबई प्रातात
युनविबाहांत आघाडी मारली असली, तरी इंश्वस्चंद्र बिद्यासागरासारखा
युनार्बिबाहाचा पुरस्कतां दुसरा कचितच सापडेल. दामोदरशेटजीचे भौदार्य
राजा द्वारकानाथ याच्यापुढे किती १? रामचंद्र विद्याबागीश याची समाज-
सेबा वामनराव मोडकापेक्षां अधिक कसोटीस उतरली असे माहितगारांस
म्हणावेच लागेल. ह्या परलोकवासी झालेल्याची नांबे सोडून दिलां तर आज-
चे पं० सीतानाथ तत्त्वभूषण, बाबु नागेद्रनाथ चतजी, डा० हिरालाल हृलधर,
प्रो > धीरद्रनाथ बेदांतवागीश, सर डा० जे. सी, बोस, सर डा०पी. सी.
रॉय, डा० पी. के. रॉय, लोड सिंह, बाबू हेमचंद्र सरकार इत्याद बंगाल-
च्या ब्राझांच्या तोडीस महाराष्ट्रांत कोण आहेत १ आज प्राथनासमाजांत
ञ्रैट काय केले! [ भाग ४ था
कोणीच लायक, विद्वास् व उद्योगी पुरुष नाहीत असे आमचें म्हणणे नाही;
पण बर दिलेल्या माणसाच्या योग्यतेचे पाहू गेल्यास क्वचितच कोणी सांपड-
तील; व त्यांतल्यात्यांत जे असतील ते त्राह्मसमाजाचेच अनुयायी% असतील
अशी आमची समजूत आहे,
बंगालच्या ब्राह्मापेकीं आम्हीं वरती फारच थोड्या ग्रहस्थांचा नामनिर्देश
केला आहे. वास्तविक प्रकार असा दिसतो की, गेल्य़ा दांमर वर्षातील
बेंगालच्या श्रेष्ठ पुढाऱ्यापेकीं निम्मेहून अधिक ब्राह्म-
काय केले ? समाजीच असावेत. अशा बड्या पुढारी मंडळींनी ही
संस्था चालवून हिंदुस्थानचे कोणते कल्याण केळे ब
कोणतं अकल्याण केले, याचा जर बारकाईने विचार केला तर ह्या सवाची
दिशाभूल होऊन यानी आपले आयुष्य अंदतः फुकटच घालविले, आणि
हिंदु लोकांचे धार्मिकदृष्ट्या हित करण्याच्या ऐबजीं त्याच्यांत पंथभेद वाढवून
ब त्यांचा बुद्धिभेद करून अपरिमित नुकसानच केले. निदान योग्य मार्गारूढ
ते राहिले असते तर ज देशाचे कल्याण ते सहज करूं शकते, ते त्यांनी
केले नाहीं, असे म्हणणे भाग पडते ब त्यांचेचबद्दल राहून राहून फार
सखेदाश्वर्य वाटते.
** ६ (0 (प1९111)05 ७ 0 होळाणीळाते ७1118] ) 18४० ४४० उद्चापाऱ्याए
10110%०१ ४॥० ]७॥॥७ 0] ७९त ७४ १४० 0७1) 1110तठाणा ]॥॥"०]॥॥९७, 1081) १100182
१९७५४, 1)0४लाता 8 ९७७ ए' कटु 1९९७0 (गाळाचा ञया, ह्यावे ०07 8५०००७-
85018.' 207१९९००४७, ॥१८१६(१८०॥ ७१५७ 0८०7८७४, ७ ठ.
ध या भिन्न भिन्न संप्रदाय़ांच्या व मतवाद्याच्या आघाताने जगांत द्वेष,
कलह व अदांति याचे जे अनर्थ घडत आहेत ते अमयाद आहेत. असे काँ
व्हावे ? याचे एकच एक कारण आहे व ते हे की, आम्ही धर्मानुगत न होतां
प्रत्येकाने आपआपल्या अभिरुचोप्रमाणे धमाला स्वरूप देण्याचा प्रयत्न केला
आहे. धर्मांची आम्हाला अत्यंत आव्यकता आहे यांत संशय नाहीं. पण
त्याला स्वतःला अनुरूप बर्नविण्याचा प्रयत्न केल्यामुळेच त्याच्या आवऱयकतेला-
ही विलक्षण कमीपणा आला आहे. धर्म हा देशकालातीत, भेदशून्य,
बिकारविहीन व निरजन असल्यामुळेंच आम्हांला सर्वकालीं त्याची गरज
अपरिहार्य आहे बव तो अतित आहे, म्हणूनच, घरुबासारखा निश्चल आहे.
| >_-रबीद्रनाथ, शांतिनिकतनमाला, भाग ५ बा, ए्रष्ठ २५,
प्रकरण २५ वे.] ज्ाह्म-संस्थापकांचा अधिकार ७९९
कोट्यबधि हिंदुलोकांपैकीं सरासरी शेकडा पांच लोक राजकीय, सामाजिक
बगेरे चळवळींत असतात. आणि याच शाकडा पांचांपेकां कांहीं ग्रहस्थांनीं
ही धार्मिक चळवळ हाती घेतली.) सर्व धमात श्रेष्ट
क्रातिकारके आणि सवे धमात जुना अक्या हिदुधमांच्या परपरेत देश-
ब्राह्माचा कालमानाने काही फरक घडवून आणणे कधीकधी
अधिकार जरूर होईल हृ खरे; पण धमांच्या बाबतींत घडटन येणाऱ्या
स्थित्यंतराचे प्रमाण फारच सून्म ब ते घडवून आण-
णाऱ्यांची योग्यता व अधिकार फारच मोठा असला पाहिजे, ह कोणीही कबूल
करील. धार्मिक सत्ये प्रायः त्रिकालाबाधितच असतात. देदकालमानानें
व्हावयाचा फरक बहुधा परंपराच हळुहळू घडवून आणीत असते. असें
असल्यामुळे घमांत बळच क्राति घडवून आणणाऱ्या पुरुषाचे घर्माबषयक
ज्ञान फारच सूक्ष्म व व्यापक स्वरूपाच, तसेच ते अनुभर्वासद्ध व निःसंदेह
प्रकारचेच असले पाहिजे, हे उघड आहे. परंतु ब्राह्माचा प्रकार अगदीच
विपरीत दिसतो.
राजा राममोहन यांनीं आपला पहिला धामॅक निबंध ( तहफतल मुवा-
हिद्दीन ); प्रासिद्ध केला त्या वेळी ते चवबदापघरा ब्पांचे असतील. त्या
वेळीं त्याना संस्कृताचा गंधही नव्हता. त्यानी प्रथम इस्लामी व नंतर बोद्ध
घमांचा अभ्यास केला. तसेच अरिस्टोटल, युक्रिड अशा पाश्चात्याचेही ग्रंथ
त्यानी पाहिले. आणि त्यांचे पूर्वग्रह बनत चालल्यावर त्यानी सस्कृत विद्येचा
अभ्यास केला.) महाणि देवेंद्रनाथ याची स्थित याहूनही थोडी चमत्कारिक
ग पठ पा७ठ]टलपकछ याते पाला र्ज018 ४७॥७ 1०) टक] 1ल्कते १०७५०१५७०७ ७071-
१11100 10, 87 110101011500 ७४१ ॥॥0७ ० 8111110051) ७ ७ 1111137 ता्वोता0
७98118] ४४७३8 0 ७ ॥०80 6 1. ७ जिर ॥०७०्या एला1७01४०७ छावे ७०
पणा७ा1801005 88 8एला 1६ 18 छा) टवतसा1ठ कात छा 18000 810 1100000 लो 0
पो० 1011० यय वा यया झाले अर्जाला 10 ७०ातेज छा. ७ 118358 110४०७
7०७९10१ 10 1185805, ४० 1'011210॥ 1639 0४७ ४७०७ 00०1 6 1110"0 ७]835 110४0७
11010, 8५01 885 (111
131531110181) ७1100) 18 7189110 0181111000 ०९ घ1 170180) 1108858070
३0०७॥०॥1॥७110च 9ि' क]] 1778001081] 1])प!])0505 १ छेणा५8]1 110एला ला,
-"॥” १, 877700, », ॥/. 27-25,
* मागे पान १९२१९३ पहा.
$(ळ) 1७ 0०1518 ल्याटाए81४०]४ ४० 0९ 180 0६७६ 0571101६18 ७७४५९०
(४)...१६
९७७० ब्राह्-संस्पापकांचा अधिकार [ भाग ९ था
होती$.ते ब्राह्मसमाजाचे कर्णधार झाले तेव्हां वेदिक वाड्ययाचा अभ्यास त्यांनी
11९ ४६5 00०० ९0॥॥प्रप०पड हाडा, एला ॥० 10 १10] 10 1०0 118
18) 8 ॥10प१82 11 70४01७ छृ्टळागीऊञा ठाक भाजा 8 नियातेए1810 (16 185 १४४
11 किल्ली (0४७, 118 ययात ७१७ 0९ए्या एं ठा, गाठ १पणाप) 1'0-
7071107 १५७ 0' 80७ पाट पा) ॥०1119[.500800 81) टल अडा 8. ., मिठ
७711118] 0117108 111118९ 0 1१81111008) 81०४६७७, 1क (18011081121-
17 1०० 1011 शरा पआा[गल्लाक्षाञयाा पातेळाा १1 ७ 10 ]जा५्ट एच
0 यय क णि ७. ]०॥९०प8!५, ॥ए]वील]ए १ ]11॥10)] 550० 0]])"०88101.
... . 3101९०1०७६ एका) १110) 1853" ७] 115 110, १ १७ ४ 1118
चळण 1७ 11100111]))80. ९1118) 1100 दुपर७७ का; 15 00०॥1])1०॥ ०,
- -1/१/९०/ /्व०११००७१०॥ ७४ ॥॥, (७ ७काकवर, ॥॥० »”०-236.
() '॥ ५ 1६५९० ७ एका स्त षा शिक्ष 1). छक्का ७10 एके का. 10 ९10
९110०४०" जा ॥0० ४ल्कक 0 ॥])॥०0 ९७०1७1] 01 [10 131010 ---/॥,श्व्श' ॥, १2 /0-6-2£6.
(०) (01 तृपळ॥1णा७ 10०8 दिण शिवाय यका) शिका १४७ 111 एला0ा'त]
४०० 1119111 ही 10५ 0100 ()))5टा त ॥() 110 ऐका, ञ७ १8७४७ 1'0]०1९0त (0
1) 0 15 10 ७७5 8 8110076 १111111153), झोत एका हळ पीकते आ ला'0)५ ७जा९ ०
प 1811) 116008 ७ १४७०1 ३४111) "0111 ७110810» ७५ ॥10 ॥वते वाहणापेलवे तृषछोर०'3
1110011125, (110७ उ 9१180 8१1८0५ ९०९
र्ाटी/0 ७6९७ 808(/८670067002 ४१७७० १७७९ १८७११०७१५४ ७(/कि७€ळ (0 ८७१८ ॥२०)००
(&) ४३) शिक्का णो२ 8 1ल07सा ऱिपा]ण पातला 00ते. अतष काते 10
७0०१1१ ॥० माळ [0 1० ७111 ७ (10 पाल 80॥0०0)] ६ छी पपरिपाकपाहया,
पा'०प१0टा ७0 का (१ श्ळकटणक 1119110 गु पक] ]९९५०९०त ऱणपणा
८10 111850 3 फासला हपयायययकाय0यी हाते 1)61871) हाते क्ला ]कर्जा, 98०००] ९व
ाञा115) 88 1808] (0110110110. 0101811 ७ 151) १150 क])])०१]०0१॥७० ॥1१1,
--/॥९७०४०//%७४७ का ८/१(१व ॥॥, त /?77700//00, /१७५/॥९७०८7७ (/०१४९१७.
(९) मागे पृष्ठ ३३-१२५ पहा.
३ (८. 889 (0 ० ॥11151'5)11 १७ ]ता10% [10 (110 ७] 10 11वत 110
स७8111100 ७1) ७1९५७ (त्पाता) 5० १, राठ या भला 10 1158
हएत10त लाठ्या 011४ 5ण[6"11018117 ७0 १७७ टका एच क्षक 1) "चा, उणाठत
६० 1111 ॥॥1०17". €5९९1])०100९08 गृ]]७ ७क1]त]) 109011 लोककास्त का. 1118
४०॥"७०॥७] लोहा 7०७ . 18 उता 1011 (110 ॥18]1509111':58 80(001007"817117
१181 115 1 भार्ण 11 1101851171 0०0०० 118 5ात७ जा तराठ त्रग्रावतेा ७०1]1पएपा 08,
810 118 घछटतृ१81181100 ७1 (10 198]9 58 ७४०॥"७७ . ..॥१॥० प्रा2181 सतए०६10ा
६18 10 1180 70००४१0 आपडा, 18५० क्षते 108 तप पणीपररा९९ .. . फ०ठ' ह्माए
70९१) 87०य्या र 80७1"10081 लपा, ह0क०९शटा ११०७ ६8९00९७ ो एक्कायी र्या
॥181878111'8 १710117910 01800018९8 . .. "एप 1०१७118111 21708 00110 (ण
क्रकभ्०7०१०७० ७ गारळायया७5१्ट ्प०ए पाड ०१ काते तेरू1४७8 ॥. जा ४धा० 81-
४681100 1६ 1003805808 11] ७९ (71811808१8 &ते 1 (10 एक्या 12 1100781176.
“1081199090 ९ 8100070001070 0४ 26.85 कक कणव ४४०१ 17/९0/7247 & र
प्रकरण २५ वे.) ब्राह्म-पुढाऱ्यांचा अधिकार ७७१.
मुळींच केलेला नव्हता.0 इशाबास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्राचा भावार्थ
“समजण्याइतकेही त्यांस संस्कृत येत नव्हते. 'संन्याशाच्या लम्नास शडीपासून
तयारी”, याप्रमाणे बेदाचा अभ्यास करण्यास चार विद्यार्थी त्यांनी काशीस
पाठविले होते. ते वेदविद्यापारगत होऊन आल्यावर त्यास वेदिक धमाचे
रहस्य सागणार होते. पण दुदेंबाने पेशाच्या अभावीं त्यांस लवकरच परत
बोलवावे लागले, अथात् वेदाभ्यासाच| ग्रथ तेथेच आटोपला ! तिसरे, केशव-
चंद्र सेन याना धम आणि तत्त्वज्ञान म्हणजे काय याची कल्पना बरेच दिवस
नव्हती, पुढे ते आाचायं ब्रह्मानद म्हणून मिरवू लागले तेव्हा ते कदाचित्
खित्तीघर्ममारंगत असले तरी त्यास स्वघमांच्या बाड्ययाचा गंधही
नव्हता. मूर्तपरजा टाकून केशवचंद्र ब्राह्मममाजात जाऊ लागले तेव्हा
ते १७] १८ वषांचे असतील, बाविसावे वर्षी त्यानी उघड रीतीने जानवे
तोडून त्राह्मदीक्षा घेतळी, त्याच्या व्यवसायव्याप्रत्वामुळे वेदाभ्यासाचे काम
त्यानी उपाध्यायद्राराच उरकून घतले, चवथे, शिवनाथबाबू याच्या सामा-
जिक चारियाला आरभ कालेजातच झाला. आणि तो आरंभ म्हणजे
इंश्वरचंद्राच्या संगतीने विधवानिवा हाच्या चळवळीपासूनच होय.5 इश्वर
चंद्र हे पडित असले तरी ते जवळजवळ नास्तिक होते, ही गोष्ट प्रासिद्ठधच
आहे, शिवनाथब्राबूंचे पू्ववय सारे बंडखोरीतच गेले, हे त्याच्या चरिता-
७ ० [एटा ७ पत ४७115)1 110 ']'])15 १७४ 11 1830
ण" टे 80७७८१८ » // ८१८०१५ ९/ /४१७ 86700६) //. 65,
| पताल 1110501100 [कायप 11) ७॥७5०७ १1 पा२८् ( ताणण0ण्टाल्का दात
1111108] 058505) ०७ लाता 18७७७ त ]र्णणपाते अदाप "गु त् छाणप
50110 8णत[पकायळा10७ १ ॥॥ ७ एप ० 1110110950] (१ (जा क ळा) वाते.
फा ा०० 111 ॥॥०७० ७७१७, 8]'७७०क]४ ऐक, ७. ७ पप याकी 5०००), ७प७
1100111101110 . लोहा शाकजू) जा राठ लागाय) 0० पे णा एपरळा वेस जा
०७1) 110४ 01 10 1119411111 3100) ७॥॥)॥])९०७... (0 मिठात ]॥110५0]17
1९०३॥॥७५ )ा०" 110080१ गा 050 तळ ७ क ळा 1का७ १०७ मित 11111 ७1] ता5
81)0ए 10111 1153 १1105 ढाणे तपेता २88० 111) ॥॥७ १७1५४ ]1१७॥ 06४५७ 0० 118
1110. -- १८७॥८७'७ ८१/८ ७४ -४७८८७७॥, ॥॥१ 71 & 7. ७९८ ॥%. ४07, ०५7१ ७१५7 ०
& 888" ७, ९एला ताण पाड श०ण्पाष्ट्र वळजड खि, बताया 0
781१1 5श्कालाळाता च शावश्वडकटुचा कोत झ्या कपश्0एकाॉ0 र्ण ॥8 १10०
३९11॥810-13270 ]10]वटटकातेव, .... कयाला ॥० 8600०18 ० ॥७४४० ]प5 ग्राघप1९०ए]8७त.
॥९ ७०७४०1१ 10110ऐ60च ७१० १1१०७ 17०11817101820£6
--1/१/८ ०/ 8०८ ४०७ 0४ 77(0007150)070 70, 22.
७७२ ब्राह्म--पुढाऱ्यांचा अधिकार [ माग ४ थां
बरूनच दिसून येते. आनंदमोहन यांचा आवडता ग्रंथ म्हणजे बायबल होय.
रवींद्रनाथ हे हिंदुधर्मज्ञ नव्हत, ब्राह्मतत्त्वज्ञ नव्हत, तर केवळ भावनाप्रधान
बंगाली कवि होत, आतां अगदी निवडक मंडळीपेकीं राहतां राहिले पडित
सीतानाथ तत्त्वभूषण, त्यानीं आपली मत चवदाव्या वर्षापासूनच ठाम करण्या-
स॒ सुरुवात केली, त्यांच्या आयुष्याचा निदान पूवाध तरी खिस्तीधम-
शास्त्र व खिस्ती तत्त्वज्ञान याच्याच अभ्यासात गेला,
खिस्तीधमप्रेम त्यानी स्वघर्मांच्या वाढायाकडे प्रथम ढुकूनही पाहिलें
नाहो. केरावचंद्र सन ब त्याचे निकटचे अनुयायी
यांची सव भिस्त खिस्ती धमशास्त्रावग्च होती, केशवचंद्र ब त्यांचे काहीं
अनुयायी यास श्रीरामकृष्णाच्या सगतीन वबेदान्ताची गोडी अगदी अखेरीस
उत्पन्न झाली, आणि म्हणून बहुताणान [खिस्तजमा झालल्या प्रतापचद्रास
केशवबचद्रांच्या अनुयायानी आपला पुढारी मानण्याच नाकारल, हे खिस्ती-
घर्मांचे माहात्म्य ब्राह्मसमाजातून अद्यापिही अगदीच कमी झालेले नाही.3
अय्यापिही खिस्त्याचे सण पाळण व बायबलचे वर्म समाजात शिकवणे वगैरे
प्रकार सुरूच आहे. खिस्लधर्मासंबथी तुमची बुद्धि अनुदारपणाची आहे असे
जर कोणी बोलले तर त ब्राह्मपुढाऱ्यास खपत नाहीं. ब्राह्माचे हुखपत्र
(गग्त1घ 0108801४01 ) काळजीपूवक पाहणाऱ्यास अस दिसून येईल की,
आज ब्राह्ममतात परिवर्तन घडवृन आणण्याचे कोणास सामथ्ये असेल तर ते
1 1११७७पाता 9 १७७8 ४0100 18 ॥0 16 ४0८७ ०. ताळ घाच
116९ 18 101 8. 8]] ठपा' ॥€81'06601111९ ७०९. 1.00 118101 छाी० फय
1121010760. तीघे. 9०. ह(60 1110 (0 छाप 16 टप" प8?१२णी
€खा(11प1(७ घ्यात ट्या] ॥185(01907 ती"0पा ४601० (11168 (0 116
४७९७९11 ४8४७-16 ४४७ ०1 1१811]0101811118
टा ववणप्ावडव वा. शा” ठ, ४. 4, 1८86177780 40,
*(८) “ [| 1007 8 ताया &घ्याते ४2६18, 6880 घ्याते 1१09079
छ101 1 छ98७ 01] 10पा6601.?? -- ११%, 1, २४, 24-2-£&.
(७) '। पुणा ४३९१६१. 1110800117 वाचे ल णापलो ७०, 116.
ग॥९2 1317911110 1690615 0६ ७7160 1. ते०७ ध्यावे 1 क़98 70७1९१
09 1. 1 713060 ४8 १९९ 8.प१७ ्ज॑ ॥॥९ 1०प'0९७९॥ 1110590917 १1१
1९७३ 1601029 ७३ ] 00प]ते तयोीते एिणाहते ॥ 90७ 0७1१ाणार0
(॥७ 1001068111 0 131१110180 ”? ---१्भ्व
8 १४९ ४1610 (0 गळख्या6 11 07 890001901001 01 110 (१117180181
881106 (0 11018. -ाय, 2४, ७-1926 866 ८180 1. ४, /1-5-27-
झकरण २५ वें.] खिस्ती धोरण ७७३
खिस्ती लेखकांसच आहे. तिकडील लोकांचे नवीन अनुभव ब नवीन विचार
त्यांच्या नियतकालिकातून किबा ग्रंथांतून प्रसिद्ध झाले, म्हणजे त्या ओघाप्रमाणे
ब्राह्म-नावेच्या शिडास थोडीतरी माचण घ्यावी लागतेच असे वरचेवर दिसून
येतें, तात्पर्य, हिदूंचीं बेदवेदांगे, स्मृतिं आणि पुराणे, टीका व भाष्यग्रंथ,
योगादिशास्त्रे आणि तांत्रिक आणि मांत्रिक अनुष्ठानिक ग्रंथ इत्यादीचा सांगो-
पांग अभ्यास तर राहोच, पण नुसत्या प्रस्थानत्रयीचा ज्यानी आस्थापूर्वक अभ्यास
केला आहे असे साऱ्या ब्राह्मात बोटानी मोजण्याइतकेही सांपडणार नाहींत (1
ब्राह्म-पुढाऱ्यांची अशी ही अधबट 'स्थात असता त्यांची ज्यांच्याशी गांठ
पडली ते खिस्ती धर्मप्रचारक, प्राच्यविद्यासशाोधक आणि खिस्ती राज्यकर्ते
हे आपल्या स्वार्थाला पुरे जागे%. असून खिस्ती धर्म, सस्कांत व सत्ता याचें
बर्चस्व स्थापित करण्याकारेता डोळ्यात तेळ घाळून झटत होत. हिंदुस्थानां-
तील वबणीश्रमाचे तट त्यांस फोडावयाचे होते. बुद्धिभेद हे एकच त्यांना
साधन होते. त्राह्मणेतरांस ब्राह्मणांविरद्ध उठवण ही
खिस्ती जाग्राते योजना त्यांचीच दिसते. ब्राह्मण्याचा किला अभेद्य
आहे.। हिदु समाजावर त्याची विलक्षण छाप आहे, हें
त्यांस कळून चुकले होते. यास्तव दिंदुस्थानांतील सर्ब खऱ्या व काल्पानिक
|! पृ७० 1९४1९ ल 111688 807111प7९8 (प्रस्थानत्रय ) 580118 (0 06
१॥९ ७16 ७७प७७ 0७ 116 80101१] पा चता डा], ९ 860 ॥7०्पाच
पा8, १ 1008 झा) क्राठालठी] ...१०९७ ०७ ६७७1९९1810 ॥]6 01९0881128
61 8 हीऊहत एठ्याह तयाते पा०0)6ल” 00पा 09१५ 110) फा ॥1९ (1695पा'९१
811708] 6३१९110106 0 पपपा९80]12 80115 १ 8६20९४ ७१10
1४१७ 001100016१ फा (0त घात 1900पा'ल्चे 39 विश ७९०७]७ 107
000५889108 01 ४6818... शितातेप विटाळ 15 1016 ठोतेर्छ, टाडा
11 (16 क्०0॥, ७१ ४. वेळू १७ 80 ॥॥९०६ शोर्ता १ द ल्ला 0० ॥17०/शढ
वे९७०(१लद वाहते ॥वतटवा शादटवए०१्णा १७८ 72 ४९ क 7०0 (श्वात४ त व
१४१८ 1288015 18 7858 10 ८त 7 १8
कटक कत २ १'कारळ/१७१७॥७/ २ (27600८११०१ कवेत ९४० (४ (९ & 86
७७९/॥७/ ७ ४१८९ ९५8 ० ०२७,
५ “ पू 1188९ 01 (118 ॥6१ 8600 (1317911119 881181), (16 2608]
त 8प शीय १ १180189९0१ ७४ 115 ण्पावेश', फर) 118 000108 ॥९0ते-
हाट (0 पावेशणा ७8 06 190000 ०. झग्रातेप &प0181110॥ 8160
0016018 01 800१8 8९1107 ० 16 टो] 18181] पायात ”
--(टिषाला गी ययढयाव 10158६9 102५180, 16276,
1०.० ७००9100 का [७6 क9)8 0 धि गांडा 70९७७
७७७४ ब्राह्मणद्वेष : [माग ४ था
दोषांचे व आपत्तीचे पाप ब्राह्मणांच्या माथी आहे ख्सा एक खोडसाळ वाद
त्यांनी उपस्थित केला%ू ब आमच्याकडल्या शाहाण्यानीं व बिद्वानांनीं मागचा,
131911119111810 812 भालणरव, प0९॥116त घाते 1119110 801716१.
$४ ॥॥6 50वा8'8 0 116 ९7088 116 टाळा णी 01116801911(र्097 0१1१8
९ 8121891 8॥त 00166.
722 4. ॥/१/७१ ११८०८७ ७ /॥/४८८४१,५०८०१ ०१ 87" 8१70१7 ७7 47९७७ ४०५१७७१
1000 2276-79.
* “ ]१19110101180)1 ७1171 11:8701९2ट2ाते ७8289४९ 11) 110 800.
1901710 188 ७९61) 1101९ ठ्पा'568 0 पाताछ, ११९ 1181 १11७002 618९0
1. 1188 800011 [1116 १] 0107 ७7०४॥७688, 76810९ 1110 छा'०की
७1 1801181115, 910 188 ७6९), 11] 9. ०70, 01९ ७एणेशीठ ७7
०७7 0प' ७7९8611 १६४ 11101071५116./?
-7/0१7 7”, ९. हश, ॥. 86 ॥०0८७णव 89 ॥८ 1)९त2
॥व ४१॥ ८ 718००५,
ह्या ग्रंथाच्या आरंभी ब्राह्मभारताचार्य सर पी, सी, राय, अशी रिफारस
करतात की, लेखक ब्ररिस्टर मुकर्जी हे श्रेष्ठ ब्राह्मणब्रुव आहेत, त्यांनी देशाभि-
मानाने प्रेरित होऊन जो हा प्रबंध मोख्या कळकळीने लिहिला आाहे, त्याचा
देशबांधवांनी स्वोल विचार करावा.
“ ७ ॥]6 ७108119 131'911118118 1018, 6 ४8०१000 ॥]118 00 फ-
181] 8त १९०8५ ० 961 [यातेप8 98 ७ णा ” (७.८0) ॥6 पात
०॥त, त९७]6120 ४8 1 18, गप 10" ॥॥6 8४172 01 8 0 पा'6
18 १61010०110 ॥]]९ 1319111111] 071९8 170१1 1162 (जपा"प$ 1) 0111106
गरै१०९ ४॥त ७6१] त०७ (110 एष्टाते ७१11801 (16 ९३७९ 6५8/.6 ते
"6117091110 18 11917771१6 00१8 ७7 ८0१60 80018] 1. शाल पाटा, ली
1116'017111891101 01 11९ 0७%, ---101१ 7. ४0;
* | 617 (1319111008) 0७71 9४४7१॥018९11011, (1169 6३८
१०९0१ (1९ 1१. 1108868 ७० क€'6 160 8 ७99 (0 धट
५१11181197. 10 0९08116 १५1८ [16 1९00211186 टपडॉठ्पा, (1७. छेती600
३६७1111112 ]पॉो0शा.7 9 01710060१8 ता, 1182011 810प]0 ७6 0९४०७0 (०
१९ 3191170111 ७1168. 11060 11]11ए8 609110 ॥॥९ ]100186त 160167 ०1
80016४ ४11101 ४1. 1१8 760०1९0, 7९80111] आ ॥॥160 01711) 91 7186
२७7 ठिप्तकाहा 1 ततक 7 --19ललकाट हावे १ ग पाळय या, 67.
प्रकरण २५ व.] तारक खिस्तीधमे ७७५
घुढचा कांहींएक विचार न करतां ब्राह्मणांना शिव्या देण्यांत व वणा श्रम-
धर्मावर मनसोक्त कोरडे ओढण्यात आपल्या पाश्चात्य गुरूंबरही ताण केली.
ह्या आधुनिक पुढाऱ्यांचे पाश्चात्य गुरु फार धूर्त ब हुशार होते. भोतिक
शास्त्रांत ते निष्णात होते ब ते सत्ताधीश असून ऐश्वयंवान होते. यामुळें
आधुनिकांस ते स्वगीय देवदृतांप्रमाणे मार्गदर्शक वाटले,
वस्तुतः वरील गुणांत ते मार्गदररौक व्हावे हे स्वाभाविकच होते, परंतु ज्या
घममाच्या भांडवलाचे पश्चिमखंडांत दिवाळे बाजले होत, त्या बाबतीतही
४(ढ) “ 1७ 18 (16 1317910॥1189110 8४७९0 ॥॥(. 0९"१%€९ते 2
िाातेपह, ते 1 8. उशहा€पा छ618 918]१8€0 1. 0817101 0. 06
6१10212 ॥॥७1/ 1. क1]] 68961 ९011116 (० 00 580 /”
-- 2)९0000 ववे ॥०(१०/ आ कळाह, ७. 04.
(०) “ प) 1317581011, ॥110प४)) 118 १४189911१1) 1001911019,
10०"ए९ते 16९05 10 ॥1९ शा९ ७) र्जा (16 ता 0९०७1९ 9१0
7'6तप०6त ॥ ९१ (0 ॥॥९० 88७8 0 [16 ञिपवा.!/ "जं. शह. 7-४8-27.
२6 पुणट शल (018 (॥७1211591) €९तेप९9101 18 ७70१1210प8.
४० पतेप कछाा०ठ 11398 ए€टहाश€ते 81 1012118) ९१प०910॥1 €४९17 1'6-
1191118 8112616] १७8०6 10 118 780)1210॥1., ७0०१8८ ९00116 (0
७7०1688 1. 88 ६. 11861 01 1लाट9. उप 1181197 ]॥०1९88 [11९1180168
एप"९ 1)018 त 806 6101806 ७11818111४. 1 18 71४ 0011] 06-
1 ॥18६ 1101 ७1६1६ 01 6वेप९्च 0 81९ 101)0560त प], ॥)९1९ ७111
10. 06 8 &हपा टा] ट 1त०8७०॥/ 9०1४ 11९ 1९28९0५916 0]38868 01
1321291) 11.७ ४७१8 11010९. त (1118 छा] 00 शीटटाटते शाणा-
०पा. 8४ ७0 ॥७ ७1०७619180 ; ए७10110प (118 81111]]९8, गा[लिरटा'-
€106 क1])) 1012105 ॥७ल(१ ; पाटा ७9 001९ 119पा) 0090090100
01 110४10१260 ४0 1606601101. 1 129701)]9 7७]००6 1 1118 ]0708-
७6९0.” -- ह विव्वध[त॥/१8 (याट ताटित या ७लकळटा 7656
प(क) '। (7110553 ०एळल ४ १९00 कात ०४०५ 8१11811020 11011 (अठ)०818 (0 ॥९४९1७-
१101, 18 [' ए०, १७॥७५४० 10 1310])0 कात १० 1150 85 १७९) ्णाठाा ए0एगारा'
शाहा ७४०७१० ॥टया खव] पाट ७५ 3101)" ह्यात 11808 1010100 पणा, घ्यात
प1]त१ 8 णा ५11011 108701-1107)1 (० ५ ०1७110 क्यात 0811.) --2/०००४.
(0) 1 ०७11 पा 1801811107 ० जार टा'०७, ०प'उर पार जा? भाज णा8ह द्यात
1111011108, ])०"४९॥४10॥1, [10 010 छा"९७. 1190110 ० 10एशा्ळ 309 १॥10) 10
100813 8० (00 एभा 0प5, 0०0० पाते०' ॥8ात. 0० पावेरा' जागते) 80त ४०0०
9७४१-71 ९४]] 1. 112 010९ 1111107898) 01९0701181 0 118.11:1010, -- १८६८2०३०१८,
७७६ खिस्तीमत [भाग ४ चा
आमच्या विद्वान् घर्मसुधारकांनीं त्यांच्याच तोंडाकडे पहावे हे मात्र आमचें
दुर्दैब होय. भोतिकशास्त्रीय सिद्धांतांनी शखितीघमाला
अंधानुकरण जो धक्का दिला होता, तो त्याला फारच मर्मी लागला
होता. परंतु खिस्ती राष्ट्र त्या वळी विजयशाली
असल्यामुळे धर्मांची पुन्हा मांडणी करण्याची कळासत काहून त्यानी कशीबशी
सावरासावर केली होती. याच धमक्रांतीच्या बेळी पाश्चात्य देशांत धर्म-
सुधारकांची जी घोषणा सुरू झाली त्याचा प्रतिध्वाने हुगळीच्या तटाको कल-
कत्त्यास उत्पन्न झाला, आणि बंगालच्या ह्या धा मिक पुढार्यांनी स्वघर्माबद्दल
कांहीं एक अभ्यास न करता खिस्तीलोकाचे सारे विचार जसच्या तसे डोळे
मिट्टून अंगकारले, त्यास ज्या जन्या लोकांनी विरोध केला त्यांस खुशाल
अंधश्रद्ध ठरबून ह्यांनी आपल्या खिस्ती उपनेत्राचे मात्र ह्स करून घेतल.
* ॥ तृप8€8(1018 72 00 (16 ७०७ 07 लोह १॥1(७ 10
१110112 ॥॥० €1112)1(621९0त 160१९18 1) 8160108. 8005७ -0
02 ७.९. १०10, 0७९16५6 11 11011007191179.
(() ३. 0. 00 110. ७शोा€९'6 11 9 ]0617301191] (30१.
70 ७. ७. कैलाश ताय ण (गडी.
71 १७. ९. १९10४५ (0 ॥]॥ 131012 १४७ 8७९०19] 1181109101.
७. त ॥०0 0९11606 1॥ लोा18(18111(% 11 80119 7000२01,
ग] 610 816 :20,0()0 1311१11188 11 ?8118 8]0106,
१प०॥6त 1-1. ह, 22-12-26,
१ 10011९1 ॥111801'801012 1811800 7९10181158 ॥]'॥॥1॥61':0 976 (11'6062
6]85808 01 ७९०७]९ ७॥050 0०0७111018 ४76 १प०€ते ७७४ 11188101101'1९08
11 6९01060102 ०1 1९2 8पणा8 घ्याते छळ्यारा1658608 खी तिग्ातेपाळया, ॥॥16४ए
818 (1) 1९81106 1210111676, (2) लोा151911 ९010608 घ्याते (3) &ााफ
€5३॥७९19110. 100] ७110 198 0९61] त18३60ए61'0त. ०७४1] ॥ता0फ पप
॥)प०) (16 ति'8॥ | र्ा 8शतेहा06€ 18 फ0०॥"॥ ..... 1८ 18 601तशा(
11130 (]॥७ 911 71005 ॥'९01001111९07 १865 1१12४५१५९९ 8911012681 1(8 661818
10181 16 01] ७6 १७१ 801"1%" (० 12817 विला १0 ७९ले वट ( (यतठ
४ (16 फ०प]ते ७९ 1ग61761018 0118 टप ए'5 6पहा0पा8 .....
21 110168 18 1118 ए'ए2 ० ॥]16 पहा ०85 030२८2८ 7९09णि२ २१0102
७110 1188 1170 107 ४१७१158 ७शायाते ७४ धि उपे 8 0पाा ४०॥,
क० पाळ प०फ या 6एटो) 69868 16170 681 00 ३ 27० 0 010(6-
11888 910 ]९"४९0"७19. १110) 1801828 ॥॥९ 1111176 १7 119)68
18 00०प8101 01 8060189] ७॥/०७०]९8७ 89080]प.6)9 क०7(॥]688
-ण६82/ 'क१९्टळाटला, (1741681 ल2ट'1268 ॥॥ उगव,
प्रकरण २५ वे.] हिंदू आणि खिस्ती ७७७
ह्या नबयुगाच्या आरंभकाळीं हिदुघर्माचा अधःपात झाला होता, धमा-
सची सत्ता नामशेष होऊन कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही. अशी
धर्मसंब्रंधी सारी बेबंदशाही ब विस्कळित प'रेस्थित झाली होती वगेरे जीं
ब्णने कित्येक खिस्ती टखक करतात त्यांत मिथ्यारोपे ब आतिशायोक्ति फार
असते हे न जाणता ब्राह्म लेखकानी खिस्ती लेखकांबरही ताण केली आहे (४.
व असेच त्यांचे सारे अंधानुकरण झाले आहे.)
--“<
ह्याच लेखात भगिनी निवेदिताबाई हिट स्त्रियाच्याबद्दल एका व्याख्या
त्याने निरानेराळे तेरा आरोप कसे खोडसाळपणे केले त्याचे बर्णन करतात
त विस्तारभयास्तव येथ देता येत नाहो.
| (ढ) क.शा» ००॥७९९॥ 0086४९ १७ 0१९९७]० 10101088९0.
क) ॥1९ 6५७-०णा तपा छा एणेते पपातेपाळा ॥9त ए७०॥ ७ ७९०७७.
100097 €]ला€11 0 11160 फ्र9७8 ००] ल्ते ७9. - 120७078.
(७) 41 11 110९8९ ता2०008 [16 _७8६66-७०७पी 81101 01 ६0
11ता81) (8119. 18 580 धरा घो€8त खी णल होपपा-णपोव00 र्ण
1,010, 1?४॥७४, ०7 ऐट एला (७४७७७0 101000] लाठ 0०्पाचे
10. 101] (0 885शा 6 ठातेटा' रज जृ्टट जी पराला' हलता 8७2108
6011760017 ७1(110प 89 ७1101 11100111॥10101, --.8158८7 ४८८८१८,
(८) ५11८ 62280 00७९१ ]०७ ७०10176 (16 01958
ग 0०10011. 880] १180911) ;
916 16. 118 16201 1५10601 ]१७.
गपुणीला ७1पाा्श्वे या 0०प्टाण, टुघाया,
(९) 88 ४७. ॥॥हा'6 18 10 हाष्टा] (0181 (1९2 131181) ४6 90001010-”
हीट पा0"2 (1971 (111९ 100॥1.9115 2०0000118116त 1 वया, 018
1169 ७11) ७]॥€90 ॥% ७९11१11011 8000९061प] 1१895, 0" 1118
16४ ७11] 0पाते ४9॥५॥)पा82्ट ७119229617. 1. 18 81)] (७, 01
९12५४ १९257९0 ठ' फटा ते7 एला पा, 16४ फ०्पोते 1९७५७ ७1
पाहा, ७8 18 100१883 दाते या ति ३२, ७लाताते 10808, 118119
1801659 ७पा]तणा१्टे७&, छा 1ला'6६58९त फरत 288 छो धि 8५0]6०६
४९०७1७, छाव & एशा0% फोर्ाली या ७ ठशयापा'ए ० गटफा 6४0118
०10 00 63 रठा, -- टा८व१७॥ 100187161१ १०८१ ४ कापावा 9, 2०.
१ (खा 20 (८ 8800680. 76518 (18 188 101000१ 1) (168
२७916 0 प्ा०१९॥ 1109181 6वेप०8&10॥ 18 (00१ ॥६ (6. र
७७८ अंधानुकरण [भाग ९ था
खित्तीधर्म प्रमादशील आहे असे म्हणणें खिस्ती लोकांस भाग झालें
होतें; पण त्याचे पाहून वैदिकधमंही प्रमादशील आहे अस म्हणण्याचा कोणताच.
प्रसंग हिंदंवर नव्हता, पण खिस्त्यांचे पाहून यांनीं बेदान्तशास्त्रही मोठ्या
झोकांत प्रमादशीलच ठराविले. त्यांनीं स्वघम।तील दोष झाकण्याकरिता धमाला
प्रागतिक ठरविल. ह्यांनीही आपले हिदी तत्त्वज्ञानास काही विचार न करता
तोच नियम लावला. भोतिक संशोधनाबरोबर इंश्रराबषयक ज्ञान वाढीस
लागणार अशी त्यांनी धर्मावर हलला चढविणाऱ्या भोतिक दास्त्राशी तड-
जोड केली, ह्यांनीही त्याचीच री ओढलो. जीबाची अनंत उन्नति त्यांनी
मानली, ह्यांनीही माना डोलवल्या. तिकडील धघमसुधारकानी जाझस खाइस्ट
यांस मध्यस्थपदावरून काढले, इकडे अखिल हिदुलोकांचे तारण करणारा
इंशपुत्र हिदुधमात वस्तुतः कोणीच मानलेला नसताना, हे ब्र.ह्य केवळ सदर
भरण्याकारतां ब्राह्मण पुरोहहताच्या ब्रोकाडीस बसले आणि गुरुवाद आणग्हास
मान्य नाहीं, असे अथहीन कांहींतरी बरळू लागले, तसंच खिस्ती देववादाचा
(1)6181) ) वारा लागून सवेदेवमयत्बभावावर म्हणजे ब्रह्म हेंच जगाचे
उपादान कारण आहे असे म्हणणारांवर ब्राह्म तुटून पडले, त्याच्यात पूवजन्म
व पुनजेन्म मानीत नव्हते, तेव्हा यांनीही कर्माबपाकशास्त्र लाथाडले. ते पुरे
द्वैती, मग यानीही अद्वेत मत हे भ्याडाचे म्हणून झिडकारले ! त्यांच्यांत जन्म-
सिद्ध जाते नाहीत त्याबरोबर इकडे एकंकार पुकारला. तिकडे आश्रमधम
नाहीत त्याबरोबर इकडे बंगाली विद्याथ्यानींसुद्धा वागण्याचा ताळ सोडला,
आणि प्रोढ विद्वानांनी, वानप्रस्थ ब संन्याशी यांस देशबुडवे म्हणून यथा-
स्थित गालिप्रदान चालबिल,; तिकडे देवळांतून मूत नाहीत. मग यांनीही
छ०॥ 89॥७०णेटड ०1 धिढ फराळ का 10081 7९७त]% घ्यात वृषांश]ए "९७01]% वाते पाव
80501706त, फ1]1€ 18 १66601" घेते ण0'2 801009) 102918 701810
81105. 11110110९0. -- ९. ४. 4॥कर७8 100॥॥॥ ताव 72/24 7. 229.
॑ देपपा8०प8 ७००1७ 291 0९ १ततप०९च (01७. 118 (८7०७९७
कवळ्या) 78 110700१010 2९0] ४ (७वे€ते 10 07686 8पाठा शट
10९1006175 01 [116 1101112011 व ९तप०७(९त ०188808 01 ॥1]16 ७९०७७-
8 181101(9101]60 8116181 91 11 ती 260068 10 7९12101 11 ४९10791.
तू'18 ७88 (110 18पा'9] 7680१1 (0 00 6३]९०७त ती"ल्या 00७ 1002100,
6008101 शिते 17 ज०ए०प१पाशा 9010018, भाला च्राप्पीही
प्रकरण २५ वॅ.] सत्त्वहरण ७७९.
मूर्ति फोडा असा अत्याचार पुकारला. त्यांच्या देवळांसारखीं इकडे प्रार्थना-
मंदिर बांधली. त्यांच्याच प्रार्थनेच्या दिवशी हुबेहूब त्यांच्याचस!रख्या प्राथना
सुरू कल्या, नामधारी मिशनरीही त्यार झाले. त्यांचे आचार, विचार आणि
पोषाख यांसच सामाजिक सुधारणा समजून त्यांचे अगदीं जसंचे तपे अनु-
करण केळे? तिकडे थोरामोठयांच्या मुलीही परपुरुषांच्या हातांत हात
88७७७2 01९ 7िपणातक ठा 0 2 पिते एलाष्टांणा हपा80एप९त
1100111112 11 1७8 8९8 सादटलाकाव8 अरा खव काव, ४. ४.
९ (व) ए एशापा'8 0 फाटताठी विहा, , (8 छि ही (0एहाणा-
11611 ) क1]] ४६९७. 11 ए॥] (0 ९8९िटा 91७ १९" €णाडातहा'१ 06
९1१1४०७ 1॥ [16 80018] 6010१11101: 01 1118 ]€९०७]९ ०1 1१19, 1108९
७७1७0७, 1110116068. ९प७(0॥18 साते '9त1०8७]16 ०0॥801"ए9118113,
11] 8] ]४७७%७ 086९11 1180110]101/६10]10 0058८]68,
ण 12७०१७४ (९०८व ०१ शवविव्यिढाा ठा. 78,
ह्याप्रमाणे एका विद्वार् व अनुभवी फ्रेंच प्रवाशाचे भाकित खाटे पाड-
ण्याचे श्रेय इग्रजांस द्यावयाचे कौ त सार आतिथ्यशील ब्राह्मास द्यावयाचें
हा एक प्रश्नच आहे. फकुहारसाहेब म्हणतात कीं!--
(७) ५1७ 1108, लोछा80०6018010 ध्यात. एग) 0 ४1) पिग्रावप
१०९०(॥1॥॥७७ 18 ऐ8६118001श"08(101 ३॥0त 18 8, 90 ७०भल पि धात
९०४७1४0 18 ॥॥॥७ 0१0०९०1106 ॥॥ (11९7818 6०810९01३9 ६ 01 16
7'8112101 ॥॥६8 1188 110 06600) 1॥10तेतरीटते ७४ 1. 1100 ७० एला
188 0॥111811811119 0661] ॥ 0011'01]1117 112 17९11210१8 (]110प४11 01
016 ]७४. 606॥1पा'४. ॥५॥॥60 त००1॥6९ 11६8 0661 €6£९1)60 ००॥)])16(6-
1४ 1010 ॥1018900111278 01 11९ 1319111019 9१10 1018171) 0119 3898118198.
कैदएश'ए १७९० 0 06 5०्टाहा पर्लाठापा 1100011011. 18 89. ता6०६
७.8९] प]00॥1 1. .. १ ७९९पीा 1 ४९७11९ ७100० 8 ला-
8181119 11868 7'पा6त ० ७1012 7'भाष्टा०्पड त€४0९]०७॥॥०॥. 01 16
188 ०81४, 18 (0 ७8 10फपाते 11 ॥॥6 80018) 1601001 1109 ९1101.
कण्या ७९छ्टाणापा१02्टर /0 शात ॥6 1१688 ॥॥ 186 ]९त (0 एर्टाठा १
8४७ 06९1 ७प"९५ ९०17180191... 016 १0॥11.१100 07 00111801911(9
11 160 1लोा2टाण्पढ १8एय0७6पा6. खी 106. 188 पतात. १९878
ग]8% ७6९ 0168170] 8९60 ॥॥1 (118 (119 ७]0॥०8 छ10110प. 6%०७७०७
१॥७ 7610१6 07 कष0०॥"४ 1 8९11 (116 1100011018 118४6 0000.
००70०%060 1071 1118810118, 1718 18 7211006 १०४०८७1 81106 1१).
७७८९ अधःपतन [माग ४था
घालून नाचतात, तशाच इकडे थोर घराण्यांतील ब्राह्मांच्या मुली साहेबांच्या
गळां पडून बिनदिक्कत ना'चूं लागल्या ! त्यांच्या मडमांप्रमाणे यांच्या स्त्रिया
इंग्रजी बोळूं लागल्या, चाहेल त्या समाजांत आपला नवरा शोधू लागल्या
आणि न पटल्यास घटस्फोटही करूं लागल्या. थंड प्रदेशातील प्राटेनचा,
फ्राक, पॅन्ट, खामिस, जाकिट, कोट आणि त्यावरील चोगा हे सार पोशाख
उष्ग प्रदेशांतही चढाओढींने वापरू लागले. त्यांची थड प्रदेशांतील पेये इकडे
आणली. खास युरोपची दारू सुशिक्षित बंगाळी आपल्या पोराबाळाना
घेऊन पिऊ लागले, मुलान दारू न पिण हे बापास लांच्छनास्पद वाटूं
लागल, साहब गोमांसाचे शोको, मग बगाल्यांनी आपल्या गोमातच्या
नरड्यास हात घालण्यास मागे पाहिले नाही. गोमांस आण डुकराचे
मांस खात आणि तुडवीत, बीर दारूचे प्याले झोकीत बगाली तरुणाची 'धघम-
प्रगतीवर भाषणे सुरू झाली, इग्रजीऱिवाय बात नाही. इग्रजीशिवाय विचार
३॥ (702 8 ॥ ॥१८ १९॥१०१८8 10 700११७८ ठ 80728 ठा. शटग०व8 गा 72१११-
०४8 17"017680॥तठ ११११2 १४ (१९ ॥६७०१५४ ० ॥(८१४०%(० गता 8]1]) (16
7000611018 ९ "१९९ 9 ७012 १७७176 [1181 (1! 128१618 510प]त
४९ 11)106 11188101101108....10112 ४९६ 1101001 ०1 85ती1ए8, ])710815,
8]त टू पा"प8 ६16 1600211700 895 ७९1४2 क्र०॥86 [11811 ए80)]288.
-ाशपा?9'वृष्८2वा%., ४४7.
1 ७9181) फ़8 110 1९11011067 1] ॥॥७'8 18 9 1001 टाटा
००१1४ ७४५ फछणाली ०11806 १7१७७९१ ०पा' 11101 861४68 1० 18 (0
पायतहा'2० एपा 1 पा) 28 15 10 0९ ताड०श९पे; धात ॥॥४ क़ पा पह
168ते ४ ठ्णा]ुभ्ष्टाण 10 ॥0)6 १९७"पट100 ०0 हाला, घात 12 ठपा*
8291718 ७6 ठ]०३टते या वाठी पा१2ट फर्पा 16 शणी8 07 0पाा 1)10एपयाठ
71016"? 111018 छोया वते ॥168 ७०७१18 1188 (0 06 वृपाठीर.
> 158 8900७८४ ७०७८, ३, १. 2७. 76-2-28,
२ (७) एप्रणि'"पाळ86]9 (11९९१. ० 110 (00 0 ]ता०%1९१४५९
$7०प४॥ १९811 1110 3िशाश]., 118ए60100 0पा' ७९७ छते 1108
वूण"०पा8याश पाला तात 01 काम्पा०1111688? 16 ॥०७ "१810० ०0. 0पा”
450प08(6ते पाहा ७110 00०88, 07, पाहा ]ता०ठफो€१४ळ 8080909
4070॥1॥]1091708. राक, ९. अ2०णावेदा, 1.2०७॥८8 १७ 10०00५,
(०) (006 01 ॥6%6७ ७9९8 01 ॥॥७ (पा? ९॥७॥७०५७॥५६6त
प्रकरण २९ वं.] सुधारणेचा जयजयकार ७८
नाही. अंतबाह्य सारे काळे इंग्रज झाले. बायबल हेंच बर्याच सुशिक्षितांचे
घमपुस्तक झाले. आणि पल आणि हाफीज हेच स्मृतिकार वाटूं लागले,
५: बस्स, जानवी तोडा, जात मोडा, पडदा फाडा, ब्राह्मण ओढा, आणि झोडा
हा एकच गिल्ला सुरू झाला ! बंगाळी तरुण हातात गाईंची हाडे ब गोमांस
घेऊन भररस्त्याने मिरवूं लागले ! आणि सच्छील ब्राह्मणाच्या घरांत तीं फेकून
सुधारणेचा जयजयकार करूं लागले !
नुकतेच दिवंगत झालेले ब्राह्मांचे एक आवडते पुढारी बाबू भुवनमोहन
ह्यांनी हिंदु तरुणाने आपल्या खास ल्झाच्या दिवशी मुसलमानाला पंत्तोस
घेऊन जेवलेच पाहिजे असा एक नबीन दडक सुरू केला. व आज तर
विधमींयाच्या घरी हिदूंनीं आपल्या मुली द्याव्या असा उघड उघड विचार
सुरू आहे. नव्हे, आचारासही सुरुवात झाली आहे ! हिंदुत्वाचाही अभिमान
सुटला आहे, नव्हे तिटकारा उत्पन्न झाला आहे. आणि ब्राह्म ही एक नवीन
जात पेदा झाली आहे.
विस्तारभयास्तव आम्हास जास्त अवतरणे येथ घेतां येत नाहीत, शिवाय
कोळसा उगाळाबा तितका काळाच. तर्थाप बाचकानीं हे अवश्य लक्षांत
ठेवावे की, या प्रकरणात आम्ही दिलेली सर्वे अवतरणे ब्राह्मलेखक कंवा
तत्पक्षीय खिस्ती ब इतर उदारमतवादी लेखकाचीच आहेत यामुळ त्यांत
1). ॥)्पी 5 ७प]115, १७ फलो] १३ ०0ला ती'९७ घ्यात 8889 $०पाटट गाशा 01
016 २?पा8 ५8 ९पॉ३3ा8२89ट हशा फ्र१9 )१?0०पष्टार् णा ह्यात ७0७6, काचे फर9त-
02 पाहा फरक (0 110९191150 ॥110प्रा) (पा1012'5 01 0९60.
-- ८8४तव8१॥११8, १. (४, 49. 27-72,
$ ॥७) ॥॥1६ 0० ९88९ 5१) काला 15 85101 छो णा 013 या. (110 110ऐखपा
80010४ 183 ७एतपेला टत ताठा ऐ॥७ ढिली छोका शाळा 1800७ 10७६ ७] 1 णणप्सा
010 ०७४० घात छा0०[] टा प ]$01]ल१ ००) 110111))080 (0९९1७ ९01111-
1110105 छाट (क 110 115९0,
(७) प खाल शया 8 ल्लाकिा) शिका. ए1]९३३ पा[ठा'-0980 धात पाट'_
लगा पा) 111क्ाण1क20३ एढढा७ 1110"0० एला०'8] या 0५ 111 (8 (15811 (11097 का'९,
३४० 811) ०९७५४९ (0 ९९18 १३ 8 ९00111111४. ४0० ४७ ॥॥10 ॥0७"610१08 0 5110"
उ"०]5१्टटाला छा (॥1टा'0 90२0० क) 00७ 01४111880101 ढा] लपा ७00३0 1च8भने
[05 ७ ए71ए०'8६9) ०७1 ०0त काचे परालर्ा0/01 18 11]100111)01॥ ए][700॥. 8
४0० छि ६४ ठणाणा ७पाऐए 1 ७11 ७1०९७७० ७1]) 0९ ००१७॥९७0]४ 710९811800.
1). ऐ« ४. 07४७४११ 8. 8.9.027
-७८२ ब्राह्मचारेञ्य [भाग ४ था
आभतिशर्योक्ति, मिथ्या प्रवाद, किंबा दुसरा खोडसाळपणा असण्याची बाचकांस
शंकाच नको. असें असल्यामुळे आम्ही विचारतो को, वर ज्या परिस्थितीचे
वर्णन आहे तोच ब्राह्माच्या सार्वत्रिक धर्माचा अरुणोदय काय ४|'&/ आणि
€३ (22__€>
वबिधमींयाशी हिंदी सुशिक्षिताचा समन्वय म्हणतात तो हाच काय !9
-_--_>>>><><_->- -:---त:-:---:--:---२-२->>२२--२२>>>>----2 --
३18४७ ])ए७ 01) (6 11890 0 0161505 जाले 858पार्6वे (७ ठ.(1(ए१७र्ा
९86४०८७65, १७ 11806 8100102 ४०पा' 0७०0५ 116058, प1591011617165,
881115, ]॥69७))675, ७ ९1056 ४०पा' 8४७5 111 ]॥७५ए७6॥ ४७३ 1110 0५७
७४7४070511111)075 06, 9 11360 01)81) १७ ७1 गराऱ टोणाए छा1र्ते ]'६७190,
]उ3ेघ, ४७ 10011868४8 1100 11) ॥6, ३७ 118४0 110. 5661) गा8, ६1ते १७ 70101-
€प]७ (]1650 छो)0० 1१४७. 0७1 1 ७ ७७0७ ए०प, वैषाप्पा्ट ए०पा*
४"७४७॥5, ए७ 5७७ ए[(0 8 11 तै] ४-७ )110% 1160 100, ए०पा*
'ा0"05 1106005 छार्ते ०७॥३ छाः8 ७०९७(७७'60 ७५४. (168 ७10१8७, छा
116ए01 680] ॥86. उ0पा ठप्प ळी तळा ७५७७, शाली 18१1५
8206०0 (01 ७. जला) ॥1प.6५, 860 १15४५५७१1४, 10 ॥)6%४ ठोढब्ा0ए
ञ0% "ठक 1पा])ळ1811, ४१०१ 180) 1 प्रो ढ०यपू७ळाऱ कते ॥०७ 870१61101५
$0प ४151 (0 टु, ६७४७ ७ 11% ])690106 6४७'ए तत्पर, ...
४१०७ ॥१७००१1(७5, ए०पा' ठोळा'छ०(81 18 85 तृ08801ठा,80]10 8५ १०प॥ 18101),
४२७ व ७1४७७) 17पतेपाटूुळ 17 1685181 160010, ४०७ 86
80)ते 0० छ106 810 ०0061, 38 88 119 1) (6016 ॥ण' ]॥8१७,
७1 ])8&9७॥ 0४७४, १७ 8108 प 6 1170010) 811 ॥॥७ 066 नल ठि'
१७७७०॥॥७॥४.,.-$०1)७ ०. १०प, को1० ॥कश७ 100 ४७८ खा6. (०७ शा86
6206116 0. 0685181115, ७8 0621111117 (0 ॥6 ला ञ्प) त्याते ४०1ए-
६प०प5 8110 500ए1प्ट छ०्पाळा5 ००[)8110 क) 1081] ॥68(5, ४७
&'0 5110110, 81 ४१७ 876 8607611 8])ज्यययापट गाळे 11 पा" लोपला, ...
गृ)1676 ४0 00161 1प्राणाठा8110165 )५0पाीठाष्ट ए०प, 1]एय२0५्ट, 0181101188(9,
1०५ए७]16551655, १७1५७७1०८७, 1181106, ॥०ल]र०1 ७0१ वाते णा ठा (111129,
0' ७11०) (1168 18 ॥० ०७00) ])प७७1०0) 11) ४0०पा' 1851061160 1168109.
[७०१ 85 उप्वे्टट, ?0७१९७॥:० ४६०५॥७५४ (0181 ता 3601, 21 3617.8101001*
4879.)
(०) श०॥९6१ |) (५९७080) (० ४ 19186 118 0०७शणपा
ग०1208 ४७४७1७ 81) 110 ग पा11108, 8601760 910 0७617, ७110) 118४6
९७1 69७112 110 (10 ४1818 0(0प" ठ्ग्पाणप1४ र्त.
र्ण्ठीटात १ढळाढ७ ००७ 68. १. ७, 26-12-5-26,
६(ढ) 1 100१ ॥॥४६ ॥॥० ४७७६8 ० 687010 11811100 1680078
अंकरण' २५ वॅं.] ब्राझाचें अवतरण ७८३,
आतां आपण याच्याहून थोडे खोलांत जाऊन या समन्वयाच्या मुद्दयाचा
बिचार करू या. आखिल विश्वात जे जे भेद दिसतील त्यांचा समन्वय
एत 1080९2 8 1001१8] 0 ]1011108011109) छयाते 68४हा ० हुभाहाःछा
३९11210158 8एत128 फरशी] ग्राशी) 1010881016. 1 18 ७टशा (80४201, ७
8119 17918 ७९०७10 1६80 50 पााते€750000 (110117 ॥९901111129-7 11181 1116
७)086 8(घत9 ०1४४ ७४1०) 6टा1 पा 8810 11९0688819 १
५४७ 80९ ४1) ह&ला'8] १९0 8(पत» 86 110 1006086910 107 गि
0१7७०४० 0 एला्टाठा, 1८8 ७९ १ ओळ त्याते 28६89 108त (० 1
18116] 00111]101801186..-- य 016 शला6'81018 पी 10107९१
०0 ॥॥18 705९0 (101 ॥)७ टण 8०ू(पाठ) घात 8पता०प॥811888
९ल्चपा९2 "टा एका घयाते आ वी पाते एलाह'१101 1 700110911४
१189९६176१. ॥॥168 13 खा6 0 ऐ2 राया 00988९8 ळी 38 र्या
वता्लिखाट8 घात 801711ए8] १९० फला फ़ 80९९ १10पाते ए३.
(७) 1 18706 (४७]९७ 11910% 91 018 ३१110 10६ (0 80090 0
प1७ $०प2, आ छ01 ९ 18:९७ 1011110211] 9. धाठा०्पटटाण
760011801"0(101 ०1. शिप यया 11९ १2, ली 7९86. कै 02 07
1888 ॥७]॥त, धाठपष्टा पा००)68०10प8, एलाघ्याठट णा 1116. "१२900१ा0
1290615 1128 ६ [160 95883 01 [0] ९10" 1६1001),
(८) ५० ॥॥1(%४ ०, 811168, 1१९8915, घात प्रा80110083 प्राणाला 00१79-
2071560 ॥]॥6 01 16१06018 छते ग्रा800 11९1 7089९01600 09 ॥61"
७76011"0 158 ४९०७. ॥॥0 ]॥€९8९1. 1९90215 18७४७ 1॥]७ 1606176106
1017 [116 (6०06008 लोह. 01९1760002 07 [161९६1 ७१७७, ते
१169 1011861968 ६१७ 1॥॥]6 716४७16106. 1016१ ९७ ॥0 पराहाता-
७७७ ० ७ ७२२३8 ७णप9] ७7001160011100१, ०० ७ (88ल 11128
181) 11091] 071 0916016088 घ्यात एकापे ९8 घात लीला ७०५१९
जा"०1(]688,
() 1४०1७० 18 (18 16९0610100 107 71611210१8 (6901673 9.
61". ए९७"०॥0686 घ्यात ॥॥(€९)]९१०॥७५ 1९11917106 00. 328 या 878
6886119] 1890008 01 ७6 ए९]210ए8 1110, -83काढकळ, 1.2४, 22£-2-44.
७८४ हा समन्वय कीं गांघळ ? [भाग ४ था
करण्याची ब्राह्मांची महत्त्वाकांक्षा आहे. अखिल सृष्टीतील जी मानवकोटि
त्यात ब्राह्मघर्म हा सार्वत्रिक होईल अश्शी ब्राह्मांस
समन्बय खातरी बाटत आहे. पण सर्व लोकांस मान्य होणारा
असा तो ब्राह्मयमम कोणता म्हणून विचारल्यास त्याचें
उत्तर मात्र ब्राह्मांस निश्चित असे काहींच देता येत नाही. कारण
आदि-त्राह्म एक सागणार, नबाविधान दसस्च सांगणार आणि साधारण
ब्राह्म तिसरच ठरविणार. एवढ्यानेच ब्राह्माचा आपसातील भेद संपतो असें
नाही. आदि-ब्राह्मांपैकी रवीद्रनाथ सागतील ते इतरास मान्य होईलच असे
नाहीं. नवाविधानातही चार पथ. त्यात पुन्हा सेन आणि वेणीमाधब, प्रमथ-
लाल, आणि वस्वानी, यामिनीकात आणि ताळुकदार हे सारे एकाच मेळाचे
आहेत असेही नाहीं. साघारणब्राह्यम पाहिळे तरी हेमचद्र आणि हलघर,
सीतानाथ आणि ललितमोहन, धीरंद्रनाथ आणि बिपिनचद्र यांची मते एक
आहेत असे मुळींच नाही. तेव्हा हाताच्या बोटानी मोजण्याइतक्या ब्राह्म-
0056606 वते 6 छॉळा७ ठा ७९ पिती] 6त ॥॥७ शा्टाा १68019५
8881216त 0४ (700 ० (116 1318101110 938110) ४8 "0 पपा (गोपाला
७1 11018 9110 0 110 ७1012 ४०॥१.
-- 7. &शवि ११०५८१७ 128१00 वतका258 1)2620702 17.26,
"1 फ8॥ ॥]00पट्टा 1106 क्1०12191127001 1379111110 1162976
11161 6518011,7 ऐप, 1. 2४७ 118 10 8६8 3ली्ाला 1 168'चे
गोप७ो) गी"0॥ ॥]॥७ 989191] 11७ ७ (1७ 1108116088 घात ६०1४७ ]0ए6
र्ग ळम्व, ग झला 08) 1१९8]8 0 8७100) 1108, १७ ४०४७, आवार,
82१७ त १1१४१४७ प [18 ७॥01९0 01 [18 111130881016 ७॥"ए०(.प"७
8661160. (0 116 98 ७प110 प]]0॥ ६. &छात9 शा'०पााते फ़०॥.
६, 1 101१ ॥॥० 16906135 01 110 3. 13, 3910181 98 वे०्टपाच 0 98
७1086 0०. 8 छि तिळा खी वाळ तरा अजा जी पाशा
१610007910 १188 98 1९४७708 ९ 00181 101 01 11७ ४9१181.
1 पाते 180 प्राश 76001501"0000ते ७॥11050011109] 3811प१ा8ाछात
कपी 208 १. ४००१ ते88] 170011 1116 ००101 886180 1309111918) 11 (116
111081 017 फ्र)10) 1 1180 11000 101 ४१७०॥७ %1॥1]12 (16 1511617
8081708160 118617 गी"०पा याते छते ७0७ ण ह" 8 ीय्रा[6
7४ 76४1860 13091111818100 १७10प11060 01 1119 11 तेशी 670106,
-ार10, 80 'कार!8 10128102001701 ठवका८ह8 1926,
'अ्रकरण २५ व॑.] आकाशाला गवसणी ७८५
घुढाऱ्यांत जर अद्याप एक विचार नाहीं६ तर त्यांनीं साऱ्या हिंदुस्थानास
नव्हे साऱ्या जगास सावात्रिक धर्म सांगूं पहाणे म्हणजे थोट्या माणसाने
आकाशाला गवसणी घालूं पाहण्यासारखे हास्यास्पदच नाहीं काय १५
आतां ह्या ब्राह्मांच्या भिन्न पंथांच्या मूलभूत तत्त्वातच कसा भेद आहे
तो पाहूं.
ची €> > ----_ -- -->---::>:->२> -->>->>_>>>>>-< “>.
$&$(1) 1४४० ००) अ्जणाठ ळा0प0०ट १०॥)॥०७,
(2) उडा") िळटया टाळते ०७० वाडणळ्या पने णि राचा 0 ४00१
१0ए७॥१७1100.,
(५) प० टञाए०'३७10र् 1 10 ]1"०0३शा 00 ॥"_१)0ी]97 1120010078 5687"601]ए
"1868 8110४० ४)॥० ठप) 11906 कात (० 8पण)० 015),
(4) शायरी) एंप] 10४0 द्याते ठ०णयीतयाठ०,
(5) ४४0 ॥७४ए० 11010 (० 88५ 0० ल) छापा ० ७)00॥ 1७0 पठ'-1॥10.
(6) जभा0ाळ] 5018] छावणी ७, ७ ० करयातेक्या0० क्यात 60 1031006
--78१7007770701/ 0/ ७८ कटक ८४७९८७ 8//८72(७७८४ 1179729 ॥०७ 0-9.
[धर्मांचे एणपणें ज्ञान करून न घेता जे त्याच्या प्रचाराचा व्यथे खटाटोप करेतात
ते ओघानेंच धर्मजीवनापासून च्यत होतात. धर्माला संकुचितता व दिकाल-
मर्यादितता ही याच्याच गडबड्या व उथळ स्वभावासुळें येतात.
-णरवीद्रनाथ, शान्ति. भाग ५, पान ७६.
% ७/७ 1001 8पलाड्णाखाठेत ७४ णाठ ल्याला णो ७0४9100), 0 11060
181110 88१81, ॥०प्ठा ०१ शोते ७४७ 87811 08 ०७ ४०"७॥॥॥७]७०७8 ॥०७
७£९०००१॥॥९ ३९४ए०ा 07 शाष्टाह णपडक्ातेड या यावे३ ७1) 00 ते? 0० ०७1 0
१1७० फाा०[8 एएपाध्या[ए० उिप षाा० १०॥००0०]]ल पराठा पाटा 11010 08 ७७
1187९ 0९०॥ 8010 ७0० &०116ए०- -0पा' १९७ हया] १) त1809101-16/४न.271-7-26'
(४)...१७
( भाग ४ था
१७ टर
'स]॥९ ७1६२] 11815 १२|]२२४३ ४२]
1111९ 1211110 "112 12141२] 11811 >९]फे > 1111018
७७७ घट (७1४४. 1219-18 इताळ2 टे
"112 ४०७ ?)2॥९ 151112
३४९ 183 112112 “| 811९ 211412) 1815-12) टे
"112 ]12५
"वी 19112 1212-10: “4५४२1१४ 1132 (211 (125
"५ 1221112 ह. "21 व्रि 211122 (८२):
121122५ 11:22 2९1२)> "२ 2 "210५१४9 ' णी (2212 २
*112 ५७ 13 > ट्र [5९ 8112 1112) 1811-- डी.
])>19॥5-12113122
"बडे 1९1911 115)02 103102
2 ॥७ र. ९८५ 1292152
५२] 21७ [21992 1२२३ [|
'डॉ£ 2132211519 ४>89]11५
1]2>9112 121228 > 'ह12£ 1218
222 2212 2३१६ 1४:१७ टे
"डे ४2 1212212108 1112
2181] 'ति९) (>. 'डा2 ६९४७ ९
च 202९ (२ 0 ब
६“
1011212191
१1१४१७ 1245
10)112__ *ड11९ ७४
फत [डि डड ६
>>) 0110
त्राह्मतत्त्वांची तुळना ७७
श्रकरण २६ वें.]
21७ २ 1. 221110 ( 8१०प०्यत ) 0२५७ ४
"12७1४ [5 ४॥७ ९१९ ७९1०२ 10100 ४०] 2७९
12०३ > 29 प>प ७>]॥2 ८]. "1202110 121102221)2
[७ 1९ कारणी टे हे९ 2२ 2 टो 10102 पश
"टटका ]| ७) [रचर] २४)४॥८४ 01125 1)110 12112 921128
ए्ु२९४३ व| ९| ८०३७१12 ९]०-विरशीक ४
"2९९७ 1292118 91६2 &५ ६811८2 1921 [५०७००७३8 12५]
१॥७- 181 19)711)51221000 1123112 101112 उ !12 2122) )115
> |भेशीळ!२5 2 12५२५ 3९] पार [त तुक
डे! >) 512] 11312 18५: '122 [॥ पाव छोड
श१०डे 2धा 2३१७118118 1९५9१९४] 112102५
७ ७19७ णे 2८ ४७-१४५२७
"28112 121102 |]७[२ २11०३1९
हिज व 19108 ॥७५२!२
10. 1.
"21: 1100 व
[312151481९
8124563 8 शिक
11112 लु
"जा
[1 ७५ 1829
"1903511902 २ 1£
"1102102183 12] ४21919
11291६9 9
"]]२ 2५ 1208
19102 ९९2 22
-:9)'|२>५ 1०७७2
न चली
५२५ [सद 2;
[माग ४. था
भ्राह्मतत्त्वांची तुलना
9्ट्ट
(8 ७३. छोडे ७९३४ 1४12 1310 घ2 '18008
तुशी) कोत शडे उ २11०)५ 11082 ७२१९ 'िपुफीर
फ्लाः छे टभिब्योड्डे 2103५ ेरिरि ७9 पी
"परीट ध्द
पुत 0०७12 फत र सडे 1]118 ही> ९० क 9
1९९ 18118 4७३७ 118512५ र 190112 २139
7२९८) > 219०२ घि 1०]४३ 1९२१ 4४७४1१. 19)118
४2 “५३७५ 101118 1802 1815 1018 कु २९212
वन1315 8७ 2४६ 1)! 1 "(20५७ ३! (2 (39
2९ 101९ २१६] [२२६२ ४५%९२॥६ 215 288]
"२४४ ७७ '|ुरणा वश ७९६ पतीचे 'परजाप
19920 २]>1डे>> २9 [ब [> हो 332 1
691 [६:)>11202 10102 10010३2 12510 2190 ८2 *3112
121512] 118112 2९०७ )<|)२1> ( पुण्यापू0 )-णांधी 9
"2७815 ६२५ 12132
न२]९ | 10 छळके ४ र 170112 "३115 1222५
102५20२ (३2२ 23५ पथ कोश [1 3९12 42818
11९ [२९ 9 191५९ 02 "2९१९ व ७ 022112
४१२ |])>85-2151६82
"1९ पकड _७]पोरोर शि
"1२9 ७२८) 112 6 ]>) रि];
8422 ९209) छाळब्डे 6
"1120५ >1%||>> ११112
1112292 ८२७)]]०२५४] 19] ]% 2
1241811838 २७ 1४८ टळे एकटे
18पू| 2७७ 000५ "९० 1४ 619
2४९ |)3]0))-103त»्े
15) ]1%४--&
७८९
ब्राह्पतत्त्वांची तुलना
पकरण ९६ ्वे.]
"112 ७]९७ डे ॥> 2२ २0८1७
[९ श> ॥०41३1-1021519 [80110 ९ 1४९ 19५[)>१७:| (४9 22 1०] छि!
112 '2 ९४३ ४:३४६७ 12 हे ह£ पे. 1124 [ुगघशभ् ळी 9] यी 2२ १व्थेणि 114]181
ऱ््जी *्ड
*]2]3 10012 २) उड्डे १०९७
]सश्शे ४७ २६ 12 4|19
७102 २५७ “21 'े1॥९ 138)
21919 फत हे २ फुटी,
-011>) 509 12-09 1229109109 ७
"2212 ०1५ 1200९ ७2१७2
*[>)> 1202112 ८२३७७19
12218 2
र 1. १0४० ६1190 >४> 2
"डे ३2] ७५ ७९ (> ६3४२ || ४४९
€ ।
३४७ 5 9 ॥॥४४ पू (४२2 > थक 'ृधके
७९० घर्मकल्पनांचें वैचित्र्य [माग ४ षा
आराझ्यांचा जो घर्म तो क्रॉक्लघर्म, अशी जरी एक सामान्य व्याख्या केलीं
तरी धर्मासंबंधीं ब्राह्म पुढाऱ्यांच्या कल्पना अगदीं मिन्न आहेत. कोणी तत्त्व-
ज्ञान किंबा मतविश्वास ह्यापलीकडे व्यवहारतः धर्माचें रूप जाणत नाहींत,
ह्या उलट कोणाचे सामाजिक सुघारणांपलीकडे धर्मक्षेत्रच रहात नाहीं, कोणा-
चा धर्म साप्ताहिक सार्वजनिक उपासनेतच संपुष्टांत येतो,
घर्मकल्पना कचित् कोणी एकातिक ध्यानधारणेत धरमानुभव पाहतात,
कोणाला धर्म हा स्थिर, शांत व शाश्वत वाटतो, कोणास
तो चढाईचा व आक्रमशील असावा असा वाटतो. कोणी धर्मास लिकाला-
बाघित मानतात, तर कोणी असे म्हणतात कीं, आमच्या प्रपंचाच्या स्थित्यंतरा-
प्रमाण धर्माने आपले रंग पालटत गेले पाहिजे, दुसरे कोणी म्हणतात की,
घमाने जिवंत रहावयाचे असेल तर आधिभोतिक शास्त्रज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे
आपली प्रकृति ठेवून तनदुरुस्तीबद्दल त्यांचा वेळोवेळी दाखला मिळविला
पाहिजे. शेवटी खींद्रनाथ असे म्हणतात काँ,
५: पण दुर्दैवाची गोष्ट आहे कॉ, आम्हीं धर्माला निष्कारण अत्यंत कठिण
वब अबजड बनविले आहे. अपुऱ्या मंत्रतंत्रांनी, कात्रिम विधिकमोनीं, गहन
मतबादानीं व विचित्र कल्पनांनी धमाचे स्वरूप इतके भयंकर करून टाकले
आहे कीं, आपणच निर्माण केलेल्या या गहन ब णूढ अंधारांत एकेक अध्य-
वबसायी एकेक नवीन पंथ काढून नव्या संप्रदायाची प्राणप्रतिष्ठा करीत आहे.
या मिन्न भिन्न सप्रदायांच्या ब मतवाद्यांच्या आघाताने गांत द्वेष, कलह
व अक्याति याचे जे अनर्थ घडत आहेत ते अमयाद आहेत.”
“: असे कां व्हावे १ याचे एकच एक कारण आहे ब ते हे की, आम्ही
घर्मानुगत न होतां प्रत्येकाने मापमापल्या अभिरुचीप्रमाणे धर्माला स्वरूप
देण्याचा प्रयत्न केला आहे. धमाची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे
यांत संशय नाहीं; पण त्याला स्वतःला अनुरूप बनविण्याचा प्रयत्न केल्या-
मुळेच त्याच्या आवश्यकतेलाही विलक्षण कमीपणा आला आहे. धर्मे हा
देशकालातीत, भेदझून्य, बिकारविहीन ब निरंजन असल्यामुळेंच आम्हांला
सर्वकालीं त्याची गरज अपरिहार्य आहे ब तो अतीत आहे म्हणूनच शुवा-
सारखा निश्चल आहे.”तॅ'
|'शांतिनिकेतनमाला, भाग पांचवा (मराठी), पान ३५,
प्रकरण २९ वे.] संगति, प्रेम आणे सेवा ७९१
रवींद्रनाथांचे हे विचार इतर न्राह्मांस मान्य असणें संभवनीय नाही.
किंबहुना रबींद्रनाथांनींही हे बिचार उपनिषदांचे अर्थ लावतांना मानलेळे
नाहींत. सवे ऐतिहासिक धर्माचा समन्बय होईल, असा देदाकालानुसार
धर्मशास्त्राचा अर्थ लावावा असे ब्राह्मांचे साधारण धोरण दिसते. परंतु हँ
धोरण रवींद्रनाथांच्या वरील विचारसरणीस मुळींच जुळणारे नाही असे वाटते.
एकंदरीत हिंदूच्या ( किबा दुसऱ्या कोणत्याही एका घर्माच्या ) धार्मिक वाढ्य-
याची संगाते लावण्याची ब्राह्मांनां काडीची आस्था दाखविली नाहीं, आपल्या
स्वैर वृत्तीस अनुकूल वाटेल तेव्हां श्रुति, स्मृति, पुराणे, तत्रे यातील कोणत्याही
बचनाचा आधार घ्यावा,” आणि त्याच ग्रथातील बाकीच्या विरोधी भागाचा
विचार न करतांच अव्हेर करावा. अशा ह्या आरामखुर्चीबाल्याच्या धर्म-
कल्पना आहेत. समन्वय राब्द घडोघडी उच्चारणे सोपे आहे; परंतु धर्म-
ग्रंथांची संगति लावणे हे काम एक श्रीशेकराचायानींच केले,
ब्राह्मांचे तत्त्वज्ञान प्रेम आणि सेवा ह्या दोन स्वाभाविक मनोवृत्तींवर
आधारलेले आहे, सर्व विश्वघटना, व्यवहार आणि धर्म यांच्या बुडाशी
ह्याच दोन शाश्वतवृत्ति आहेत असे त्यास बाटते. आणि त्यामुळें त्या वृत्तीने
जोडलेले द्वेतही त्यास सत्य, नित्य ब स्तुत्य दिसत. प्रेम आणि सेबा यांचा
आरभ जरी द्वेतांत असला तरी त्याची अखेर ज्या आत्मसमपणपूर्वक अद्वेतांत
होते ते अद्वेतमात्र ब्राह्मांस मान्य नाहीं. बरे, व्यवहारतः विचार केला तरी
6 प्रेम आणि सेवा '” हा ब्राह्मांचा केवळ वाग्बिलासमात्र आहे. हं
पण धमाला धारणा करता येणार नाही. धमराज ईश्वर हा धारणातीत आहि.
जो धारण करता तो धर्म नसून संसार आहे. --शान्ति, भाग ५, पान ३६.
६ ७॥॥७॥ 18 166त2ते 18 पिणी]णा९0 ध्याती ७702768816 6ए01प-
1101 07 11800110६1) 70९1121018 11110 ७ 89४५९ ७11616 (16097 पा 9४ 0081
016 (00पष्टा) ४७10०प8]1४ 081160 ते 86४6191)9 00 0 पाहा,
-..1, धे. 0-1-87,
ब॥७७॥1०/ ॥1० ९००५५ ० ॥0 8158107110 388118), ९४०४ 0०१५ ॥1॥०७३७ 181
118 0101111810 11010-0101911 क 10 (या18)), 110 ]००७ाच्य झयाते तरि
6७५०]७०७1॥० ९]०॥७९॥६७ 111 10 ])॥'0७७०१ ण) 1४ ण्णाएभा10णा. र ७७ "ठया घा
ए]७11818१8, ->/72४81१01610 1% ८3.
१ ]१७]8 1031) ४०181 10४० ५९] प्पावेभःड0०0०वे &%वेर७1७७ ए908 107
७९" तत्त्वज्ञान [ भाग ४ था
:: बिश्वचि माझें घर ” किंवा “' उरलो उपकारापुरता ” ह्या संतांच्या वरत्तींत
जी निरहकारता व स्वार्थनिरपेक्षता दिसते त्यांचा त्राह्मांच्या ठिकाणी सामान्यतः
दुष्काळच आहे. ही आम्ही भ्राह्मांची निदा करीत नसून त्यांनीं अवमानिलेल्या
वैराग्याची महतीच दाखवीत आहोत. तथापि ब्राह्मांच्या आचाराचा हा प्रश्न
तसाच सोडून त्यांच्या तत्त्वज्ञानापुरताच विचार केला तर असे दिसते की,
न्राह्माच तत्त्वज्ञान प्रागतिक असल्यामुळे त्यास त्रिकालाबाधित सत्यत्व कधींच
याबयाच नाही. यामुळे ते कित्येकास तुच्छ बाटेळ, कितीही योग्यतेच्या
कोणत्याही पुरुषाचे कोणतेही मत म्हणजे अखरच सत्य
तत्त्वज्ञान असं मानता येत नाही, असा ब्राह्मांचा अढळ सिद्धांत
आहे. भोतिक शास्त्राच्या प्रत्येक नवीन शोधाने इश्वराचें
स्वरूभ त्यांस आधेकाधिक उपलब्ध झाल्यासारखे वाटते. आणि बहिदृष्टीचे
हे शास्त्रीय शोध कधींच सपणारे नसल्यामुळे इश्वराचे पुर ज्ञान जीवास कधींच
णार नाहीं, असा ब्राह्मांचा समज आहे. म्हणजे 'शितावरून भाताची परीक्षा
या न्यायाने आत्मज्ञानाने सव जाणल्याप्रमाणे होत. या बेदांताच्या सिद्धांतार्शी
ब्राह्ममत विसंगत दिसत. अगोदर हत्तीचे दापूट पाहिले, मग कोणी पाय
पाहिला, मग कोणाला सोड दिसली, ह्याप्रमाण त्यांस इश्वराचे ज्ञान हळुहळ
व्यक्त होत जाणार आहे; अथात् हत्ती पाहिला असा पूण अनुभब ह्या डोळस
ब्राह्मांस कधीच यावयाचा नाहीं असे दिसते. ब्राहा इश्वर आणि ब्रह्म यातील
भेद मानीत नाहींत, त्यामुळंच त्याचे विचार बेदान्तदृष्टीने कोते दिसतात,
तसेच ते विसगतही दिसतात
८००0! ॥९ (0 1110 ॥)॥२ 8७1711 0 (110 ०९ 9ला 0018 0 प्रातप181 ए0०पक्या
७0७ ७४७1६० ४ 8119329 11 1115 ॥10, --/?९862 666
५ ुडाक्पा018) 18 ग होव 88 0१ पठ) 88 118 0010000
01 1319010181 (8 "४४81101801 113 क्षा] 110, 88. पाहा
९०10४ (७० 07 166 ४९॥0179.01018 १181 1111, 131'8111101811 189
1101712 160012. 98860 प७०॥ ॥॥९ 11४ ७९8018) 6५७6116106 01
6१४९7४ ॥ताए1तप8], घात. 88 8पठो 1. 099 10 10076 06९ 1181)9/ 97)
७0901)प९]४ १16५१ ७9 १४७॥ ७18111 (180 17४ 1116 68४९8 91 66615
७1 ॥॥७ [(71091181808 नाण. त. 8. 0१8, 9. ॥. 20-6-४/,
मागे पान ४०२४१४१४१६.
' & (ब) प 0९ चा०ाटया2्टट णक्प्तीक601 ७७९08ण81108 11 9 खाटपाग9०0९0८ट
भरकरण २६ वें.] हेश्वराचं रूप ७९६३
पूवीच्या चार अंघांच्या गोष्टीप्रमाणें प्रत्येक ब्राह्म जे ब्रह्माचे वर्णन
सांगतो, त्यांत हत्तीची सोंड आणि दोपूट याहून अधिक साम्य दिसत नाही.
राजा राममोहन यांचे ब्रह्म निगुण निराकार ब खरोखरीचें
इश्वराचे रू अद्वितीय आहे. त्रयीबादाचा त्यांनीं पूर्ण उपहास केला
आहे. उत्तर ब्राह्म मतांत जीब, इश्वर, जगत किंबा
पिता, पुल आणि पावित्र आत्मा असा कोठे त्रिविध व जीब आणि इंश्वर असा
द्विविध भेद मानला आहे. कोणी ब्रह्मास अनेक व्यक्ति आपल्या पोटांत
सामावणारा असा विराट पुरुष मानून त्यांसच एकमेबाद्वितीयम॒ असें
म्हटले आहे. त्यांचे मते ब्रह्म ही एक सगुण व्यक्ति आहे. तसेच कोणीं
इंश्रराचे शुभ कल्याणगुणच मानले तर रवीद्रांनी इंश्वराच्या तमोगुणाचेही
171९750118] 8५७७811068 1118 ]9111018 1१28 18 81) 8१081"0 000-
९९७101 ७॥1ल) 0३५७1६8 70 3. 0९701 01 106 0011817118
0०7 ०पा' ०018ट0ए811088 €58७०(]५ 9७ 1100 कर९'९ 0९1070 8166, फरा
1]16117" 1111118 111 १18011011018 ए॥॥1॥119117"0१, 1०४७8, 111611" 70(61-
11011 11 (80 एग ॥॥€ त३)8 0018010॥891688, ३७ ९018010ए811९88
काली ६81 ८018118 ]06715018 गए॥8(. 18001 06 ]९758018)], ॥॥10प्टप
1111116)9 181261 []181) 0016
"ण 7760 17०0070502 ०/ वेळा(४ (९०४. ॥.॥७१व ११॥, 1. शह, 26-12 26,
(0) ॥॥6 1011001172 0९5116881018 01 116९ 3190111868 छो0प (भा-
१601709 (0७१७ 90७91४ --
(1) %/९ ४170 018 ७10) (3०१.
(2) 4 ००७162 ली8९61610 0 8९01-16 8७१1०01
०1 नि पावाातेप्] ७छ1]] 18 1016 का९ल्यातातिया ती "२३९८8
प101.
(१) गृ? ताह8 पर्पाठ 3१ (0 टु 118 39] 88पा6.
(५) ॥)0 00]९०११०७७००॥९७ 5०७]००६1४७. |
(0) 48 ५४०१ ल्णाहल0प81688 18 6611 0०॥8010ए816088 6001801-
०816९88 01 8611 171 108 1112011860 10प71्पा, 1 16 ॥00 वाटा
१॥त 111160018(6. १118 18 018) 8110 ॥101119(60 घ्यात
6७%]19118 186011, १01118 18 1108010181,
(८) आतां रवींद्रनाथ मुद्दाम लक्षात ठेवण्यास सांगतात कीं:-- पूर्ण-
तेच्या विपरीत ती शून्यता होय, पण अपूर्णता ही मात्र पूर्णतेच्या विरुद्ध नव्हे;
-ती पूर्णतेचाच परम विकास होय.” ---शान्ति०, भा. ५, धर्म, पा. १११
७९४ ब्रह्माची ( हश्वराचीं ) नामखू्षे [माग ४ था
माहात्म्य वर्णन केळे आहे. केशवचंद्रांनी अशा इंश्वराची अष्टोत्तरशत
नामावळी तयार केळी आणि साऱ्या ब्राह्मांनी परोपरीने इंश्रराच्या रूपाचे-
ही वर्णन केले, रवींद्रनाथांस तर त्याची चाहूल रोज ऐकू आली. हातांत
राखडी ( रक्षाबंधन ) बाधण्याकरितां इंश्रराने त्यांच्यापुढे आपला हात केला.
केशवचंद्रांजबळ इंश्वराने बोलणे चालणे वगैरे सर्वे व्यवहार माणसाप्रमाणे
केले. कोणी ब्राह्म इंशत्रराच्या माडीवर निजले, कोणी इंश्वराच्या कडेबर
बालभावाने बसले, कोणी त्याच्या पाया पडले, कोणी चालतांना त्याचा
हात धरला, कोणी त्याच्या चेहऱ्याकडे पाहून आनंदित झाळे, तर कोणास
त्याचा चेहरा दिसला नाही म्हणून व्याकुळता आली! अक्या रीतीने नापरूपा-
शिवाय इंश्वराचे चितन व निजध्यास ब्राह्मासही ठाक्य झाळा नाही. मगः
इश्वराच्या साकार मृतींची उपासना करणारे हिदु हे ब्राह्मास सात जन्माच्या
ऱ्यांप्रमाणे द्वेष्ष का बाटले त नकळे! थिञोडर पाकर याची पार्थिव
पूजा सुप्रसिद्ध इमरसनसाहेब व एकेबवरी चनिंग
प्रितमोपासना साहेबर याचे पुतळे,!!' राममोहनांना मंच, त्याचीच
समाधि, देवट्रनाथाचा ससपण व्रक्ष आणि वेदी, केरब-
चंद्रांची समाधि, नववबिध!नाचे निशाण, केशवचेद्रर आणि गिवनाथबाबूक
171 ४६७060 80016 फ़ार्यत एटा प18 910 ७1९69९ टा'988---
हा एक 38४0716 ॥00क्तला8 घ्याते ९४७ 811८6 1150820 कापी) १.
8191126 86118९ 01 76112श10प8 1१01191106-8 पत चर] 80]€यया "१५७1७
याते 016101 0९1018 ॥॥९ 1,0"१, ला 9 ४7०७ 70ला 81006१ 0४ ७
(7060, ४8 8 ॥टा 0 ग१।ा२५7 0600101 911 शाः9(1पत8 810 8211 ९0186-
९781101.
र्ा९०टव(८८॥ (८९ 7०0१ 1॥८०तश' 11.९0 ॥५0(१लरचे १॥॥ ॥॥४,716-5-70/2:,
याच ७४७ ]6७१९ते ७०९8507 ठी ॥)8 8601101 (9. 13.
881181) ७९फ्पा5४्ट ॥18 11680 ७शवि९ ७ हॉ ७ 01 ]व्याहा00 र्या
41५0218110 911 १०प०91॥४2 ॥॥6 1९6, (00. - 0०४7१ 1४76 १००८१५,
8 ४,७. 86य जा णा8 टा 9 तिताय]र 1100610९11 (%]॥९0 1116
फाय य082ट 000 तेटपा01 0 का्या2 ७9» ७प3११8१07्ट 0९ ली?» ० १111711.
ग 118 9111109891" 08४७ 01 116 1118101110 8810181), ॥1९ एपापपा२१9्ट 9
गीए6 1121118 (१ १90 0180117100 100१868 01 811119] १18101,10४७,
7910)), ७17109, 9800110181) 811त 0180161106, 88 80 1५७1091 01 [116
101 01 116 01001 87081 1018118. --7301. 279,
१..प0७ 8्-8४10010 ७७५ (9. 3. 881001) च) 811 1 ७-
प्रकरण २६ वॅ.] साकाराची उपासना '5९५
यांची अझीची उपासना, शिखांचा ग्रंथसाहेबे आणि गुरुगोरवब इत्यादि
अनंत प्रकार एकेश्रऱ्यांसही साकाराची उपासना अपरिहार्य होते असेंच सिद्ध
करीत आहेत.)
आता मायावादाचा विचार पाहूं. राममोहन हे मायाबादी होते हे स्पष्ट-
च आहे. केशवचंद्राच्या योगांत जग मिथ्याभूतच ठरते. साघारण-ब्राह्मही
इंद्रियविज्ञानास भ्रामकच म्हणतात, *“' अघटितघटना
मायावाद पटीयसी ” अशी इंश्वराची शक्ति त्यांस मान्य आहे. त्याच-
प्रमाणे जीवाचे अज्ञान हेही त्यांस अनुभवसिद्चच आहे.
पण हे अज्ञान आले कोठून हे त्यांस सांगतां येत नाहीं, विश्व हे इंश्रराचें
एक लीलाकेबल्य आहे असे म्हणणे त्यांस मृखपणाचे वाटते. पण अपणोतून
1108 01 ७७70१1१082 9 8911001160 660९001097 1 एला पृपवरटा'8
11 1016 1001 0) ४॥ 0018101, ॥६0९ पू) ७ 1817४2९ 0110 01 172 019700
फा) ७पाणापा७02/टर 1106186 ए 6 189106 07 8 6ष्प)छ1' यज्ञ पणा0617 (11९
128त श७ 81 ॥].७ टपात9110९ 0 0व्याता८ 8011018001) 813501 .....*
फक), 60 त०प७]9 लाटेत ॥162 0९७पॉक ली 06९ 0012, 10181 ॥16
01४9111868 081016 0 ]ुठाप 8 ७00४ द्याते फ्राशात ला लाणलीगा७्ट्र 016
ही6 क] 8]] (7901010118 01 16४6161068 (0 ३ ४०0 ०7 १16५.
--- (0१1८1०8 (४७८०००१ 8 ॥. ”. 8९5. 0. 220.
१ जिया 100१88 (0 ७७1118 16 711९889926 शी 16 6७
1)181९1501101) ... ... ह 86 081 0९ 819001116१ 1110 8 0001 01
8पा110118 11 विरला य) 8 ७०७67 8७11. 1810 116 फ0'त (ज0ते &
४19119191101 01 110 1111012 क्रापाला 0000 1169116 1 100) !?, .&1'९
1101 11168 1181108 १8 ])पा' ४9, 91४8, उटा 80), ताही १91311) 91
॥॥€ 11106 70]10(60 ७100) [10 8017118 111 श)07' 9॥ते १86001. 11120 ४76
8]] 8121110081 01 111128 817108] क्रा)ठी) 008 1 ॥]1९ १९७) 0
१6७१५०10०1, 0911 00106106 01... ९०681ए७ 898७ (117५66 0707९08 एर
(१2162 9॥वे (0210 11 1111'(% [11166 ०70765... ...... 1010०७७678 870 10"९018
१८ ॥॥० 6856108 [1616001 18 10 10%०७॥" ४॥ 91), १॥8॥ 1010०98] 7०१.
४0 8017118--0016 शणातेटापीपा ०8 ला 0 लिपा8 0 8 याह,
प्९७8प0 0081वा शा 58 11 1110 ९७ 1)1801591100 ० (0१.
--पल्प्का फढश्ववे (४॥८००वेव', ७, १. 1) 7 £-0-26.-
ह्या कट्टया श्राह्म लेखकाहून मृतिपूजक तरी बेगळे काय म्हणतात!
मागें पान १९२) ३८७॥३८८|३९४।५७५]५७६ पहा.
१७९ है मायावाद [ भाग ४ था
धूणीकडे, हा तरी त्यांचा सिद्धान्त काय ? अपूर्ण आले कोठून आणि मूळचेंच
जर पूणे नसेल तर नवीन पूण तरी येणार कुटून १ रवींद्रनाथ तर म्हणतात
कीं, अपूर्ण हा पूणांचा परमावेकास होय. ह्या कर्वांच्या काव्याचा अन्बयार्थ
लावणे म्हणजे मायाच कबूल करणे आहे. दुसरे काय १ प्रागतिक ब्राह्म
एक निगुंगण निर्विकार असे पूर्णब्रह्म इंश्वराहून मिन्न न मानतां गाणे आणि
गाणारा; कल्पना आणि कल्पक इतपतच जगार्चे व ब्रह्माचे अस्तित्व मान-
तात. गाण्यामुळेच गाणारा म्हटला जातो हे जरी खरे आहे, तरी नित्य गात
असणे अशीच काहीं गाणाराची व्याख्या करावयास नको. गाणे किंवा
कल्पना ह्यांचे अधिष्ठान ह्या दोन्ही क्रिमाहून अतीत असही तत्त्व असू शकेल,
ह ब्राह्मांस पटत नाही. त्याच्यावरील मायेचा मोह अनावर आहे. गाण्याचा
आनंद आणि कल्पनेचे सोंदर्य ते किती ? पण देवळाच्या कळसाकडे
याहूनच ते थांबतात, कारण “ बडवे मज मारिती ” अशा प्रकारची तितिक्षा
धारण करणे, त्यांस नकोस वाटते. ब्राह्ममताप्रमाणे विज्ञानाचे सारे गाठोडे
परमात्म्याच्या स्वाधीन करून सुपुप्तींत प्राज्ञ जो आनंद भोगतो त्यास त्या-
वेळीं एका अज्ञानाशिवाय कोणती उपःधि असते ? प्रेम आणि सेवा ह्या
ब्राह्मांच्या दोन दिव्य तत्त्वास तरी तेथ वाव असतो काय १ तात्पर्य,
प्रापंचकास ह्या काल्पनिक जगाचे कितीही महत्त्व असल तरी ह्या साऱ्या
मायेच्या बाजारांतीलच बस्तु आहेत ही गोष्ट खऱ्या विवेकवेराग्याबांचून कळणें
कठिण. बुद्धिवादाच्या चोकटींत भडक रंगांत रगविळटेला 'जगदिदं ब्रह्म' हा
आधुनिक विद्वानांचा आदश, विपयासक्तीच्या खिडकीच्या चौकटीतून दिस-
णाऱ्या पण्यांगनेच्या मुखमंडनाप्रमाण पाथस्थास व्यामोह उत्पन्न करील यांत
शंका नाही. मायेची संभावना विरक्त सत्पुरुषांनी अशा कठोर शाब्दांनींच
केली आहे, दारेषणा काय ब लोकेपणा काय, दोन्हीही मुमुक्षूस बाधकच
आहेत. जगावरील प्रीति सटेल तव्हाच ती इंश्वरावर जडेळ, देशोद्धाराचा
घ लोकसेवेचा अभिनिवेश हा इंशप्रेमावांचून स्वतंत्र दृष्टीनें बाधकच आहे.
इश्वर जोडल्य.वर मग जग जोडल्यास घोर नाहीं; पण तत्पूवी जग हा एक
प्रितिबंध आह, ही विचारसरणी ब्नाह्मास बिलकुल मान्य नाहीं, त्यांचा सहज-
योग म्हृणजे एक परोक्षबाद आहे. त्यांत नामरूपादे उपाघींच्या ब विषय-
अउवेषयी भावाचा बाध होत नाई.
प्रकरण २६ वें.] ब्राझ्झांचा सहजयोग ७९७
जीवात्म्याबद्दल राममोहन यांची कल्पना हेकरमतानुयायीच होती.
देवेंद्रनाथ पूर्ण द्वैती होते. केशवचंद्र, रवीद्रनाथ हेही जीब-ब्रह्मेक्यास
सरित्सागराची जी उपमा देतात ती अद्वेतपरच मानणे सयुक्तिक दिसतें.
इतरही काहीं ब्राह्मांचे अद्वोतपर उद्घार ठिकठिकाणी आढळतात. ज्यांत
द्वैत शेष राहात नाही अशी निर्बिकल्पस्थिति साधारण-
जीवात्मा ब्राह्मास स्वासच नाकबूल आहे असे नाही. पण अशा
अनुभवानंतरची ज्ञानोत्तर जी द्वेतांत अद्वोत पाहण्याची स्थिति
तिचे ते विदोष माहात्म्य वर्णन करतात. आम्हास मात्र हे त्यांचे केवळ शाब्द-
पांडित्यच दिसते. अद्वेत अनुभवणे, पाहणे आणि अद्वेत मानणे यांत महदंतर
आहे. अर्जुनाला भगवतांनीं दशन दिल्यानंतरचे-बुद्धियोग दिल्यानंतरचे-युद्ध
बेगळे ब तत्पूवींचे दृशिभेद!मुळे वेगळे, एकमेवाद्वितीयम् असे ब्रह्म जाणले
नाहीं, नव्हे अनुभवले नाहीं; तोपयंत हे द्वेतांत अद्वोत काय पाहणार ? ज्यांचे ततत्व-
ज्ञान प्रागतिक आहे त्याची ब्रह्मनिष्ठा काय दर्जाची असणार £ शिवाय योग-
बासिष्ठांतील चुडालाख्यानांत, दत्तभार्गवसंवादांत, अष्टाबक्रगीतेत अथबा
भगवद्रीतेतही जीबन्मुक्तांच्या सहजावस्थेचे जे वणन आहे, त्यापुढे ब्राह्मांचा
प्रपंचपरमार्थ ह्या द्वेताच्या समन्वयाचा खेळ म्हणजे बाहुलाबाहुलींच्या लझा-
प्रमाणे फोलच वाटतो. एक सहजयोग अपरोक्षानुभूतीनंतस्चा आहे व
दुसरा परोक्ष शञानाने मानलेला आहे. जीवात्म्याच्या जन्मपरंपरबद्दळ तर
ब्राह्ममतांत साराच अनिश्चित प्रकार आहे.तॅ'
आता गुरुवादाबद्दल थोडा विचार करू वास्तविक विचार करतां
आधुनिक खिस्ती जगातील जीजस खाइस्टची पदच्युति हीच ब्राह्मदृष्टीने
हिंदुघमीतील सद्गुरूंच्या बडतफॉला कारण झाली
गुरुबाद असे दिसते. खिस्ती लोकांची मध्यस्थाची कल्पना
आणि हँंदूंचा गुरुवाद यात महदंतर आहे. मोक्ष
हा ज्ञानानेच होतो, असा बेदातसिद्धान्त आहे; परंतु ते ज्ञान ब्राह्म
समजतात त्याप्रमाणे सवास सहजसाध्य असे सामान्य व्यावहारिक
ज्ञान नव्हे. ते ज्ञान अत्यंत कष्टसाध्य आहे. किंबहुना सटुरूवांचून तें
बहुतेक असाध्य़च आहे, असा हिंदु साधकांचा अनुभव असून शास्त्र-
/' मागे पान ५१२६४०६४९१ पहा.
४७७९८ गुरुवाद् [माग ४ भा
'बिचारही तसाच आहे. सुरु हे देहधारी दिसले तरी त्यांचें स्तवन 'दृंदा-
तीतं गगनसहरशं तत्त्वमर्स्यादि लक्ष्यं । एक नित्यं विमलमचलं सवधी साक्षि-
भूतम् । भावातीतं त्रिगुणरहितं सटर त॑ नमामे ।' याप्रमाणें त्यांच्या
देहास अनुलक्षून कधींच नसते. त्यांच्या मुखाने इंधवरच ज्ञानदाता होतो.
ही ज्ञानदानाची अद्वितीय शक्ति श्रोच्य व ब्रझ्मनिष्ठ गुरूंच्या ठिकाणी असूं
शकते, हें ब्राह्मांसही नाकबूल करतां येण्यासारखे नाही.1 तसेच विभूति-
[(व) ४० त०॥10॥ 6116062 11 (112 1161910781 01 ॥]1९ जपा"प ७पॉ
क९ 00 ७९116४6 ॥॥४॥ 1 8 11801 0९ ए३२१"१प]9 11801700 का]) 1000107
8 ७0 1017 0पा' क़ ॥816 10 68110 181) 10 3९] प8 8७11091) १.
१ 18 0010 ७४ उतशापि१३श्िपा0्ट 0पा ०काण छि फा 1010187001 110
1180 फ6 00७81 8119 1691] ७०७०॥ 0५617 ०11015. "टा" ४॥७ ७९०]७]७
110 111010091]]9 818130 ॥॥० 08 छ्याते 7801760 [1182 600॥तेप८
ली 10९67 8880018168 10 18 0९0886 (129 10१1180 ॥]110 ४९16191
6078010ए816835 01 ॥॥6 00॥]७१॥४ (0 ७1110) (11697 ७९]00४.
-र्ाशवा० 8४ा्वेवाा ४, /. ४१, 21/-1//-/926.
(७)१₹९ ली 16९91" पोहा ७१182 80000१9 क्र10॥ 116४ 100७6 98
77 16 070 9 ४०१. प ८82 18 8000000111, 10 ॥॥15 ४०१]1]७ ९१800
७1101 101]197 ९0॥पृप6€'8 16 पाते ठा पा७8वतेयापा'0". ॥0॥18 पाते ली
8111 11 1191) 18 711 ताटा]6त ७४ 801160 ]९०७1९ 110 ॥ंताटय]6 11. 958
1116176 “ 8601111161 , १ प. 11 1898 111016 1168911112 810 11100१1106
1817 ॥॥18 तप] 1101101106.
ग क्र९०8॥1106 7881188 (00 88 9 107101]1068 ४] ७९'१ष्काष्ट
१)ए1॥160 8017011, फ९ 0811 1. 1888 866 तता 11011-,08(/6त 11 ॥॥16
३10016 116818 8910 १66१8 01 हा. ४१४९89४ 118 (30१ 16851१0608
ग) (116 11680 ठिप3्या8 ळ्या, ७. कोपा णाय 18900 16वाछस्ते शया
१1७7 0७1 1108118 017 11 [110860 का)0ण ॥॥९४ 1006 छते कपा 6?
अर्ग 1. 18 ("९ 18 (300 100९8 ॥॥6 ॥100]16-1687(6त, ७ 18. 10४6
(306 10४68, 1 13 हि 0१४५१ फ७४ ० ]०एपा8१5१्टर घ्यावे एवा
० 1116161800 ता09/्ट 70. 8010111112 0" 60110006१४, 801111'9-
(101 ४7११॥81]9 (8168 18 1906. ()प 0 8क्णा ७101 शा0%8 1000
80 0पा, 01070 68 -58801"1006, फ्रार्ाला 185 110 100168, 310 (06
68 ४1.७९ 11811 6४61 ]08868868, ४१1] 11 11811 11808 1121168
1 16 ७801771081 हवन विव ० 687181] 01165 870 वृषा 1010टशर्७
आप्रकरण २६ वे.] गुरुवाद व विभूतिपूजा ७९९
पूजा ( 1७० ७४०॥७॥॥७ ) त्राह्म तोंडानं मानीत नसले गी तरी त्यांच्या आचर-
णांत ती पदोषदीं दिसून येते. आदित्राह्मांचे रवींद्रनाथ हे तर शांति-
निकेतन आश्रमीचे प्रसिद्ध गुरुदेव आहेत. सर्व आश्रमवासी लोक गुरूंप्रमाणे
त्यांच्या पायांवर डोके ठेवून त्यांस वंदन करतात, त्यांस गुरुदेवच म्हणतात,
केशवचंद्रांचे अनुयायांनी त्यांचे पाय धुणे ब बायकोच्या केशांनीं ते पुसणें
येथपर्यंत त्यांची “' गुरुपूजा ?' नेली होती. सवे ब्राह्ममाधक त्यांस जीझस-
प्रमाण मध्यस्थही मानीत. केशवचद्रांनी स्वताची पूजा करून घेतली. त्या-
प्रमाणे त्यांनी श्रीरामकृष्ण परमहसांचीही सत्पुरुष म्हणून आपण स्वहस्ते
पूजा केळी, केशवचद्राच्या मुली व नातीनी नबबिधानातफ महात्मा
गांधीची गधपुष्पानीं जाहीर पूजा नुकतीच केल्याचे त्यांच्याच वर्तमानपत्रांत
प्रसिद्ध झाले आहे. साधारण ब्राह्म रिवनाथ बाबू याच्याही त्यांचे सांप्र-
दायिक बंधु पायां पडत. इतकेच नव्हे तर पाश्चात्य एकेश्वरी पाहुण्यांची
साधारण-ब्राह्म गंधपुष्पानीं पूजाही करोत ! असं ब्राह्मम्रथांतूनच लिहिलें
आहे. तेव्हा मृतिपूजा आणि गुरुपूजा याबद्दल ब्राह्मांचे आकांडतांडव व्यर्थ
आहे अस म्हणणे भाग पडते,
॥18 1०७९७ 5७1. णह ख्याती र्ला ति पपाते 185 धि€ 00७९7
शा०्पाते ०60७ लाल 8९९्वेड खी ति8 हु या, फालाः0 161007
१॥०१४॥(७ 812 8५011118(6त घयाते 117010" 0068 7'8811860- 11. 16 111प8
छते 018 ७]06 0४ ७0१ 16४९७]8 पाह पपा याते 1001802 ४७7
४0 प.
9 (ढ) ()16 1181 क0110 60 181... «-. 88 (0 कृ981 1116 1606 01
ऐदी, 861 फर] 118 0७11 1181108 81त ४० ७1७९ 00९0 फए100) 16 [णा
18115 01 118 क्षा10. --_171780'1 ० ॥८ क. 8०) ४. 280,
(७) 1८ 18 हात खा "8 9000७ 9 १119४१ ॥8७छाय8 ॥01६
२९७७१७ (00 ॥॥० १ ७७(८ ( 8011 109111010॥181118 ) (0 118 ॥6ता&-
४0॥ 7001 810 ॥॥610 ७01761111)10060 1158 10९01 100 10९18,
--1.१/९० 810६ ह?त शेत 1. 80८8,
(८) 1 18760 86610 810189111001188... ... ्र९& (जल .....9त
51900 ४४७७1] 0 0068 11 1611" 1१08 07 ०1801.
(ठ) 1 ल्क र्कत 5117 ४७॥ 91881 9180 110 1116
०० उपासना [ भाग ४ था
आतां त्राह्मांच्या उपासनेब्रद्दल थोडा खुलासा करू, ब्राह्मांची इलींची
उपासनापद्धाते सर्वे ब्राह्मांस मान्य नाहीं !' आमचीं लहान मुले निराकारा-
ची उपासना सहज करतात असे पडित सीतानाथ
उपासना म्हणोत; पण इतर ब्राह्मांचा अनुभव तसा नाही.श
इतकेच काय, पण पंडितांच्या म्हणण्यातही मेळ नाही.
ब्राह्षांची आराधना योग्य रीतीने करण्यास लायक असे एकटे दुकटे आचायही
शां81(112 (116 101108 0 शिट 17७10 1७11168, (16 1379117110
1ता2ड 9पते ४९०1९11601 11811४ (11168 68116 ४0 181) 81 1118 1066
8110 ४1४७ 117) 6४67५ 768]€01 ]6 १९8616१.
(2) १6४. 1016060067 *१1]1]1911 01 ॥॥९ (1111811911 9880019101,
1,010 ( ७४७ ४९॥]४॥त€ते ७ 380]101पा', 1319111119. 391191] ) 97॥ते
112 7€0610117 01 118 1010016080 (12 ०१801१७1५४ 8911१16500
१७७६९ (10011 8 तार 211) ७1९ १९€९1601750)]0 1911101 0९11 1118
11690 छ्याते ॥खा०पा'९ते ॥1७॥ 891891) १211.110_ 7९06101) 01...... 116
€10170 8186119 ४०॥॥6७॥17४. -र्ा ज०ध२७व8वचे ॥॥०४१॥वेवा',
(7) 4 ! (0 008 ७७1१ ( 1१७७-81. पा69)025्ट 1800 फ़07-
81119 )_ पाहा 12 त्वियतेया, ञप्याळणी जड, हा. ऐएपाढझा
(1131101. 1)१98, १1.1७] ॥७()॥ 1)0((0 ९9110 (0 ]01] ॥॥१617 ॥॥16
1280018111 01 10 190 १६७1 (यावीत पीर्थपा हीय, ठावे 1/0-7170.
(१) ॥॥७४ (116 101)060०18) ]॥०1९58९त प10011101 1९४७7९1106
107 ॥1॥ (58९10). ५॥७४ ॥॥0७'७टत 810 909860 ॥]॥611861]7९05 06-
1016 11171 ॥108. ॥((61)]9 , ऐ)९€९४ ७९५९७॥ (0 8] खा 1१ ता 6201'७-
४१४० ]11708९0]10297 8पला] 88 ]ठखाते, 1188101 9110 889४101'.
र्ात, ७, १10॥200॥0८५',
क९९1101 1 1068) (0 1001111 प, 19 (18, 56४1065 11) 0पा' ७18110१115,
85 0070१0९060 80 ])'658011, छा'6 ॥$७]655 , 1 1101. 111]॥17'1005, (0 ॥[]1056
७100 11800 1100 190. 8 1071011111100800 5101 पि88ी 39100 «०98४
(118 00978 छते टा] 3) ४७८ ॥$6वे ७0 प्ण्ठावड वले 8568 छाप
6881151102 0008 एिर्याटुड ७्टघय68तच ७४ पाहणा कपल ७1०४ ठत्यी8 (0 76-
डवाचे हणा ७10600४७05 &5 010 डाटयती681100 छो], 106४ ए1प8
6081116 11 067611 छाव छ)90610 काले 8४०10 १180659 01 १४०"७1
(4.८ 1029068) 1110060 फ़७७ & ४७16178) ००0०५७५0५७ ० 0011101 8 प
686111 560४106868 फ6॥6 110. 5010810016 10 ॥॥]७ ४७1608) ७पा०)ठ, ७0
१0७४ ७)०प)वे ७७ 8१8] ८७० ४० 01७ &५७, ७५७1011086 ७० ठप७प७ ०
"७ 8001601706, 120 2 ह. हश, 5११ हकाल्कारला 9, 20०,
, [प पाळण 088९08 6 एप्प य 1070१1 0 क०7ओााकू
७8 1. 0108 63710768810॥ 11 0पा' ठ्णाट7९४७याठ] त 000167 "107७
प्रकरण २६ वं.] ब्राह्मोपासना ८०१
त्यांना मिळत नाहींत,७, आणि इतक्या तात्त्विक उपासनेत रंगण्यासारख्े
श्रोतेही त्यांच्या उपासनेस थेत नाहींत. यामुळे ब्राह्मांच्या जाड्या तात्विक
शब्दांचा श्रोत्यावक्त्यांकडून केवळ दुरुपयोग व अवज्ञा मात्र होते, असा
ब्राह्मांचाच अनुभव आहे. सामाजिक उपासनानासऱ्यांतील ध्यानाचा प्रवेश तर
कित्येक ब्राह्मांस अत्यंत अप्रयोजकच वाटतो. तसाच काहींसा प्रकार त्यांच्या
आराधनेचा असतो. पडित सीतानाथ म्हणतात कीं, 'आमची आराधना-
म्हणजे केवळ परंपग नव्हे, तो साक्षात् समाधीचा अनुभव आहे'.* पंडितर्णी-
चा अनुभव म्हणजे काय त तेच जाणोत, पण सामुदायिक आराधना म्हणजे
समाधि हा आम्हांस मिथ्यार्थवादच वाटतो. ब्राह्माच्या उपासनेस त्यांचे
सांप्रदायी फारसे कोणी हजरही रहात नाहींत, हे पूर्वी सागितलेच आहे,
मागे पान २३३, ३८७, ३८८, ६२२, ६२३, ६२४ पहा.
०7 18088 ७पो0ट 880४1008 18 8 8600108 0 ॥00प३श(5 ते 6३७8810118
०1 ॥)०प४]॥1(७8 0)817१०५७७€त ७४ ग० शर0०. (0 वेग'8०]७४ 7681186 6
०0]९०, ० क्र०॥8॥1 ले लली8 फ)०प 81% 0९11001018) 1670४0.
१०१९॥ 11९ ॥1०प्ट॥ ॥0]6 1100100 ०0. ज०्वे हात 1158 1613101 (0 प8
8116 (16 क०॥त काठी "एपा8 (0170पष्टा (1९856 6५6७018865 183 0१860
10पप ते ० ७6 1108 80891)00/ घ्यात तेटल्टि1€, ७0०७1७2 10 ४7९७
11(8]]60ए8] 8०1१॥.५ 171 1011९ क्र०801]07. छिपला ०18011 €91-
110 06 0891]6त ४१०४४१. "र, $ाढ श्या 1. ४. 7-8-926.
* ग] ()१] ल जाला 1७ 0९६३सते (0 ७९ द्या) ०९३1० 1० ज्ाटा'
७01९1९९७18 ग्रा 0 पाण 0ा 5 हयात 01३९७])९०0॥०७. . | 15 81151
1९०६१४० ४१० ०871100 ह ३ 818110 ])01 500) ४०10) एड 055 111008
0७शि०७ (1111150) 8 ७१७ ४० ते 17'३९॥०28))9 (0 ॥)0]॥७])॥ 1४, छाते एल.
080 ७७ ॥०७ 0ात तेशाखाछार्]0 80 र्जा धगाष्क, .. या. ॥४०७ १1810त आझ्याए
1378110 898119)88 11) ॥॥०0 1103988 तता डार ताड या शिखा) 18 0तल.
र्या त. वी. 6 हढक, 272९09९८९१ 87१११४७ 5०7७0) 8700700४00 /४०१०७(१०५७ १०. ७
& पुपराल२18७क 1तर ७०४७1] पा शश याणा; 80110 100७1७ घो ०06 (०
1011 0पा' टा "४९४७७11 ॥1] ७४०1 81111) 180 1110 8190119118 ])070101 0 ॥॥0 8017100
18 पा80180]0 ० णार ७7० 15णप०प5 छपत ठर ह्यात छरा0"० 1 8)०पावे
७ ४०"५ 810 11 1 ७७0 ]॥0 8102४म)०' त18]0॥३0ते पणा, --7. ॥/.
$ (2५7 ७7०७७१० 18 ॥0 11070 ॥१०७7७१॥१७७/७ 111 0"011189) ॥ए॥ ॥8850त ठा
8070007 ॥॥10 ४18101 0 ७0१. ण 5टव ॥४०७ ॥, ४, 76-5-207.
(४)...१८
< ०२ अवतारवांद [माग ४ था
ब्राह्म हे प्रपंचाचेच उपासक खरे, त्यांचा देवधर्म त्यांच्या प्रापंचिक
सोयीप्रमाणे ठराबयाचा असतो. त्यांच्या प्रापंचिक विलासांतील देवधर्म हा
फार तर एक अलंकार आहे. ती एक विलायती धतींची शिष्टाचार पद्धत
आहे. सुख आणि तेही प्रापचिक सुख हाच त्यांचा देव, आणि सोंदर्य हीच
त्यांची देवता, भाणि ह्या दोन्ही देवताची आराधना हंच त्यांच निःश्रेयस होय,
अवतारवादाबद्दलही त्राह्माचे निश्चित असे कांहींच एकमत नाही. नव-
विधान पंथ तर अवतारबाद कबूलच करती, केशवचंद्र
अबतारवाद हच त्यांचे अवतारीपृरुष होत? आणि साघारण-ब्राह्मांचे-
ही या बाबतीत असावे तसे स्पष्ट एकमत नाही. त्याच-
प्रमाणे श्रीरामकृष्णाद अवतारी पुरूषांच्या पुराणाक्त चरित्रांबद्दल नवबिधान,
" ०18600 0600 0161 ७8७८60 क1181 18 (16 118पा'0 01006
1)61४ (1181 फ6 ०781111) 9ते 107 80016 17'8988011 07 001161 कर€ 18४6
101 16061 १७]७ (० 2176 9 8818801009 8180617.
"॥6 0081४७९ ० प०॥व1 28 18 000प0्टाण, १टळा ही, 16. ३०व-
008118 810 1318011118 9817191९08 ६ फ़€ 0681110 889 (8 ग. 18
101107 पपा]प8......०त्त फ० ०७ हाण क्या ण्पा नाप फ०॥ते-
11668 पत61 ॥॥6 0108917 ०1 8 ७०७11४0 १1७ 0०1 1168. 1. 1160818
00181 क 8176 119]012 0पा ॥९]5टटालठा 001001) (00पा' ९3 तात र्ण
७118 0" 1160 18, 115690 ०1 प150 1, 510प]ते ७6, घ्यात 87186 10
७९७7 1191 1१0] ७०॥५७॥11]008 11090 18 फए क€ शोते शा, 80
6३18010111911)10 तप, (0 ४५७७०७ ॥1९ ६१९8101 क 8. क6
01811. -743, जब. 7, 0४७७, 8. ४७, 27-2-72927.
मागे पान ४१५१४१५ पाहा.
६ (क) 1४०७॥8ए 0106 (त १) (४3६ डोया) कां 1” १8६ 111160
8 181018) 111081718101 ०७. पा काते (0पा' या एक छते कपेर$णव 101)80
1९11811115 (० त९०)80"० 1113001 3 त
-- (००१७९१ ०/ ॥२७॥॥५॥॥/१७११७ 100 ॥/ ॥/ ४४%.
(6) "1९४ ७8] रा ण 1एश'58'४ 0० 118 तेटक्षागी (रप) '3) ९ केळुर्ण
१1७ "1४ 850९1'8 8500081011, ' 81'००९110 1)001 68118 111111 "(20 11811 1९०७1७१
खाते 'त.0॥0 ) झ्याते "१188001. कते धार फाय या लो 10 तात 18 ॥७६
क"७९18९]४ 88 1 १७३ भा, 18 0य'0१ 70४७॥0७॥॥७]]४, 85 11. ७९6 ६ 8110110.
---“ा'0५७७/) ॥/, ८9
भ्रकरण २६ वें.] अबतारकथा ८०३
अआदि-त्राह्य आणि साधारण-ब्राह्य यांचे म्हणण मिन्न असून त्यात कांही कट्टे
'स्ताबक, कांहीं कट्टे निदक तर कांहीं उदासीन दिसतात.
(०६2९8010१8 (7९०0८४७४8१ 170209 :- (100 0 1090 1915208 9088९88101)
0 6 १118९] 8(2 हु8 ता दैर्पी€९0९॥. ४४९७ 910 8001601168 (0
8४७ 801160 38]९0०/. 07 06, 0 118 ९ला1]105 ]७॥४0118115 11811-
९७ 11 1पार्ा8ा) ९001818061 11) 81] 18 6690160 601602४ ४० 10
प) प ए त्याते (0 60886 ६. 11210 0१67 ७ 010४8.
1, ॥, /-/-2/.
ण) 1१०1०१] 50प(1णा5 8 11९2 7००01९2118 189070 ७6९1 णील'€त
11) 116 ७४९8७ 01 (11286 ४011111018 17600176१8, ३० 801७765, 10
१00९४882९0 07 ॥656९012617 ९81 10130 (0 प्राव]76 911 शात पा110४ 11101068-
8101) 01 ॥॥७ ॥160 01 8 ]९०७]७ (1)1 (12860 18१6 फ0४एन्१ (1011861४68
11(0 ॥18 60186010प81688 01 [16 ॥1868९8 तयाते (७6 फ०पाया-णिय
1110 [16 ए6७॥"४ पातर ०01 0प7) वैठ्पाहहीट त. 8००18) ]र16,. शते
19 18 फो (116 1081490) 80 ता १४1७७1६8७1 18076 १016
11 111१080191), 109119, 818, 1,8181111801), ३181111911, 1९11811118,
कापा, 1311811018, 9811 98११0१ घात 0९ टाळा ०678 180 € 0९-
60प 8 (116 ]7०७९7(५ ०. ॥॥6९ ७6०७]७. ॥16४ 119806 060०पा€ (]6
0०९6५ छते तीही ३७ ७ फश'8 01 ६1) जाताच, 80 एो8झा 6५]एशा ७०
८116 ]॥68611 (1116 ॥]॥॥6 1681815 0०1. तरित्रातेपाडाणा छते 81] (01९2
0पाते खली एिप्ीह ाठ्या ७1३१3 (0 १680) ट०्णप१3१)ा९11001"'8(6 (16
8७17118 01 11686 161068 01. प्प्रावेपह)1 9 िठ्पा'6७ 07 10681
11125, १९९॥७, 0101276018, प्र911008, 1198675, 1911168, ॥0०]:61'8,
8018, 07०1161758, 818015, 11085, 101)1605९'5, ४0""911[5 81) 1156
घेते 0611068 17 0पा' 110061 क०॥त ०्पष्टा) 6 ४0806 01 ॥॥1686
1॥8816110160865--111€९86 6108 01 ६10601 [गता ॥॥69 700॥ ॥॥16
16208 01 7९१७1 1१8१2 पू 12 ७७७. ७1001 1116 ]168611.//
-॥/, १. ॥, 12-2-:7,
(७./ 'िर1110911.101) 00 [108)111013प्रालार्खाजणर त एस पाडा ॥ा पा) 00.
७]) 7901081 1011010136 - 11. ४० />2,
(८) 1० ॥९ 010 ऊण 0 &8शा िक्का) 13 000 0 1101110851 1111111110, वेण्ला
3) 01193 1) 101108) 111500", ह ---॥00 ४५७ विळढ७)७ 116 “2. ॥/. 10- ४-४
(७९) 1 (१18180))8%ा' छा) 153 11) 8ऊ0पा वया ४ 111४8 ० ७)०प, ला, पा"
८०४ एकांतवास [ भाग ४ था
प्रवृत्ति आणि निवृत्ति यांवर बोलतांना आजचे ब्राह्म प्रवृत्तिपरच अघळ-
पघळ बोलतात. ते एकांतबासाचे विरोधी आहेत. त्यांतही ते साधकांची
व्यथ दिशाभूल करीत आहेत.!. राजा राममोहन हे
प्रव्रत्ति आणि एकांतवासाचे फार भोक्ते होते. देवेद्रनाथ आणि रवींद्र-
निवृत्ति नाथ4' हे तर एकाताप्रियच पुरुष होत, केशवचंद्रांचे
साधनकानन एकांतवासाचेच महत्त्व दाखवित.६ ब्राह्मांचे
पाश्चात्य गुरु थिओडर पारकर हेही एकांताचे महत्त्व फार आहे हे कबल
करतात. तात्पर्य, साधकाच्या प्राथमिक स्थितीत त्याला एकांताच महत्त्व
फार असते ही गोष्ट स्वानुभवाने सिद्ध असतां कित्येक ब्राह्मलेखक भाजी-
मार्किटांत आणि कचेरीत, गल्लोगल्ली आणि घरोघरी इंश्वराचे सान्निध्य
७0 11.17), [119 10509 १ ॥०॥ ७णा ७00 ट्पा रज 1)लचछ एतपल्कणा 1199
टा 81 1त०७ ७. ९ लाटा [कफ या 10०1005108) छते. 1109) १० छा
0 ७ कापा ० 1681 118019, उच्चा) क. 01108 50९७0 1181 1018 1] ७ ७181)
७ 1100७ ७ 1810129 प्यावे खि ० ल्यासापका णा ह्यात 1ल0"प०1018 (10
8] ७४७ 0 ७ 1108111107 118एप'0) ७ 10 1700२081१1 111550५,
"ण ९४ ०७का॥ ३ ॥९११०१७0 ११0१ १७१७७९ /० 79,
(९) 120005 1.7० ७0116 ३० ७1 7०00७0 (10590 1७५० 1)पा'एळ
01 [110१)1010 ० 0 ऱिकायाकाळा) ॥वच ल्या स्काल्चि1त क ७काकि१०"७॥॥1॥०
10 8४९७1०७ 70 रा 5०) ७० )15 0७1) 110]. ते १७01, 118 [वाटपाचा
101711) ७ ७०४111) -- 1070 दत्ल १९ ७७(/ / ७१ ०/ ॥८॥1११॥५ ॥/, ८,
र फठी6 पाला ल 1९ ७7९660१. ४ट& धा ऐ७पागा९३१्ट 0001180708
11 1118 0089 01] ७10) 16 ला. 07 कण 18 क्र07801, 1101]€
०पप892शट ७71७ 8116100 116911 107 (16 80ए]. र. अ. ४-४-४/.
(५) माग पान ३०४ पहा.
(४) प्रवृत्तीचे फाजील स्तोम माजबून प्रवृत्ति हीच जीवनाची इतिकतव्यता असे
मानावयास भारत तयार नाही, "ण रॅवीद्रनाथ.
3 मार्गे पान ३८० पहा.
[11140 8)8$6 19 18४०6 ]180९5 10" ७0४५९ क्ा161'€
8]0160 1 0101९0 0001107010 फां ४ 0४11 168171 810 060 811) ......
1161 71 जशा. 10 9 165 ७1806 1 80]2 881006 शी'ठ्या 1116 768 (0.
औीयीत 91 "718661 ७1७0९ क1161011॥ (0 ३101९00. 17४8611 ७०९1076 ग्राऊ
७०१, -णयथ्ल 21००१०८ काटा 1.20, 256-5-24,.
प्रकरण ९६ वें.] इईंशदशेन ८०९
प्रत्ययाला येतें असे पाल्ह्याळिक वर्णन करतात ते अत्यंत दिशाभूल करणारें
असते असें आम्हांस वाटते.3 बायकोच्या आलिंगनांत व मुलाच्या चुंबनांत
इश्वर भेटतो म्हणणे म्हणजे सामान्य बुद्धीचाही उपमर्द करण्यासारखे आहे.%
त्राझयांच्या लेखांत असे अर्थबाद आणि अर्थशन्य पाल्हाळ, अतिशयोक्ति आणि
स्नानाला ज्ञ ----:>><>-- - प-नप-पपनापलक्ण*
॑॑. शाटकफ€त फ्रा ०. 001७ 76 10४०५७ 160801ए8)]8 01
1प1181 8001605, ७पा; 81) 0012७ | 16 ०0. छते ४1] €2४७01610608
लज र्पट 968 ०0-00" ि२१809ट 3) १8 घोग्या्टा पाला 7लीाटा0प8, पा 18
श्या ७. 16 त000 1168 ध्ियाण गोडात 0 ९७ 0191) 1310 ॥)8
८९01910 01 (16 1368पप]... ... करा 000९ को10० 7689118568 ॥10 110911112९
01 तार्|ठ हात 2 शाहाखा ठी ९ 8प]06॥6, ७6 १०६ जा 86याष्ट,
6911012, ७४७2, ते ए0पले 2 19७1081 001७०७ 17 0पाः' १६१
र्ग ४16 10 11606 8018811018 ऐप. 8918] 65160711610९8-780
४५1७ 1017 1110 1१8३82 ९ण्णाठांत28 का) 0081101112, ९110911611 18
71१6011168] का] ७१४७, त ॥॥6 क)016 112 18. 0९0 8७6त 0४
1021011160 806. "1220100 कवे '४०्वेशा ॥वव.४७, २27, 22//,
$ () आम्हीं बिशेषस्थानी विशिष्ट भाषाविन्यास्ताने ज्या मादक भाषावेगाचा
अनुभव घेतो तेंच अध्याट्मिक साफल्य असे चुकीने समजतो पण ते एक प्रकार
संमोहन आहे असं समजावें. -र्रवींद्रनाथ, शान्ति०, भाग ५, धर्म.
(०) ७१० 1187० ०७पा' 1115591018 छाते ्पा' 1118310101108, ७४७ काग'811५0
ह)०७110 1००७प7”०७, ७४७० ०७९]०॥॥७० छा 1ए०'७७'103 र एपा' एक पसा, १७ 1७०७
०प४' ०710१10815 818 ])७1]1॥]0(७, एग छी 811 ७० ४००्या ७७ ७०१] ० ७०७
870, 1170270०58 18 ॥8वी$ ४191010. ॥॥० जाण या डयाएण्का] 15५०100 110९) ९टॉ,
७१, ॥1॥60 1801100 ० ॥॥0 ]1'०४भा ००० (उणत,
"णा ह. ॥) ८-1 02 ७३६९ ७5० ॥७ ८४, ॥) 26--.276
" 11० 6७९1191068 ॥॥0 ]100"पा 2 (0पले ल ॥॥७ 1)1एपा8 91010
51) 116 (6110061 81 त ४॥७०७॥०७॥७(७ 6811017806 01 118 १९81 110 छते
"160108, 8110 1 160 8७९00 ४18868 01 118 0210४6१ ल1]त7€0.
दट! दाल व्वा ताक 208
८०४ शब्दच्छल [ माग ४ था
क्िष्टता, विसंगति$ ढोग आणि धदेवाईकपणा यांचे मासले ठिकठिकाणी पहा-
(८) अशा प्रकार संसार, संसारसांख्य, कम व जीवन ह्यांना ब्रह्मप्रासीशीं
संलम़ करणे हेच समाजर्चनेचे ब जीवननिवाहाचे आद्य रहस्य आहे,
भारतबषाने समाजाला अशाप्रकारे बद्ध करूनच मानवी आत्म्याच्या मुक्तते-
चा प्रयत्न केला आहे. त्याने शरीराला अपवित्र समजून त्याचे कधीही खंडन
केले नाहीं, समाजाला निदय्य समजून त्याने त्याचा कधीं उपमदे केला नाहीं,
जीवन हे अनित्य समजून त्यान त्याची कधी अवज्ञा केली नाहीं, तर सर्वा-
लाच त्याने ब्रह्ममय लेखले आहे.”
(७) विषयात निमम़ राहूनही ज्ञानद्वारा ज्याप्रमाणे संयमन करतां येते, तसे
विषयसेवनाचे अभावीं होणार नाही. विषयनियुक्त असल्यावांचून ज्ञानाला-
ही पूणता नाही; आणि ज्ञानान जो संयम होत नाहीं, त| पूण संयमही पण
नव्हे, त निव्वळ ढोंग बव पोकळ अभ्यास आहे.”
(८)शकर ही त्यागाची व अन्नपूणा ही भोगाची मूत आहे. उभयताची
एकतानता होईल तेव्हांच सपूर्णतेचा आनंद प्रगट होईल.
(व) जे केवळ ब्रह्मविद्यधतच गढून गेले आहेत, ते त्या अविद्येच्या
(अंधतमा)पेक्षाही मोठया अधकारांत प्रवेश करतात.
हेच रवींद्रनाथ पुन्हा असही म्हणतातः--
(८) यासाठीच त्याग, दान, तपस्या आणि दुःख यासाधनानींच आम्ही
गंमीरपण आत्मलाभ करू शकता. सुख, आराम आणि बिलास याचा त्या-
संबंधी काहीं उपयोंग होत नाहीं. दुःखाशिबाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने
आत्मगाक्तीचा आपल्यास परिचय होऊ शकत नाही.”
(1) सारांश, मातुस्नेहाचे मूल्य दु:खांत, पातित्रत्याचे मूल्य दु:खांत, वीयोच
मूल्य दुःखांत, इतकच नव्हे तर पुण्याचे मूल्यही दुःखांतच आहे.”
(५) दुःख, विपत्ति, मृत्यु आणि भीति हीं तुझ्यापासून दूर ठेवून तुला
जाणतां येईल काय £ नाहीं ! तसे घडणे शक्य नाहीं, ---ऱतुझा मार्ग हा
निःसंशय आरामाचा नसून दुःखाचा आहे.”
६ 0110180101 (३0त, 1100 (० "९68 86 016 [3001181 व1880ए81189९0%
811 0,001818 00 फली ]88टार्लटा'3 80 5)]000* "006४. एप 81897७ ]1176९ला.
पाटा 00प0 8, 08४ ४16 ७०फाते (0 कै ४०, फार 1९४ 16861 100 ७86 0४
प्रकरण २६ वं.] लाघवीपणा हल
बयास मिळतात. रवींद्रनाथ बोलूनचालून कविच, $ केशावचंद्रांसही रूपक,
अतिशायोक्ते इत्यांदे अलंकारांची मारी होस असल्याचें तेच कबूल करतात.
घर्मासारख्या गंभीर विषयावर लिहितांना ब्राह्म पुढाऱ्यांनी शब्दांचा उपयोग
याहून अधिक कसोशीनेंच व विचारपूबक केलेला बरा, असे आम्हांस तरी
वाटते. कारण यांचे उद्गार हेंच पुढे त्याच्या अनुयायाचें धर्मशास्त्र बनते.
असो. ह्याप्रमाणे घर्मासंबंधी विचार झाला, आतां सामाजिक सुधारणां-
संबंधी ब्राह्मांची कितपत एकवाक्यता आहे. ते पाहूं. वणाश्रमधमासंबंधीं
88%, (116९9 1109, ४11) छु 9))०पॉ: ७1 ९६७11७० 1) ७118.60ए0'1100व 3 जपते (01९३
118४ 06, ७16112 8४007१0018 07 पािए0पा'$७0]126 णाल एाप०८ पिप्री] शिला?
"०९०४1०७, 11 (11९9 816 (९]९०.८५ छाते त३[)11(6ते ९१ उ्यपर्ञा, ७) जा 8100
७1]0 ॥०[)७७ 11 "९४ 1156४0 06०0062 1१1])पा'७) (011९४ ॥)प4७ ])0७8ला ४७८० 016178
प", त ट)टा81० ताडपा)1ठा छालाट 0)1९1186)४6१ (110५) 1पवॉ, 800186 0ीी6ा'8
10 ९11४७७ 10760 81 12)100%91॥11]1)० 115 () [॥व, पाला 11])9 गाळे 06९0106
18)50 81) एला ॥हढछा(७ 1151)001100861*
2070४९7 0/ १९१७ (/॥(6१०॥७ 8९१७ 7.7 12९0270007, 7678.
२ (४) आमच्या दुःग्व-जीबनात तूं आपल्या ग्रहसूर्यनक्षत्रवाचित महा-
सिहासनापासून आपली लीला पूण करीत आहेस ! हे राजा, तूं आमच्या
दुःखाचा राजा आहेस.”
(७) अपूर्णतेचा गोरव म्हणजेच दुःख, हीच अपूर्णतेची संपद ब दुःख हेंच
त्याचे भांडार होय, --- ह्या दुःखाच्या ऐश्वर्यात अपूर्ण जीव पूण स्वरूपाशी
आपल्या अहंकाराचा संबध स्थापन करतो व त्याबद्दल त्याला काहींही वाटत
नाही.”
(6) या कृत्रिम ब कोलाहळमय अवडंबरातून तूं आम्हाला त्या पवित्र
हृश्याकडे घेऊन जा बरे ! कोठे तर ज्या घूडिशय्येत नम देहाने तुझे साघक
बसळे आहेत, जेथे तुझे सर्वत्यांगी सेवक निष्ठुर कर्तव्याच्या खडतर मार्गो-
कडे घांबत सुटले आहेत ब ज्या ठिकाणी तुझे वर-पुत्रगण दाख्याने निष्पिष्ट
ब विषयाकडून परित्यक्त झाळे आहेत. हाय, हाय ! देवा ! त्या ठिकाणीं
कोठली दीपच्छटा... व कोठले मणिमाल्य; पण त्या ठिकाणींच तेज ब त्याच
ठिकाणीं तूं आहेस.!' ---खींद्रनाथ, शान्तिनिकेतनमाला, मराठी भाग ५.
1 मागे पान ४०८ पहा.
॥ मागे पान २७७]॥२८०॥२८१॥३७९॥४२६|४७% पहा.
८०८ चातुवण्य [ माग ४ भरा
बिचार करतां राजा राममोहन यांनी आपली ब्राह्मण जात संभाळण्याकरितां
शोबटपर्यत काळजी घेतली. त्याच्या राजबटींत ब्राह्म-
सामाजिक समाजांत वेदाध्ययनाचा ब आचायंपदाचा अधिकार फक्त
सुधारणा ब्राह्मणांसच असे. ते बिलायतेस गेले तेव्हा त्यांच्याबरोबर
ब्राह्मण स्वयपाकी वगेरे होते, जातिदशीक यक्षोषबीत त्याच्या
गळ्यांत अखेरपर्येत होतेच, आणि त्यांच ओध्वेदेइिकही परदेशी शक्य तितके
शास्त्राक्तच झाळे. देवेद्रनाथ % व केशवचंद्र हे दोघेही जातीने कुलीन
ब्राह्षणांपेकी नव्हते. तरी चातुवंण्ये मोडावे, असे दोघाचेही मत नव्हते.
रबींद्रनाथांसही वर्णाश्रमधमांचे !' महत्त्व मान्य आहे.
आजच्या अनंत पोट जाति ह्या दशोन्नरतीस विघातक आहेत इतकेच
त्यांचे म्हणणे आहे. साघारण-ब्राह्य मात्र वणांश्रमधमांचे पूर्ण विरोधि
आहेत. पण त्यांचे आचरण त्यांच्या विचारांशी बरेच विसंगत दिसते.
केशवचंद्रांनी अब्राह्माशी सोयरीक जोडली याबद्दल साघारण-ब्राह्ांनी
त्यांच्यावि्द्ध मोठाच गिल्ला केला, साधारण ब्राह्माच्या अनुष्ठानपडधतींत
“ आमची मंडळी ?” ( (ळणणप४) “ आमची मंडळी ” असरा
पदोपदी त्राह्षजातीचा अभिमानपुरःसर उल्लेख आढळतो. सोयरेसंबंध ब
घरोबा जोडताना कुलशीलाची जी चिकित्सा करण्याबद्दल पडितांनी सागितले
आहे त्यातही होच भेद-बुद्धि दिसून येते, इतकेच काय, पण त्यांच्यात स्वतांच्य)
अभिमानाबरोबर इतराबद्दल द्वेष आणि तुच्छताही दिसते, तात्पय, समान-
9 ]1)७आाता' ४७00 ७6७16४6 ॥॥8॥ ]॥०७फ७४७' 60 6886
1012191, 36, 1101000178 0 0७७ 997181 ०४६ ॥०. (0 00 णशा लत
1 6 ट्य'2००80811068 07 ॥]11086 १89७७, (0 शां ४ ए७, ० क98
०७०४९0 (० ॥॥8171१2605 0९७९७ ]७०७16 01 वर्णी 6611 ०9868 ; 91१
॥९ ००पणवे फळ खतेपा'९ ॥॥6 ॥00प211 01 काते०फ 10-009177१26.
४ दिवसाची ज्याप्रमाणे पूवाण्ह, मध्यान्ह, अपराप्ह व सायान्ह अशी
चार प्रकारे स्वाभाविक बांटणी झाली आहे, त्याचप्रमाणे भारतवर्षाने मानवी
जीवनाची चार आश्रमांत विभागणी केली आहे. ती स्वभावानसारच केली
आहे,---प्रथम शिक्षण, नतर संसार, पुढे संसारमुक्ततेची साधना व अखेर
मुक्ति. -ण तान्तिनिकेतनमाला, भाग ५, प्ष्ठ १५६.
प्रकरण २६ वॅ.] जातिभेद ८०९
धघमी माणसांनींच परस्परांशी रोटीबेटीव्यबह्ार ठेवावा हे तत्व साधारण-
ब्राह्मांसही जर मान्य आहे, नव्हे आवश्यक वाटते, तर हे समान धर्म जन्मस्थ
जातीवरूनच ठरविणे सोयीचे व सुरक्षित आहे, हे आम्हास तरी अगदी
उघड दिसते.
जाति गुणकमावर ठरबाव्या असे कित्येक म्हणतात, रवीद्रनाथांसही
जातिबंधन लवचिक असावे असे बाटते, बणातराची व्यवस्था पूर्वीच्या स्मृति-
कारानीही लाविली असेळ, पण आजच्या स्थितीत ती गोष्ट अशक््यप्रायच
आहे. बिश्वामित्राचे उदाहरण वणांतराचा पुरस्कार करणारे नसून बिरोधीच
आहे. वणांतरप्रासतीसाठी त्यास केबढ दिव्य तप कराबें
जातिभेद लागल वब त्यासाठी समाजांत केवढी अद्शाति उत्पन्न
झाली, हृ लक्षात घेतले म्हणजे गुणकर्मावरून जाति
ठरविणे नुसते कठीणच नव्हे, तर अत्यंत बखेडे व भाडणे माजविणारे होईल
ब त्यामुळे समाजाचे स्थेय॑ बिघडून कायद्याचे व व्यवहाराचे निरनिराळे असख्य
गुंतागुंतीचे प्रश्न उत्पन्न होतील हे उघड दिसत.साधारण-त्राह्मासही गुणकमांवरून
जाते ठरविणे शक्य वाटत नाही; तरी ब्राह्म " अब्राह्म अश्या दोन तरी जाति
ठेवाव्या असा त्यांचा विचार दिसतो. आम्ही प्रारमी महाराष्ट्र ब्राह्म ब बगाली
ब्राह्म यांची जी तुलना केळी आहे, ती महाराष्ट्र ब्रा्मास कदाचेत् रुचणार
नाहीं, असे आम्हांस त्या वेळीच वाटले. ते म्हणतील काँ, देवेद्रनाथ कितीही थोर
असोत, पण डा ० भांडारकर हे आम्हांस त्याच्याहूनही थोर आहेत. आम्हांस
हे महाराष्ट्रीयांचे म्हणणे एका दृष्टीने कबूल आहे. ती दृष्टि म्हणजे हाच की,
महाराष्ट्रीय ब्राह्म व बंगाली ब्राह्म यांचे स्यथमाव आणि मनोरचना इतका भिन्न
आहे कीं, त्यांच्यांत तुलना करणेच कदाचित् चुकीचे ठरेल. हीच गोष्ट दुसऱ्या
शब्दांनी सांगावयाची तर बंगाली ब्राह्म व महाराष्ट्रीय ब्राह्म यांची परस्पर
जातच बेगळी असेच म्हणणे ओघास येते. तात्पये, ब्राह्ही जर समानधमी
असूं शकत नाहींत, तर साऱ्या हिंदुस्थानांत बळेच एकंकार करून अखिल
हिंदुसमाजाची एक जात करू पहाणे हे व्यर्थ आहे. हिंदुसमाजच काय पण
अखिल मानवकोटीचीही एक जात झालेली पाहण्याचा दिवस पुढे कधींच
उगवणार नाही असे कोणीं सांगावे. पण तसे कर्धां व्हावयाचेच असेल तर त्यास
अतिदीर्ध काल लागेल ब त्यासाठी आरंभ पोटजातीच्या एकीकरणापासूनच
८१० ६ जो भेद विधीने केला [भाग ४ था
झाला पाहिजे. तसे न करतां चारी वण आणि सारे धर्म यांचा एकंकार
करण्याच्या घिसाडघाईत भेद कमी न होतां ते वाढून सर्वत्र अनास्था ब
बजबजपुरी माजेल यांत बिलकूल शांका नाही.
जातीजातींतील भेद मोडण्याप्रमाणे स्त्री-पुरुष यांतील भेद राक्य तितका
कमी करावा असा ब्राह्मांचा प्रयत्न आहे.” स्त्रियांना सवे प्रकारे पुरुषांप्रमाणेच
शिक्षण देऊन व स्वातंत्र्य देऊन पुरुषांच्या पारतंत्र्यांतून त्या मोकळ्या कराव्या,
याचेच नांब अबलोन्नति असे ब्राह्म समजतात. प्रोढाचे प्रीतिविवाह, मिश्रविवाह,
विधवाविवाह, घटस्फोट किवा अविवाहित जीवन हे सारे स्त्री स्वातंत्र्याचे
प्रकार होत साधारण-ब्राह्यमांचा हा फारच आवडता विषय खरा; पण या
बाबतीतही ब्राह्म पुढाऱ्यांचे एकमत नाही,
राजा राममोहन यांनीं सतीची चाल बंद करावी व स्त्रियांचे वारशाचे हक्क
वाढवावे एवढीच अबलोन्नतीसाठीं चळवळ केली. देवेद्रनाथ यांच मत मिश्र-
विबाह ब पुनर्विवाह यांस बिलकुल अनुकुल नव्हते. व
अघलोन्नति केदावचंद्राचही मत या सुधारणांस अनुकूल होते असे
नाहीं;* उलट पुरुषानींही पुनविबाह करू नये ह्या
विचाराचे ते होते. साध रण ब्राह्मांचे आजचे अध्यक्ष पडित सीतानाथ याचे-
ही मत असेच असावे अस वाटते. पुनबिबाहास अनुकूल असे त्यांचे विचार
निदान आमच्या वाचनात नाहींत. स्त्री-दिक्षणाने पुरुषी ब्रायका निमाण
केल्या ब त्यांचा कुटुंबास व जनतेस काहींच उपयोग नाहीसा झाला, मातृपद
त्यांना नकोसे झाले, बाल्युश्रूषा वगरे स्त्रीधमास त्या पारख्या झाल्या. अशी
रवींद्रनाथांचीही तक्रार आहे, नटनथटन सायंकाळच्या मजलसी, मजवान्या,
नाच, सभा यांत मिरबावे व लोकांचे लक्ष आपल्याकडे झोहून घ्यावे अश्या
* [1 एला (जा) गाहाछट०९8 ७० 1100 जगा छा७ (फ० आष्ट्राप्याष्ट
९011111168 ( पियातेष-वत 1111) छ0प[त 10 ]त्राप. [(0ऱलागीठा या 10एपार्ट
1"०18(1011811]) 11 110 ॥11॥७ 111) 8०, 10 [०७ प )98ठाखा ण 130 प100'9))])0 ट्या -
गा 1110103, छत टकऊ०$ 1111016 1158 159 1010 जा) 5पा'0७६५४, हात. जाताच ठा
0९९010 8 ॥७1101 11 1110७ ॥"ए७ इभआा&5० ७ ॥[])]0 ए७"॥ एप उपल डाला.
-- ४» 2४. 26-6-४7.
| मागे पर २२७१२४४ पहा.
- मागे प्रष्ठ २७९ पहा.
प्रकरण २६ वें.] काय मिळविलं ? ८११
भलत्याच महत्त्वाकांक्षा स्त्रियांत उत्पन्न झाल्या. स्त्री-धर्मांचा विनय, मर्यादा
व घर्मशील हीं सुटली. हिंदी बाटलेल्या बाया किंबा इंग्रजी नित्य कुमारिका
यांच्या हास्टेलांतून इंग्रजी पद्धतीने त्या राहूं लागल्या ब॒दिकुं लागल्या.$
प्रीतिविवाहासाठीं वशीकरणाचे घडे त्यांस शिकावे लागळे. अक्णा रीतीने
ब्राह्मांनी आपले स्त्री-स्वातत्र्याच्या युगास प्रारंम करून आज तीन पिढ्या झाल्या.
आतां पदवीधर ब्राह्म-स्त्रयांची ब्राह्-समाजास स्वतंत्र जोड मिळाली आहे,
हे सर्व ठीक झाळे. यास बाइट म्हणण्याची सुशिक्षित समाजांत आज
सोयच नाहीं. पण तूर्त ब्राह्मांपुरताच विचार करतां आमचा ब्राह्यांस असा
सवाल आहे काँ, स्त्रियांस स्वातत्र्य व शिक्षण दिल्यावांचून देशोद्वार होणे
केवळ अशक्य आहे, पुढील पिढीच्या ज्या माता होणार त्यांस इतिहास,
भूगोल, गणित वगेरे विषयाचे शिक्षण दिले तरच त्या सप्रसू
फलनिर्ष्पात्ते होतील,नाहीपेक्षांपडय़ांत डांबलेल्या व गुलामाप्रमाणे घरांत
राबणाऱ्या स्त्रियांच्या पोटी सुप्रजा |नमाण होणे ऊशावय
होऊन आमच्या ह्या देशाचा घोर अधःपात होईल, अश्या फार गंभीर 'घोरणाने
ब्राह्मांनी स्त्रियांची झपाट्याने उन्नति केळी, तर आतां गेत्या शंभर बपात
ब्राह्म पुढाऱ्याच्या तोडीचे सुपुत्र, पदवीधर स्त्रियांच्या घरोघर किती (विही [निमाण
झाले, ह्याची माहिती त्यांनी येत्या शठसावत्सरिक उत्सवांत ब पुढे वेळोवेळी
अवश्य प्रासिद्ध करावी, मात्र ती गेल्या जमन युद्धांतील बातग्याप्रमाण (दिष्टा-
चारान मंजूर केलेल्या असत्यांनीं भरलेली नसावी !
तसेच राजा राममोहन ह्यांची आई, देवेद्रनाथांची आजी, केशावचंद्रांची
आई, आनंदमोहन यांची आई इत्यादि अनेक अशिक्षित ब्राह्ममाताचे धर्म-
शील ह्या पदवीधर बायांपेकीो किती बायांत उतरले १ तसेच या बाल्विवाहित
ब्राह्ममातांस दार्घायु व सुप्रजा याचा जो लाभ झाला तो अतिप्रोढ वयात
१ 6 पाठ छयए08 या ताठ वि क्ला'0, ३ "णय छत ह्ा11]108, घाताचिला1ए0
टिपा 08 ४० 10 1080110 1) &0टाच्यो ]क1०७ तयाते आटा 8111110118 0 गला 15
11810) 11.07 क्यात वकााट पाट "णा /270॥700 (वत ७, 2७
8 छेक्काएक ४1७1118 ७ 1तु०]६॥9-- फा 8 लाखा णि 8 एषा ल्कात्य्-
पाजा र्जर हाफ प]) याया होत. पड 0ण्कझा करणा क्षाणताटणाल5 “010010९
७००0'वेत0४् 00 ॥र्ण0०110च ७७8७७; ७४॥॥0ए 1४ 7०0०0७1110 0 ९०80०10168 क्यात
1000838171] 80110 ७॥७ 81211015सत 11 10011, --170710060)7000, ९ ॥४७॥४॥॥०१७॥८
१९ यशस्वी विवाह [भाग ४ था
प्रीतिबिवाह केलेल्या किती पदवीधर स्त्रियांस मिळाला १% केशवचंद्र, प्रताप-
चंद्र, शिवबनाथशास्त्री, राशिपाद बानर्जी इत्यादि कटर
नव्या-जुन्या स्त्रिया ब्राह्म-पुढार््याच्या बालविवाहित ब छुन्या चालीच्या, अरि-
क्षित स्त्रियांनी केवळ पतित्रताधर्मास जागून पतींचें सहकार्य
( त्याच्या पूर्वसंस्काराविरुद्ध व सभोवारच्या परिस्थितीविरुद्ध ) ज्या निष्ठेने ब
निरहंकार बुद्धीने केले त्या मानानें प्रोढविवाहित पदवीधर स्त्रियांचे बरील प्रकार-
च्या एकनिष्ठ सहकारितेचे प्रमाण किती बाढल आहे? विदेशी ग्रंथांच्या आघारे
अमृतत्वावर पचबीस रकाने लेख लिहून आपल्या परप्रत्ययनेयबुद्धीचे प्रदर्शन
करणाऱ्या ब्राह्मावदूषींची सख्या वाढली असेल, पण “' माझी थोरली सबत
पतिसनिध गेली, मलाही त्याचेजबळ गेलेच पाहिजे, ह्या आमचा पतित्रतांचा
धर्म आहे यांत तुम्ही ढबळाढबळ करूं नये! ” असे राममोहन यांस निक्षून
साधून भडकलेल्या नवितत जळणाऱ्या दोन प्रेतांबर जाऊन शांतपणानें
निजणाऱ्या त्या तरुण स्त्रीची अमृतत्बाबरील निष्ठा किती पदवीघर स्त्रियांत आहे!
पंडित सीतानाथ तत्त्वभूषण म्हणतात का, प्रोढपणीं प्रीतिविवाह झालेल्या
सुशिक्षित दंपत्यात जो उत्कृष्ट सलोखा रहातो, तसा बालपणी लग्न झालेल्या
जोडप्यांत रहाणे अशक्य आहे. बालविवाहित जोडपे कोठें
यशस्वी विवाह सुखाने नांदत असेल तर तो अपबाद होय. पंडितजी
कोठून परमुलुखांतून हिंदुस्थानांत नवीनच आले असते,
तर हें म्हणणे कदाचित् त्यांस शोभते! कारण त्यांस गुरु शोभणारे बाबू
प्रतापचंद्र मुजुमदार यांचे विचार याच्या अगदीं उलट आहेत. आणि
जगाचा अनुभबह्ी तसाच आहे. पण हे जाणूनच कीं काय, आतां कोणी ब्राह्म
असेही प्रतिपादन करूं लागले आहेत कीं, पतीपत्नींत सलोखा राहणे यांतच
चारही लाचे खर यशा नाहीं. पूर्वीच्या पद्धतीच्या दंपतींत सलोखा राहात असला
तरी तो बायकांच्या भेकड अडाणीपणामुळे असेल. आणि नवीन शिकलेल्या
जोडप्यांत मतभेदाचा विजोड रोज होत राहिला तरी तो वैयक्तिक अभिमाना-
मुळे असेल, त्यामुळे पहिले लयन सुखाचे ब दुसर अयशस्वी असें म्हणण्याचे
हा. -___-. >> ०-० ब-ट------4-----३:-८-८---------
अँमागे पान २२२ पहा.
| मार्गे प्रष्ठ ४७६ पहा,
प्रकरण २६ वे.] स्त्री-शेक्षणाचं अजीणे ८१३
मुळींच कारण नाही.” तात्पर्य, आमच्या स्त्रिया आमच्याशी सलोख्याने न
राहिल्या म्हणून काय झाले १ त्या भाविक नसल्या म्हणून काय बिघडले! त्या
पुरुषी बनल्या म्हणून त्यांत गैर काय आहे १ त्यांच्या ठिकाणी तेजस्वी
घुरुषांस जन्म देण्याचे साम्थ्ये नसले म्हणन काय अडले १-ते कांहीं असले
तरी आम्ही आमच्या स्त्रियांस पुरुषांप्रमाणे पंडिता आणि बारा खाल्लेल्या
पाडसांप्रमाणे स्वतंत्र करणारच करणार असे म्हणणे हा टरग्रह आहे. ही
आत्मब'ंचना आहे.
स्त्री-शिक्षणासबंधींही केशव चंद्रसेन, रवींद्रनाथ ब पडित सीतानाथ यांचे
विचार अगदी भिन्न दिसतात. मुलाप्रमाणेच सर्व प्रकारचे शिक्षण मुटीस
द्यावे हे साधारण-ब्राह्माचे मत मृळ ब्राह्म-संस्थापकाच्य|
स्त्री-शिक्षण विचारे फारच चमत्कारिक दिसत. व त्याचे दु'्परिणाम
आजही दिसत आहेत. पुरुषाप्रमाणे विद्याव्यासग आणि
स्वातत्य याची एकदां कुमारिकांस संवय लागली म्हणजे विवाह व मातुपद
ही बंधन त्यांस अनिष्ट बाटून हिंदुपद्धतीप्रमाणे ग्रहिणीच्या कामास त्या
कुमारिका बहुधा नालायकच ठरतात.|' असा ब्राह्मांचाही अनुभब आहे.
ससारांतील टापटीप, काटकसर, पाकसिड्धि, शुश्रूषा, बालसंगोपन, काटकपणा,
स्वार्थत्याग, निरपेक्ष प्रेम, ग्रहकृत्यासंबंधीं कतंव्यबुद्धि, मर्यादा, आत्मसंयमन,
संतोष, आज्ञाधारकपणा, परोपकारबुद्धि, नि'पाप मन, निष्ठा ब घमशील
इत्यादि स्त्रियांच्या ठिकाणी जरूर असणारे सार गुण पदवीधर स्त्रियापेक्ष
इतर स्त्रियांत कमी प्रमाणांत आढळतील असे आम्हास तरी वाटत नाही.*
* (91 [110 00011 हळाात. 1080 (॥0808 ले छत ७४७) १॥७ 10६ 81१
वृष] 189 तै०1॥ फिखा, & ग ा'० 0] १०९7९] णे उगा ॥७11 ])9'30॥8,
111168 811 त 80 8” 88 16 09186 158 10 58 ला" 00१ 118 0" ]॥७] 1५९1801181 1(४ ४७०
"1० 80111 8)111288 0 ७० ताळा, ७७111811३0 18 ॥ 50००0५७ ७1६७0५00७1 118 121-
5०प08 1180 580 ७)0०पा. ताड पा8)0१2्ट 10७1७८] 8ल्या००७, 118 ७० 18४0 (0 हेका
1 यत १७ ७४० ९0१3800 0 0 118117018४08 ११11 ॥॥0 1100 0105.
21, कॉऊउ. 1, 0710723 ७, 2, 79-0-27/*
"| मागे प्ष्ठ ५०९ पहा.
$ ग 18. 110 पट ॥॥॥७६ छण्पाहा ६8 १९10९0०९]१ 1०७
(1111786 11 1पत18); ७1 ॥॥७४ क७'७, 158 पभ 110 1]04४० ०1
०१७6-60 82 घात ००ठोतण2१्ट ली 0 ए७ण०? 18 पशा एिघापल्ते.
0ल्प्पा०) 86000 भ0"1]0851 (१81 8 01181) 6४01 ७९ 08116१ 1116-
<१४ तरतमभाव [भाग ४ था
इतकेंच नव्हे, तर अशिक्षित स्त्रिया वरील गुणांत कदाचित् सरशीच करतील
अस] संभव दिसतो त्याचप्रमाणे प्रसंग पडल्यास सामान्य प्रापंचिक कर्तच्यांपेक्षां
फार व्यापक ब कतंबगारीची कार्य आधुनिकांनीं अशिक्षित गणलेल्या जुन्या
चालीच्या स्त्रीवगा[पैकी पतिसहचारिणी र्ञ्रियांनींच काय, पण हिंदु विधवा स्त्रियां-
नीही ब्रिनबोभाट चालविल्याची उदाहरणे प्रातोप्रांतीं गेल्या हातकातही अनेक
आढळतील. इतकेच काय, पण गेल्या शतकातील खास ब्राह्मांच्याच घराण्यां-
तील विशेष कर्तबगार स्त्रियाची टीप घेतली, तर त्यात शाळा कोलेजांतून
इग्रजी परीक्षा पास न झालेल्या स्त्रियाचे प्रमाण कमी पडेल असे आम्हास
बाटत नाहीं. यामुळ त्राह्मांच्या पुरुषी स्त्री शिक्षण वब स्त्री-स्वातच्य याच्यात
कांही गुणळेश असला, तरी त्या मानाने आवद्यकता नाहीं, उलट धोका
मात्र जास्त आहे. म्हणून स्त्रियाना पुरुपाप्रमाणेच लेखणे हा ब्राह्माचा
समदर्शांपणाचा अतिरंकच आहे असच आम्हास वाटते.
हे तारतम्य अधिक चांगले लक्षांत येण्यासाठी मराढी बाचकांच्या रढ-
परिचित अशा दोन ब्राह्मस्त्रियाच उदाहरण आम्ही घेतो. दोघीही दाक्षिणात्य
जुन्या चालीच्या ब्रह्मकुलोत्पन्न असून दोघीही नव्या
दोंन रमाबाई चालीच्या कायदेपंडित ब्राह्मांच्या स्त्रिया झाल्या, दोधीनी-
ही स्त्रीसेवा हच मोठे कार्य हाती घेतले. ब त्यात पति-
वश्चातही एकप्रकारे लौकिक संपादन केला. दोघीही नांवाने रमाबाईच
खऱ्या, पण श्रीमती रमाबाई रानडे वेगळ्या आणि पांडेता रमाबाई ह्या अगदींच
वेगळ्या, ह्या दोन रमाबाईच्या घर्मशीलात तारतम्याने असे अतर पडण्याची
दुसरीही कारणे असतील; पण आम्हांस ह्या भेदाचे कारण पुरुषी पाडित्य ब
स्वातंत्रय यांची अमयाद चटक हेच होय, असे वाटते. पुरुषांची सारी व्याब-
हारिक साधनरूप गोण ध्येये स्त्रियांनी अंगिकारणे हा निसर्गद्रोह आहे. तो
भोबल्याबाचून कधींच रहाणार नाही,
78168 क्त1181 1. 18 116176197 (76 [118 8116 081110 71680. 80 फर112.
पण०पट्टाण ७ 118 891010 18 8012 18 88(पा816ते क्षा) 10116 ]1हाछा'पू
ठप "्पा8 ० 6 2४7०७७ ९७108 81 फपा'७198? -ण97&८/ ४०८१८१७
१ 1018 पाटा'९8/या८्ट (070018 1७ 1110 9091 10911920त 683188
1 3861291] 8760 11 00 18108 01 फां0०फ8. 18५९178 11४७119019
7089601 ॥]॥९17 0111018, ०86" ॥0टकाळ,
प्रकरण २६ वे.] विवेकश्न्टांचा अधःपात ८१९
ह्या आबिबेकी ब्राह्मांनीं स्त्रियांच्या उत्कृष्ट गुणांची माती केटी असं आम्ही
म्हणतो ते याचमुळे. जी वस्तु मूळची उत्कृष्ट असते ती दुरुपयोगान अत्यंत
घातक होते, असे समजावे. मर्यादशीलपणा हाचज्यांचा स्वभाव, परपुरुषांच्या
दृष्टीसही न पडणे हेच ज्यांचे त्रत, त्याच स्वभावतः पुण्यशील स्त्रीजातींत
स्वैरवृत्ति ब साहस यांचा अतिरेक झाला असतां, कित्येक स्त्रिया अनाचारांत
पुरुषांसही लाजबितात. हे स्त्री-चारित्र्याचे दुसरे टाक स्त्री-स्वातंत्र्याच्या
पुरस्कत्यानीं पक्के लक्षांत ठेवावे.
स्त्रियांस योग्य ते शिक्षण द्यावे, त्यांस उपभोग्य वस्तु किंवा काबाडकष्ट
करणारे प्राणी अस लेखूं नये, त्यांस बरोबरीच्या नात्याने व प्रेमाने वागवावे,
या सर्ब गोष्टी कोणासही नाकबूल नाहीत, आपली बायको घरातील निर-
निराळी कामे करीत असताना तिला निरानराळ्या नात्याने वागवाबे अशीच
हिंदूची शिकवण आहे. ती जेवण करून वाढीत असता तिला अनदात्या
आईप्रमाणे मानावे, प्रापंचिक व्यवहारात बरोबर्राच्या मित्राप्रमाण तिचा
सल्ला घेत असावे. त्रिविध पुरुषाथात तिला बरोबरीची भागीदार मानावे.
तिला वस्त्रामरणाने सतुष्ट ठेवावे, ह्या सव रीतीच्या गोष्टी आहेत.
परंतु पाश्चात्याच केवळ अंधानुकरण करून त्यांच्याकडे होत असलेल्या अनर्था-
नीं जाग न होतां, त्राह्माकडून अबलोन्नताचे जे प्रयत्न होत आहेत, ते
अगदींच अविचाराचे व आत्मघातकी आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
याचा जास्त ऊहापोह अखेरच्या तुलनात्मक खंडात होईलच.
थटपपाक टस ल्न
ह > ऱ्न् जा ऱा
8 170 1७७४४ 0पाः ट्णातेपट फर १0० 5९((पा०0० पू) ९१६एष्टला8(€त तछा1118
071 061६ ॥ ० पिट परावराशातप8७] ७1) घात. क्रा७७(1०१९)१ 10००" ट १४७118 18-
0101116. ७/७ 86 ठणिपिडपा टा 50-63 ])16085101 हेपत. 50 -0606)0)20106000 ७) 8
॥ 1९० 1181105 काते ए3591019,-0 (ल ॥०]00॥ ॥१]०॥ 001 38)४0३3 88 1168101) 9/
81111718)8 ४00 100 ५७11108) ७हा उ, छा 18४९ कते उरा बाधा प8 ती0"ठ्या 0९6
७९1110 0पा ॥800 5, प, ७४७ 118४6 1006001117 068छपाा ४० ४०॥"७७॥) 1,
102182180१ ठहिलाप09१्टा8 ७853तपलाछपा00० टे ७३ पतेएछाटट्चे ए०्पष्टा(. (16. कण्या डा)
काा0 श1ए७8 पू) ॥ला' प प४७8॥)ले 0 ६४0002 13 1१6९811860 88 ० 1610116, ७7110 188
180 118 ९०पा"१ 0 (० टा४७ ०] (18 1101)0011010)] जातत ०068 काते 38]56 56111-
1711819, ७11110 ७७० ७॥० ९1125 (० ॥०. पळ तयाते शिणप्णा ४००१ “७०७ 818
8१ 18 ३ ९०७" फी! श०७॥ 0 ८०1४७11019, 963 10" 6प]111€8 9'0108001ायष्ट
१258 8100001007 काचे 907९ ]30७1)81.
---किलध ९११९१७७ ५ (१८0४ छळ कळच १२०
८१६ धमोशिक्षण [ भाग ४ था
हिंदुस्थान आसन्नमरण आहे असें पाहून ब्राहा वेद्यांनी घमभेद, जाति-
भेद आणि स्त्री पुरुष भेद या त्रिदोषांची चिकित्सा करून त्यांवर योजना
गोऱ्या डाक्टरांच्या सल्ल्याने ठरवून घेतली, त्यांत रोचक
घर्मशिक्षण व निस्तत्त्व ब्राह्मघमोचे “' टेस्टलेस क्रिनाईन,”
क्षणेक प्रेमोद्रेकानंतर निःसत्त्व रहाणारे मिश्रविवाहाचें
(पिक मी अप', 'स्वैेराचार उन्मादाची 'ब्रॅडी', मोह पाडणाऱ्या सुधारणांचा
'कोरोफाम' आणि दोबटी नास्तिकवादाचा दर्ष असलेल्या शिक्षणाचे “ अक्का-
कॅम्फर ” असे ते काही तरी मिश्रण होते. ब त्यास थेट विलायती रहाणीचें
कडक पथ्य संभाळण्यास सांगितले होते ४ ब्राह्मांची महत्त्वाकाभ्षा अशी होती
कीं, त्राह्मपथारूढ तृपार्त जिज्ञासूंसाठी धर्मजीबनाच्या पाणपोया म्हणजे त्यांची
प्राथना-मंदिरे व शिक्षणसंस्था होत. ब्रह्मद्रेषांत प्रतिविश्वामित्र अश्याच्या पाण-
पोयांवर आपली तृपा न भागविणारे रोहिदास अद्याप हिंदुस्थानांत बहुत
आहेत हे देशाचे भाग्य होय ! पूर्वांचे विद्यागुरु जे ब्राह्मण ते महा लबाड !
त्यांनी सद्धमांचे उदात्त शिक्षण 'इतरे जनां'पासून चोरून ठेवले. ही त्यांची
ठकबाजी धूर्त ब्राह्म विद्रानाच्या लक्षांत येऊन आज उणेपुरे एक दातक लोटले,
तेव्हां गेल्या तीन पिढ्यात धर्मशिक्षणाची चोहाकडे मेघवृष्टि होऊन ही प्रथ्वी-
निदान हा भारतवर्ष तरी-दिव्य फलभारानी ओथबलेल्या धमंवृक्षाच्या
पारंब्यांनीं व्यास व्हावयास पाहिजे होता. परंतु त्याच्यावर अजून घार्मिक-
भावांचा हिरबाळही कोठे अक्रित झालेली दिसत नाही. तेव्हा आाता युरोप
[. “116 60186१॥01)0९8 01 739 1ख्ट ध्यात प ७"प९१
7686891'01168 11 7611210प8 (1"प 19.8 ७९610 ॥॥७( 1 ॥85'6 1000 2
१०७००1॥॥७8 01 (1018 1108 00॥तपट(1४6 (0 009] ७711101108, 910
७७५७ ११०७७१ 1017 16 प58 01 ॥1७ 7७10181, (1187 घा 0001608
कालो 19५४९ 00116 (0 ४ ता०का6त2७ ; छते ७9४७९ 9180 7010
'प्त005 11 ४2०॥०७॥"७] पा076 8प७९0'51010प8 81 1118661910]16 0010
1 006. ७९्णखाप906 01 पशा उशाठ्टा०्पड 28, छते परा विहार
१०॥॥७७(10 ०0॥९06९॥॥७, (18101 6 7681 07 (06 ]लाठक 1801018 070
116 108111.” -र्ठ/११8 (७16 10 19१07.
५1०7 8 1ख08्ट 7२पराल, 1100600, 198४0 क 1621600260 ॥1160 1108
861008 तैप४३ ० ७पतेशयश 0९09) ते 7शछटा0प७8 €पेप081101.
प्रकरण २६ वे.] साहेबांच्या तोंडाकडे पाहण्याची खोड ८१७
ब अमेरिकाखंडासारख्या दूरदूरच्या देशांतून 'उदार विचारां'ची नवीन नवीन
खते मागवून भरतभूमि चागलीच खतावण्याचा ब्राह्मांचा विचार सुरू आहे.
उत्तम पिकाचे बियाणे कोळशाच्या खाणीच्या मुल्खावांचून ब्राह्मांस दुसरें
कोठे मिळणार £ साऱ्या भूगोलाचा अभ्यास करून बिद्वानानी जी विद्ठत्ता
सपादन केली त्यांचे एरव्ही ते चीज काय ? सुंठ-ब्रिब्यापासून तो हेमगर्मा-
पर्यंत घरचीच ओषधे उपयोगात आणली, मग तो डाक्टर तो कसचा ! श्री-
शंकराचार्य आणि श्रीरामानुजाचाय याच्याही तत्त्वज्ञानाला आाघार खिस्ती-
घर्म, वेष्णवाच्या भागवतधमाळा आधार खिस्तीघम व इस्लामी धर्म, असे
ज्यानी अपूव शोध लावले% प्याच्या दूरदृष्टीला पायाखालचे कोंटून दिसेल
दुसरे असे कौ, अमेरिका व युरोप ह्या बरपक्षाशी सोयरिक जोडून खाद्याला
खांदे न भिडवले तर मग समन्वयाच्या शुभलय़ाचा सोहळा तो काय!"
०1 0पा' ]९०७]९ , वाते ]यल्फातै8000 ॥१७ 11081 ]"६]9 एपााहीयलते पह
9 छा7€8(पा2श 0पा' 8110६) ४17०७] 98 छ९]) 9५ ७५ ]॥0०वपल्या शट &
१1१९0७७ ० 0911100 १॥ते €8पहेपा७्ट तपहाटण8 घेते &पा)-त1५1810118
91101 8७. --- 1230. 1) 7 हक, ७१॥१रप१िवा सवेधल्वाएल ७.२०.
(७) ॥0॥॥९ ४111110. 8989171811 118358 ठी, १७६ गोघ्तेट घया 070829०
॥186त ६१(टण॥ ७७ (0 10 8४७९१80 ए'ला2शटा0प8 €क्पट्ध[या 1०
0०१७ १॥ते 2७ घ्यात ल 768. 18 (1168 165९111 १९]1]01६12 86.
-1)7. 2, ॥., हळ, 89 सवदत्वार० 17९/१6९.
!पु)॥७ ए'र्लाहाह जि 16 वाण ञिळ्याच | 50्पाते ७ ७श'6
७1001 (16 (लोला 0 (160 "60 (715810७ घ्यात 12ट'की,
76112101 11 ॥])७ १४6७३. 1) 07१817 10 प्पा01त ॥]॥७ 860768 01.॥1311'8
8७1") 118170, (0 वे8००४617 (॥॥6 1७७ 0० (18 801(पघ)] ७०११,
9110. (0 10पते प०0॥ पिटा) 9 80पाचे 8१७ 07 8 १08] €वेपटच-
1101, ७11) फा]] 11 ॥)$ 0010100 ७6 118 ७8डा8$ ० 8 परि पा.
-ाकि. क. १. आढ, य २४िवा टत्धर्वारणा ७९/वित्ट,
* ७1.11) यात. ठिळाऱक्याप]त १७०७ पपीपरञाठलते ७५. (1715301811 010
110१, १1॥1०)1॥ ७४७8४ 10१ ०" पि] या डणप३ाठाय यालाच (टोळ छा ७.७ 1पीएअखा
७७ते ७५ १॥६७॥०॥00७1 ४०])छ्ाया, /॥/७ ८०७१ तू ७७१०७ ७०१४०४०७०७ 0०. १७1311109४ए.8
810 (प्रा 1511 1१0915. ->-171, ॥. “-/-2/.
$ उिपप ॥७एया१्ट ढज्पाठ खा क्षार पोरा (०७०1, झळाळ] गाते
0७10९7) १110 1011४ ७२8 ७. ७1० 111081 168001. 807 811008 111 110191711)/81091
3130९०प६1०1, 1०४ (आण्तेकतय एर्शण्पागा$त पऊ्ए0 ]९ा8]5 50०००९९वेसरचे प
(४) ...१९
<१८ निराशाजनक स्थिति [ माग ४ था
विलायती झाडांपुढे देशांतील कल्पवृक्षही तुच्छ होय £ याचें कारण एकच आहे ते
हं की, एक सुलभ असून दुसरे कष्टसाध्य आहे. हा विलायती झाडांचा बगीचा
कवळ कातडीच्याच दोषांमुळे सबाह्यांतर साहेब न झालेल्या कित्येक त्राह्मांच्या
भावनांस कांहीं काळ रिझर्बाील; पण त्यांत फलनिष्पत्ति कार्हींच होणे शक्य
नाही; निदान संमब कमी आहे. हे अजून तरी ब्राह्मांनी उमगाव आणि त्या
बिदेशी आणि विधमीं संस्कृतीवरील मोह सोडावा.*$
हिंदूचे वेद, शास्त्रे, पुराणे आणि राढि यासवबाचा धिक्कार करून किबहुना
हिंदुधम आणि समाज यांस लाथाडून ब्राह्म जे अलग पडले व ज्यांचा आता
शतसांवत्सरिक समारंभ लवकरच मोठया थाटाने व्हावयाचा आहे, त्यांनी
गेल्या दातकात आपल्या समाजाची व देशाची कितपत प्रगति केली, याचा
आढावा काढल्यास तो अत्यंत नराशाजनकच दिसेल. जुन्या चालीच्या बाल-
विबाहित दपत्यानी ज्या ब्राह्मपुढाऱ्यास जन्म दिला, त्याच्या तोडीचे, निदान
त्यांस अनुयायी शोभतील असेही पुरुष मिश्रविबाह, प्रौढविवाह, प्रीति-
बिबाह, विधवाविवाह, पदवीघर बधूवराचा विवाह इत्यादि सर्वे प्रयोग करून-
ही कोणी निमाण केले नाहीत, मग सुप्रजा निमाण करणे हा मुळी विवाहा-
चा हेतुच नसेल तर गोष्ट वेगळी. पण तसे असले तरी हिंदूचा निवश व्हाबा
असे ज्याअर्थी कोणींच इच्छिणार नाहीं, त्याअर्थी सुप्रजा निमाण होणे हे
स्त्री-शिक्षण व स्त्री-स्वातंत्र्य यांहूनही अधिक महत्त्वाचे आहे हे उघड आहे.
आणि त्या बाबतीत आणि धघमनिष्ठेच्या बाबतीतही ब्राह्म स्त्री-पुरुषांनी
शा४एपा)2्ट २०९० 120" ० 811108] ठप पा ज्राळा 050 1॥111080111105 छत
11 11011)112 10 1111८ 80)0 ७ /९७७१०४७ ७ ७] छि, 15 11105 एक[पक))])0 11 ४१6ते(,
1810 * -ण 120, 8 १०८७ 1. ४, 20-1-2/.
* पृ] ]डा 8118 59119] ७०७8) ञाएच 15 ९०७) ७110) ते0०181'२१ ॥॥6
७॥0०10 १४०५१] (0० 10 18 तीठात 18 एप ट्लावपललचे ११ण०्पा काण 116) 0
७18७ 1० ९०॥10१1॥101 ० (]०७, 5, 8818) 18 ॥0 छा ) लाल "१ ])18008
४॥॥०'० 13911. 3818] 0५००180 टा'०६ 1110001100 11 800181] ७०1३3१० ४0५७
810 110" 911105 00561"0%, '॥]0 1५ ढ्णा२ टा 0४७0101 (ला 18 १ 1 ३णाप छे
8110० वे. ग. ग्राहय तैशभाच$ प] 0 पाटसकर 80" र्ण व
800"४160. ल आयाडल$ छा गाळा बर 1 ०0पली १101) 10 0018०९४७10 त
0109 816 ४०७९ ७1 110 1९8] ॥०४])०॥8111111४ .. ..॥॥18 ॥९1॥७ 160 डॉकिणिर्ठ
3115, (0 88 8 ७० ॥8५ए० ७] 00" 1$ळा.100 13 [0 10५8 110 तु॥681101.
र्या, 2४७, ७-9-ठळ
प्रकरण २६१ वं.) अधोगाति ८१९
आपली गेरलायकी सिद्ध केली असल्यामुळे त्राह्मांच्या चालीरीतीस “' फडाने
बल ” हे जरी मोहक नाव शोभलं, तरी “' जे सारे दिसते चकाकत असे ते
सव सोने नसे ! ” हृ आग्लविद्याविश्यारदांना आम्ही सागावे असे नाहीं,
समन्वयाचे प्रणेते जे ब्राह्म त्यांच्यांत याक चितही एकोपा नाही, मूर्ते-
पूजकांस जे ढोंगी, अडाणी व पापी मानतात, त्या ब्राह्माच्या ठिकाणीं
काडीचीही ब्रह्मनिष्ठा नाही. *“' आम्ही हिंदु नाही, तर आम्ही खिस्ती,
इस्लामी, यहुदी, पारशी, बौद्ध, जेन, चिनी, सर्व धर्माचेच आहोत ” असे
म्हणणाऱ्या ब्राह्मांस एकाही धर्मांचे पुरे ज्ञान नाहीं, सावत्रिक धर्मनष्टा राहो,
पण केवळ ब्राह्म-समाज-निष्ठाही पण त्याच्या ठिकाणी नाही... &कायॉप६]
या शब्दाशिवाय अबडाही न गिळणाऱ्या ब्राह्मांस प्रपचलळालसेदिवाय प्राय
काहीच दिसत नाहीं. सवं जाति मोडून एकंकार करू पाहणाऱ्या ब्राह्मात
आपसात अनेक पंथ भांडणे याचा बुजबुजाट आह. आम्हा हिदंत
व्याक्तित्व नाही, म्हणून व्यक्तिस्वातत्यासाठी टाहो फोडणाऱ्या ह्या सुशिक्षितात
व्यक्तिस्वातंञ्य आतां इतक बिकोपास जात चालले आहे कीं, बुद्धिवानांच्या
डोक्यांतले हे व्यक्तिकत्व त्यांच्या हातापायांत उतरून, उजवे व डाबे हातपाय
ह्यांच्यातही व्यक्तिस्वातंत्र्यामुळे आतां बखेडे माजण्याचे तेवढे राहिले आहेत!
तात्पर्य, गुण, संख्या ब कार्यनिष्पात्त ह्या कोणत्याही दृष्टीने ब्राह्मसममाजाने
प्रगति केली नसून त्याची अधोगतिच होत आहे.
"(७) 110 तरणा उरयाट'०७ 18% छापा 15 ]क्ा ण ताठ ए७ ९ १80
० 8010 (९६ला०'& -7ा/ शै. 7७6 17-76
(७./ 110 5081४७1011 18 वै (० ११॥॥ ० 8111018) टि रणा, 111811 100
० 0'एा 1858511011,
/॥0०/ झियाए ६७ ए5०च (0४७४ “१९ भाशा छा? झवळाीलळ हयात ली0--
"१०४००11, 4. 1. 76-8-25,
६185 11008 विळा 1७ (11० 1॥5]0एप[(१ ७० ए& त०1०॥ 1९) 1001107 0प7*
र]पा'०]) / छ] 15 01 ०"० पल ढ त९डा॥ा जि १०1॥0९0॥७ 1111855101 21'108, 180
1111118005, 101])0"53 लो 8) ७पा१टााड, 8९टा'णका108 ७30) ॥0र्का'रा'8 क्यात ठपाला
११01॥४0॥७ 11 ॥10 13181111र्5 93िक्काात) ।) 1570७11909 (७७ ॥०७ तिर घल 8 १४७
तै ॥०७ ०७५९० ठाकत छिळायच]) का तका १७11 0710 5110001 १1100 ७1)
1118)70 ए5 1001101 1, 72, क ॥८४-2->6
| झिग० 10810५७ 1801 9 एह्पापरा७ 8 याळ 9810191 18
&्या0प8७])]1० 19टपाडाया2ट ते 118 8600089181 ६0 0९000॥1101.8-
र्र प्रेम आणि सेवा [ माग ४ था
ह्यावर ब्राह्मांचे असें म्हणणे आहे कीँ, केव्हांही शहाणी माणसे हा जगांत
थोडींच असतात. यास्तव शिरगणतीवबर ब्राह्मसमाजाची प्रगाते कोर्णी मानु
नये. तर हिंदूच्या समष्टि मनावर त्राह्मांनी जी उदार मतांची छाप टाकली
आहे, त्याचे महत्त्व लक्षांत घ्यावे. आम्हीही ही गोष्ट मान्य केटी असती;
पण ज्यांस नवयुगांतील त्रह्ुषि अस ब्राह्म मानतात, त्या राजा राममोहन,
देवेद्रनाथ ब केशवचंद्र सेन यांच्या तोडीच्या व्यक्ति तरी आज ब्राह्मसमाजां-
त कोठे आहेत १ तात्पय, व्यक्तिमाहात्म्य नाही ब संख्याबलही नाहीं, या-
मुळे समव्यसनी अगर व्यासंगी भंडळीचे '' छुब *' असावेत याहून ब्राह्म-
समाजाचे महत्त्व फारसे जास्त नाही. लाड सिह हे एक बडे त्राह्म असें
म्हणतात की. शाफ्टसबरीसाहेबाचे “ प्रेम आणि सेवा ” हे व्रत आम्ही
पसत केले आहे. चागल्या गोष्टी सवांनाच पसंत असतात, त्यास रोफ्टसबरी-
साहेबाचा वशिला नको, पण पसंत असणे आणि आचरणांत आणणे यांत
महदंतर आहे. ज्या स्वास ब्राह्मसमाजात दोन भय्ये आणि तीन चुली असला
प्रकार आहे.त' त्यानी दुसऱ्यास प्रेमाचे घडे शिकवून काय कामाचे १ तसेच
मानवबंधुभाव आणि लोकसेवा तीच इंश्वरी सेवा, ह्या गोष्टी अघळपघळ
बोलण्यातही काय राम आहे? राष्ट्राकरिता किती ब्राह्म आजपयत तुरुंगात
गेळे असतील १ किती त्राह्मानी देशाकरिता फकिरा पत्करली १ रामकृष्ण-
मिरान, देवसमाज, आर्यसमाज यांच्याइतके तरी ह्या सवात जुन्या संस्थेने
जनसेवेचे काम केल आहे काय १४ आतां राहतां राहिली ह्याची उदार मते.
गृ) 1310811110 381091 ४1617 116 9806019101 खी 1र७ओप७ 188
७९61 शप] ७ ०1 ९प]७9012 162100, ० तेपा७ छाते 188 8९१ ॥1पठी]
० य शाशाष्टां 88, 00७९ घ्यात हग 1 1116110180] तृपध९008 ७॥व
1४61688 1911211126, १0 ॥]6 16061) 188 ७6९1 (118111 18 ॥0" 8
वाहप(6त ७०१५, -रतबावृण्वतंवा ९४ 'ढण्व 7१ 1. ४, 2०-5-27.
* मागे पान ३९६, ४२९ पहा.
तृ' मागे पान ४०१, ४०२ पहा.
$ 68. 01४8171163, ठा. 33ि'81108 3987181] 18 8 ००7 क्षीध्या;
प्रकरण २६ वे.] प्रेम आणि सेवा ८२१
उदार म्हणजे सुफलदायी असाच अर्थ करावयाचा असेल, तर ब्राह्मांचीं
उदार मते आम्हांस अगदींच अनुदार वाटतात. नवयुगधारी विद्वान् जवळ-
चे व लांबचे पहाण्याचे दोन चष्मे बापरीत असतात. प्राचीन कषींच्या
एका अंतदृष्टीच्या चष्म्याने त्यांस जवळचे ब दूरचे दोन्हीही दिसत असे;
पण ब्राह्मांचे वरील दोन्ही चष्मे चुकलेळे दिसतात, त्यांस पायाखालचेही
दिसत नाही व दूरचेही समजत नाही असे म्हणावे लागते. त्यांस जवळचे
दिसत असते तर अल्पसंख्याक ब्राह्मांचा समाज तरी नमुनेदार व सुसंघटित
असा त्यानी केला असता, त्याना पुढले दिसत असत तर त्यांनीं हिंदूची
पूर्वपरंपरा तोडून पाश्चात्यांच्या सुधारणांच्या खाईत अविवेकांनीं उडी घेतली
नसती ! तात्पय, मोक्ष हे वेय्यत्तिक ध्येय किवा लोकसग्रह हे सामाजिक ध्येय
यांपेकीं कोणतेच ध्येय ब्राह्मानीं साध्य करून घेतल नाहीं, बालोन्मत्त पिशाच-
बत् वृत्तीच्या सिद्ध पुरुषांपेक्षा प्रेम आणि सेवा ह्या वृत्तीचे सत्पुरुष धन्य
होत असे कोणासही वाटेल, पण ह्या वरात्त ज्यांच्या कृतींत उतरत नाहींत
अशांच्या शाब्दिक सहानुभूतीपेक्षा इच्छामात्रेकरून कल्याण करण्याच ज्यांचे
सामरथ्ये आहे त्या तपोनिष्ठांच्या तोडच्या शिव्या किवा हातचा मारही
थरबडला असेही अनेक म्हणतील. सुखवस्तु ब्राह्मानीं दरिब्यांस नारायण
म्हणावे, मागसलेल्यांच्या वतीने ब्राह्मणवगावर ताशेरा झाडाबा, आपद-
ग्रस्त लोकांस म्हणावे की, “ तुम्ही कष्ट भोगता व आम्ही सुखांत आहे खरे;
पण इंश्वर आम्हांस तुमच्याच मागे उभा दिसत आहे तो आमच्या हवेल्यांत
नाहा किंबा देवळांतही नाही.” हा सारा मानभाबीपणा आहे. हा लोकर्सग्रह
नव्हे. “आमच्याकडे सारे यादव असले तरी भगवान् तुमच्याकडे आहे'
पृ॥6 एठ0०पा' 1188 110 श6 तहत ठया. गृ)) 26 18 ॥0 1]
उ) ७018881892 ०्पा ४91]प160..... 00० छाया 8398910101 0108868
11016 1908: ९1121161९१ 1'भाषटटाठ घायाते 118 50ठाच] 1व08]18 816 000-
81१6160 ४० ७6 ४१670५ ॥०७॥७ घ्यात पाटा, उिपा र्या 800198) &हा"ए1०0€
७811101 9109170१०1 110 1, 1. रडा 0 (6 9810७10 १॥णा$.
तग 801109] ठप) (पा2 शॉ. 188 1080 ॥॥९ १6७0) 01 ॥॥6 १७0७01 07
॥)6 'ि'छा)या या 08...... १1० तेढहातेला8 पा 0-१89 18 कण 9
&88011006 भाटी पए72४608 81) 16 या68णा0678 10 ७0 शश 10९" ७680 0
१16 861४106 01 ॥॥]6 8871181. "7० ए.१. छ्या, 1. ॥., 26-/-26.
८९२ उत्सक्माया [ भाग ४ था
याप्रमाणे पांडबांसंबंधीं 'घृतराष्ट्राच्या धन्योद्रारांची किंमत ती काय तसेच
बेराग्याच्या निखाऱ्यांवरून साधनांचे दिव्य करतां येत नाही म्हणून आंबराईं-
च्या शीतल छायेत बसून हाच तो ब्रह्मलोक मानणें हे अज्ञान आहे. हा सहज-
योग नव्हे. द्राक्षे आंबट म्हणून परतलेल्या कोल्ह्याला द्राक्षांची ती चब
काय १ व त्याचा प्रामाणिकपणा तो किती १ ब्राह्म पुढाऱ्यांची बुद्धि वरील
उदाहरणांप्रमाणे जरी बुद्धिपुरःसर अप्रामाणिक नसली तरी परिणामी
सर्वत्र बुद्धि-भेद, अनास्था व एकंकार असा ब्रह्मघोटाळा मात्र ह्या ब्राह्मांनीं
उत्पन्न केला आहे, झआाणि हाच त्यांचा समदरांनाचा प्रयत्न होय !
आतां पुढल्याच वर्षी ब्राह्मांचा शतसांबत्सरिक समारंभ आहे, त्यासाठी
युरोप व अमेरिकाखडांतून बडे धर्मज्ञ व तत्त्वज्ञ यावयाचे आहेत, असा
पुकारा झाला आहे. ब्राह्मांची ही उत्सवमाया उत्साह, प्रेम, सहानुभूति,
आनंद यांचा नुसता पाऊस पाडून कांही काल जबरदस्त आद्यावाद कदाचित्
उत्पन्न करील. कोलंबसास अमेरिका हेच हिंदुस्थान बाटले त्याप्रमाणे ड्मंड-
साहेबांस कांहीं काल हिदुस्थानच अमेरिकेप्रमाणे आपले असे वाटेल, पूर्व
पश्चिमेचा सांधा कायम जडला असा किंग यांस ऐचिटबर ]क्यतर संदेश
पाठवावा लागेल ! फार काय, प्रथ्वीवर स्वर्ग आला असाही त्राह्मास भास
होईल, पण उत्सवाचा उत्साह ओसरल्यावर यांपेकीं कोणते अनुभव शिल्लक
राहतील तेच पाहण महत्त्वाचे आहे.
भूतकालाकडे नजर देऊन आत्मनिरीक्षण व भविष्यकालची दृष्टि ठेवून
सुधारणांच्या योजना व सूचना यांसंबधी ब्राह्म पुढाऱ्यांचे विचार थोडेफार
सुरूच आहेत. कोणी काही कोणी कांही आपआपल्यापरी उषाय सुचवीत
आहेत, त्यांच्यांतील दोषांची त्यांस जाणीव आहे, हे त्यांच्याच उदारांवरून
टॉरटरकारशारशाशारशिशिशिशिणिणाणा%णणा “०-०--४॥ाएनिनससिॅॉकिणिणिणणा फटशीणप १0२ प प0”020?0णी ण कटा ननम डाडनककतटयतीशणा ण णाच्या
४ 1), 1)"पणालयाते 8910:--
ठिर्पा, १७०४९ ७] जगताछाछ, पे9९2्टा डायल 9ते. ॥७0108118
81) 11080 166] ॥॥8॥ (1169 81) ७010126 ४० खा6 18101]10॥ 0 1081)
016१ 10:.26011161 ७४ (0160 ४॥०१॥ ७खात 0 1006. फरा) 6 शार्ट र्या
(16९17 169178 ॥॥16% 1008, 8९0, 1617 1661 ॥० ॥॥९ पापा जि वाशपा€
10१७ व "1४7७0 ४0 ॥॥७ ४०७1.” बचनेकिमदरिद्रता !
-ाऱज, १, 17-2-2924,
प्रकरण २६ वॅ.] सूचना ८२९
पालट पडेल अशीही आज्या करण्यास जागा आहे. यास्तव आमचा हा विवेचक
ग्रंथ भाषाभेदाचा विंध्यांद्रे उलटून जहांच्या हाती जाईल अगर न जाईल
व क्वचित् गेल्यास ते त्यास कितपत महत्त्व देतील याबद्दल अनुमानें आणि
कल्पना करीत न बसतां पुढील प्रकरणात स्थूलमानाच्या कांही सूचना करून
आम्ही हा प्रथम खंड समास करणार आहोत. वाचकांनी हं लक्षांत ठेवावे
कीं, आम्ही येथे तुलनात्मक विचार करीत नसून प्रायः त्यांच्याच उदारांच्या
आधारावर आम्ही त्यांस कांही सूचना करीत आहोत,
प्रकरण सत्ताविसाव
सूचना
ब्राह्मांचा द्वेतात्मक ब्रह्मानुभव व मानवबंधुभाव, देवसमाजाचा देवात्मा व गुरू-
पास्ति, आयाचा वेदार्थयत्न व ुद्धीकरण, थिऑसफिस्टाचा महात्मा-समागम व
जगद्गुरूचे पाईकत्व, रामकृष्णसघाची सेवारूप शिवपूजा व संन्यास, इत्यादि
घ्येये ही सारीं स्तुत्यच आहेत. सुख, ऐश्वर्य, स्वातंत्र्य, लोकसग्रह, स्वर्ग, निर्वाण,
मोक्ष, हीं सारीच ध्येये मोठीं आहेत. मग तीं कोणास साध्य वाटोत अगर
कोणाची ध्येये याहूनही भिन्न असोत. ह्या ध्येयबादांत तूते आम्ही पडत नाहीं.
परंतु त्या ध्येयाकरिता मानलेली जीं साधनरूप गोणध्येये ती जर निर्दोष
नसतील, चुकीची असतील, तर त्या योगानेच अतिशय बखेडा माजून
अनास्था होण्याचा प्रसंग असतो. चिलीमबाज, स्वयंपाकी, एखादा शीतग्रस्त
ब याजिक हे जे अभि सिद्ध करतात, त्यात त्यांची ध्येये अगदी मिन्न असतात,
पण त्यामुळे कोणाचीच ह्याने नसते, पण चिलीमबाज जर चिलमीसाठी
पडर्वांचे काथ्याचे बंद तोटड्टूं लागला, स्वयपाक्याने चहासाठी जर पुस्तके
चुलीत घातली, थंडीने काकडला म्हणून जर कोणीं गवताची गजी पेटविली,
आणि हृवनांचे अजीर्ण झालेल्या अझीस प्रज्वलित करण्यासाठी कोणीं तुपा-
ऐवजीं पेट्रोलची धार घरली तर त्यांत घात आणि बखेडा ठेबवलेलाच असणार
हे उघड आहे. त्राह्मांची उपाययोजना ही अशीच सदोष आहे इं विचारांती,
नाहीं तर अखेर अनुभबांतीं तरी आढळून येईल, असे आम्हांस वाटते,
म्हणून त्यांस आम्ही पुढील सूचना करीत आहोत.
॥६दुधम--
पहिली गोष्ट हिंदूतून फुटून वेगळे राहण्याची जी दुर्बुद्धि ब्राह्मांसक
सुचली आहे$ ती त्यानीं लबकरच सोडावी. ज्यांना हिदुधमीत समन्बय”
बाटत नाहीं, त्यांस तो दुसरा कोठे दिसेल !
नन ___“०-“ ““श0000?000000000000000"० “ाापाप-:८---:२:.-.न-च-:-3-4: ५-->:::२२>>>>>->>>>>---२ ५८-८५: 00
क॑ मागे पान २४१, २४२ आणि २५१ पहा,
६ ॥॥७6 १० पर्ण 8181060 116 6" 006 (010 1319811018 398151 1858
मा.४ प्र. २७ वॅ.] परंपरा ८२५
परंपरा--
दुसरी गोष्ट हिदु समाजाच्या मागे असलेला संस्कृतीचा अत्यंत उज्ज्बल
इतिहास बिसरू नये.” ही मुरलेली सस्कात (/बसरून जे कॅन्ट आणि हेगेल
अशांच्या आधारावर उपदेश करूं पाहतात ते फाजित पावतात, यास्तब
त्यांनी आपली हिंदूची परंपरा तोडू नये, परपरत “' महाजनांचे ” अनेक
बषाचे अनुभव बोजरूपाने असतात. यास्तव त्यांचा पूर्ण विचार करून,
दुसऱ्यांच्या केवळ अनुकरणाने नव्हे, तर स्वधम व स्वकीय सस्कृति यांचा
ज्यांनी पूण अभ्यास केला आहे असे निस्पृह तपोघन जे असतील त्याच्या
वर्तमानकालच्या अनुभवाने, जे बदल करणें अपरिहार्य ठरेल तेवढेच बदल
परंपरत करावे. जास्त ढवळाढवळ करूं नये. परपरेतच समाजाच स्थेय॑ आहे
व त्यांत साठवलेले ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञानाशी किवा परकीयांच्या अनुभवांशी
जुळते नसले, तरी ते स्वकोयांच्या फारा वषांच्या अनुभवांनी बनळेळे असत.
यासाठीं दुसऱ्याची आई ब आपली आई यांत जो फरक तो फरक त्यांत
मानावा. परपरा म्हणजेच तार्किक बुद्धि आणि अनुभव याचा खरा समन्बय
होय, परंतु ही गोष्ट इतर ब्राह्मास अद्याप पटत नाही.$ त्यांनी नवीन
पात 1021911810 110ए0106(, 91 चड की हाषिते 10 ि€
11012 'यतेप ७6०७1७. &. ॥॥७ ७165०0 10 01 9. 1, 588181],
0७ 601७181091] 0 पाळया. 1ड 0. पिती] पा8 18५ त (016
970७॥6॥8 1 [िातेपाहाप,
-7//0७५०॥८ 19/१५/५७७७ ॥)७क(, क, १११७ ॥९ १६१७४७१ ॥॥/॥(॥७, ॥7८४०7१७॥60/७११७7"७
/७८०(॥७, 1?70761729७१%७ ८१ ९७.7 ४८
10०610९, 10४606 ७00०७४७ 8 जा 89168 0118 6500] -
९106 0प' 1688826 18 10. ७॥०१प892ट 88 ली6ल1४€ 881. 00४11 (0
68 ४० ॥8३ ४० १७]7०० लो€त 1९ पातेपप्तेपछ]8 ६६ पा] परातेपंतेप9]8
1100 88 1161106175 01 89 50012७ 1€5810181010 107 (110 ९010191106
01 ॥॥6 800181] 0१617 0७95९त 00 106191 ७ टाक ]08 .. ... पी ठत
1118 ७७11101181) ख्यात 1006 घ्यात 70४6700068 107 116 ७१७ 01 |) 6
९0प॥ "५ 1988 00 १110] 18 10. 8५९०161119 601681 (0 प७ १७ लीश
970800) १७७४७७० ७101108 80 १18९811 00 ए४४2प७ ४९॥९78111608,
-्ये. शा.
६ ]ए०ट 371१010188 १0 ॥०६ 81७४७ 866 911110 (116 1683018
८२९ मूर्तिपूजा [ माग ४ था
ओतलेल्या पंचरसी ब्राह्मधर्ममूतींचा त्यांना इतका कडवा अभिमान आहे, कीं
त्यापुढे त्यांना पूवपरंपरेचें किवा दुसर्या कोणत्याही गोष्टीचे महत्तव सहन होत
नाही. सुशिक्षितांचे ह धमवेड अजाणांच्या धघमवेडापेक्षां अधिक लजास्पद
ब घातक आहे असे आम्हांस वाटते.
मू्तिपूजा---
हिंदुधमांने मूर्तिपूजा साधकास आवश्यक मानलेली नाहीं. तथापि आचार-
घर्म आणि व्यवहार हा सुसंगत असावा ब आपल्याहून कमी अधिकाराच्या
माणसांपुढे साधनश्राण रहावी म्हणून कुलाचाराप्रमाणे तांदुळाच्या पुंजीवरील
सुपारीचीही प्रणवरूप गणपति, विप्नहर्ता परमेश किंवा सर्वाधिष्ठान ब्रह्म म्हणून
पूजा करण्यास जाढ्या त्राह्मपाडितांस लजा वाटण्याचे कारण नाही. “भाव तसा
देव भाव तसा देव । ये अथी संदेह घरू नका ।' असे तुकांबा सांगतात.
सुपार्रीच्या गणपतीला भूक लागते म्हणून त्याला कोणीच नेवेद्य दाखवीत
नाहीत. आपल्या इंद्रियांचे भोग्य विषय देवास अर्पण करण्याची तौ एएक
निवृत्तिपर प्रक्रिया आहे केशाबचद्रांच्या विधान बॅकेत सर्व त्राह्मानीं आपला
पेसा जमा करावयाचा आणि मग तोच पेसा देवाचा म्हणन पुन्हा चरितार्था-
करितां घ्यावयाचा ही पण कल्पना देवपूजत आहे. ह्या बाबतींत अजाण व
1७ (680168 870 800१0 (11168 1000 ७४०0७ का] 8 19) 1जाक्शटणा// 8१76
०८ 10"॥७ ७10) 18४७ 0९61 ७९1716१ 11 (16 0७)६॥८6 घात. 090पा च
क. १1७९०0० [1९ ४ ल्ताट घात. एपाचणांट ज०१8 00079%0९१
006 191101 ७, 68४७7"% 8(6 ? श््राश पि6 780100 00शा' 181168 970
४88०९18108 पात6" 06 हुप180 ठा हण प9छ] 11160"076018110018 810
18% 9 (१७ 1017 शि 81101])0 घ्याते पाफळा 0 यघ४० क्र 10 108
801110 01 0प)" ७68 1161 88 ॥॥७ 70७881 खी हाल 8७600७1.
> ७] 6३01 ७1००७०8] झ०पर घ्यात 8लाऊ] 3र्श00" 10) ७. (016
6£७61156 ०1 १68 ००॥(७॥७]१1०॥ त 16४७1. त60०101 ? काभ
60] ॥॥१६५१४१त ४6१७६... नया. 10, 0181190 ७70५७९ 1७
७ 16808 (0 ६७७8] ? १४॥५ ४० 80 एपलळ छी (0810911979 छाते
॥18 1011006076? (९87 ४७॥ ॥॥601॥108) 8शाडप०णा8 0ते 88४७ 8117
पा 07 500169 ? ()पा' 7€0018(1"प०(60 018]701--1200180*प0(66 59
॥॥€ 8(पत४ ०0 ०पा" ॥80ा 8) ॥18ठि7 छायाते 7 ७ एतीप6ण66 00
18] छते (0101818117 01 प8 &0, -- यवि कढ, 1.00, ७-9-26.
प्रकरण २७वॅ.) अवतारचरित्रे ८२७
स्वभावाने दृष्ट अशा परधर्मीयाच्या कोलाहलांत ब्राह्मांनीही व्यर्थ सामील होऊं
नये. मूर्तिपूजेतील रहस्य अजाणही जाणतात. तितकेही ब्राह्मांस समज नये
हे आश्चर्ये होय ! समन्वयाच्या भोक्त्या ब्राह्मांनीं इतकेच जाणावे की,
“अजि म्यां ब्रह्म पाहिले) समचरण विटेवरि ऊभे राहिले*। ! किंबा 'सगुण
निर्गुण एक गोबिदु रे', हाच खरा समन्वय होय.
आमची मुलेही निराकाराची मानसोपासना करतात हे ब्राह्मांचे म्हणणे व्यर्थ
आहे. जथे थोर घर्मापदेञकांना इंश्रराचा पत्ता नाहीं, तेथे भलतच सांगण्यांत
अर्थ काय £ उलटपक्षी ब्राह्मांनी आपल्या स्त्रियांपुढील व मुलांपुढील श्रीराम,
व श्रीकृष्ण अशी उपास्ये हिरावून घेऊन त्यांचे अपरमित नुकसान केले आहे!
श्रीचेतन्य व महाराष्ट्रीय संत हे ब्राह्मांस मान्य आहेत. त्या संतांनी आमरणांत
मू्तेपूजा सोडली नाहीं व ती त्याच्या दिव्य अमृतानुभबास नडलीही नाही.
ह्या गोष्टींचा ब्राह्मांनी अवश्य विचार करावा. निदानपक्षी ब्राह्म पूर्वाचायोनी
आरंभिलेला सूर्योपासना ब अग्नीची उपासना ही तरी त्राह्मानी निष्ठन चालवाबी.
अवतारचरित्रे---
इंश्वराच्या ठिकाणी र्व्याक्तिकत्व ब नीतिमयता मानणे हाच जर ब्राह्म-
घर्माचा विशेष असेल, तर ऐतिहासिक आवतारी पुरुषांच्या चारित्र्याचे श्रवण
आणि चितन हीं घ्मनीतिसबधनास अत्यत आवड्यक आहेत, हेही त्राह्मांस
पटले पाहिजे, पॉडत सीतानाथ कांहीं म्हणाले, आणि ब्राह्माचे ब्रह्म व्यक्तिक असले
तरी त्याच आकलन होण विद्वानासही फार दुष्कर आहे. मग सामान्य
मंदाधिकाऱ्यांची गोष्ट कशाला १ यास्तव अशा त्या निराकर ब्रह्माबर प्रेम
बसण्या पूर्वी किंवा पापी मनास त्याचा धाक वाटू लागण्यापूर्वी, श्रीराम-
कृष्णादि इशावतार त्यांच्यापुढे इष्टदेव म्हणून उभे करणे हेच योग्य आहे.
ब्राह्मांची श्रीरामावर भक्ति नसून राममोहनवर असेल, श्रीकृष्णावर प्रेम नसून
केशवावर असेल, तर निदान ब्राह्म मंदाधिकाऱ्यांनीं अशी इंश्वराची प्राथना
मगन? मिमामाहा क कची
४ अवघे ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥
नाहीं भाब तया सांगावे ते किती ! | आपुलाल्या मति पाखडिया ॥२॥
जया भावे संत बोलिले वचन ॥ नाहीं अनुमोदन शाब्दिकासी ।।३॥
तुका म्हणे संती भाव केला बळी ॥ न कळतां खळीं दूषिला देव ।॥४॥
<२९८ स्मरातिदिन आणि सण [भाग ४ था
करण्यास काय हरकत आहे का, हे देवा, राममोहन आणि केशव, तुझेच
अंडा होते, तुझ्या निराकार स्वरूपाचे आम्हां अज्ञ जीबांस दर्शन होण दुर्घट
आहे. यासाठीं तुझ्या ह्या अज्ञान लकरांच्या संतोषासाठीं व कल्याणासाठी
सृष्टीतील नानात्वाने नटलेला जो सर्वसमथं तूं त्या त्वां आम्हां दीनांस
श्रीचेतन्य, राममोहन, केशव, देवेद्र अशा मानबी रूपांनी येऊन दर्शन द्यावें
व आम्हांस कृतार्थ करावे. ब्राह्मांच्या उत्सवांत ब्रिटिशांच्या साम्राज्यसत्तेचे
प्रतिनिधि अथवा अमेरिकेचे एकेश्वरी समाजाचे प्रतानाधे येऊन जर त्या त्या
सत्ताच मू्तिमंत आल्याचे श्रय ब्राह्मांस मिळूं शाकत', तर त्या परकीय सत्तां-
हून अधिक जबळची, अधिक हितचितक, अधिक समर्थ अशी जी इशासत्ता
ती आपला प्रतिनिधि भाविक भक्ताच्या भावानुकूल पाठविण्यास असमर्थ
आहे काय १ हिदू भक्तांस देवे आकार घेऊन भेटतो, थिआसाफेस्टांस
-मेत्रेयादि महात्मे भेटतात, मग ब्राह्मांनी आपला दुराग्रह सोडून इश्वराची
प्रार्थना केल्यास त्यांसही मागदशक दिसेल. यास्तव भूत अगर वर्तमान-
कालच्या महात्म्यांस इंश्रराचे प्रतिनिधि मानुन शरण जावे. व त्यांच्या
चरित्राचे श्रवण, कीतन ब मनन करावे यांतच निदान मंदाधिकार््यांचे धर्म-
शील ब नीति यांचे संवधन होऊन त्यांस तरणोपाय आहे.
सण व उत्सव--
ब्राह्मांची ब वेदान्त्यांची अवतारवादाची कल्पना% यांत पूर्णावतार व
अंशावतार, मानवी देव व देवी मनुष्य, अप्रमादशील व प्रमादशील, असे
कांहीं भेद असल, तरी बरेच ब्राह्म श्रीराम-कृष्णादि विभूतीस ऐतिहासिक
थोर पुरुष इतके तरी मानण्यास तयार होतील असे वाटते. तेव्हां देवाचे
अवतार म्हणून नसले तरी थोर पुरुष म्हणून त्यांच्या जयंतीचे उत्सव ब्राह्मांनी
आराह्म समाजांत सुरू करावे ब जेथे मुक्तिफोजेच्या जनरल बूथचा स्मृतिदिन
'पाळतात तेथे व्यासपौर्णिमा, भीष्माष्टमी, शंकराचार्यजयंती, रामानुजजयंती,
श्रीचेतन्यजयंती असेही दिवस पाळण्यास हरकत कोणती £ तसेच ध्वबजारोपण,
बटपोर्णिमा (सोभाग्यचिंतन), रक्षाबंधन, अनंतपूजा, पितृपक्ष, बिजयादरामी,
भाऊबीज, गीताजयंती, मकरसंक्रमण, असे अनेक आर्योत्सबही पाळावे. कांही
क मार्गे पान ४०४ पहा.
प्रकरण २७ वें.] बत्रर्ते आणि स्वाध्याय ८२९
विद्वान् ब्राह्मांस ह्या उत्सवांचे महत्तव वाटत नसले तरी ब्राह्म-्ाहेेतरांचे संमेलन
होण्यास व एकमेकांबद्दल सहानुभूति वाढविण्यास ते कारण होतील, तसेच
गौरीची पूजा करणे त्यांस पसंत नसले तरी बसतोत्सब या नांवाने स्त्रियांचे
महाराष्ट्रांतील हइळदकुंकबासारखे समारंभ त्यानी अवद्य करावेत. तात्पर्य, बाल
डान्स, गाडनपार्टीज, खिस्टमस-डेज् इत्यादि विदेशी आचार बंद करून
स्त्रियांचे व पुरुषांचे संमेलनाचे देशी आचार ब उत्सव सुरू करावे.
त्रत-केवल्यें --
उपासनासमाजाचे यज्ञ व केशवचंद्राची नाना विधाने आणि त्रतवेकल्ये
पूबंपरपरेस धरूनही करता येतील, तसेच करणे श्रेयस्कर आहे. त्यासच हिदु-
समाजाची सहानुभूति मिळेल, केवळ तत्त्वज्ञ किवा शाब्दिक पंडित थोडे
असतात. सामान्य जनास त्रतवेकल्ये, विधिविधाने, याच्या द्वारेच तत्त्वज्ञान
शिकवणे शक्य असते. परंतु ज्यास आपल्या वेदशास्त्रे-पुराणे-देशाचार-कुला-
चार इत्यादींचा अभिमान नाही त्यानी मायभूमीकरिता घाय मोकलून
रडणे, किंवा “' बंदे मातरम् ” अशी गजना करणे, हे आईचा प्राण घेऊन
मग तिच्या हशबाला बिलगण्यासारखे ढोंगी आणि मुखपणाचे आहे, असे
आम्हांस वाटते.
स्वाध्याय----
'स्वघर्मे निधनं श्रेयः परघर्मा भयाबहः? या भगवदुक्तीचा ब्राह्मानी खोलवर
बिचार करावा. सारेच रग एकत्र करण्यात कोणत्याच रंगाची शोभा न
राहतां ज्याप्रमाणे एक रोणखळा तयार होतो, त्याचप्रमाणे ब्राह्माची सर्व
घर्मोच्या समन्वयाची सारसग्राहक कल्पना अगदीच टाकाऊ आहे. यासाठी
हिंदुस्थानांत जन्मास आलेल्या ब्राह्मांनी तरी असा नियम करावा की, हैदधमांची
प्रस्थानत्रयी ब भारत, रामायण आणि भागवत, ही पुराणत्रयी, तयाचप्रमाणे
मनु, पाराशर ब वरिष्ट ही स्मृतित्रयी याचा व धर्मशास्त्राचा अभ्यास:
झाल्यावांचून परधघर्मीय ग्रंथ वाचाबयाचाच नाहीं, वरील ग्रंथांच्या निबडीत
बाटल्यास बदल करावा पण हिंदुधमांचा आस्थापूर्वक अभ्यास केल्यावांचन
परघमींय पुस्तक वाचूं नये, इतकेच आमचे म्हणणे आहे, घमशिक्षणाच्या
अभ्यासास स्वाध्यायापासूनच आरंभ करावा तें बरे, आणि है न केल्या-
मुळेंच ब्राह्समाजास आज हें विपरीत स्वरूप प्रात झालें आहे, केशवचंद्रां-
८९० अभ्यास आणि संशोधन [भाग ४
संबंधी बोलतांना पंडित सीतानाथच एके ठिकाणीं असे म्हणतात कीं,
“अथातो ब्रह्मजिज्ञासा' यातील पहिल्या पदांत अध्याहृत असलेल्या धर्म-
जिज्ञासेचा केशवचंद्रांनी अगोदर विचार केला असता, तर त्राह्मममाजास
आज जे रूप प्राप्त झाले आहे ते झाले नसतें, हं अगदी खरे आहे.
अभ्यास --
ब्राह्म-समाजांत उपसंस्था भाराभर आहेत. त्यातील काहीं निर थेंक ब
निरुपयोगीही आहेत. पण त्याच्यात संशोधनाची अशी एकही संस्था नाही.
आयांनी बेदाथयत्न चालविला, थिओसफिस्टानीं पूर्वीच्या महात्म्याचे, गूढ
विद्येचे ब हल्ली शास्त्रीय कमांचे व सस्कारांचे संशोधन चालविले, जस्टिस
बुद्ठोफसारख्या विधमींयानी तांत्रिक विद्येचे महत्त्व प्रगट केले; पण ब्राह्मांनी
हेगेळ आणि कॅन्ट, जेम्स आणि मार्टिनो अश्या कोणाची तरी री ओढण्या-
पलीकडे धमाचे बाबतीत खरोखर काहीच केल नाही. हे त्याच्या जाड्या
विद्दत्तेस व बुद्धिवादासही न शोभणारेच आहे. यास्तव मीमासकाची व
तांत्रिकांची शास्त्रीय कर्मे, हटयोग, राजयोग, भक्तियोग, जपतपादि अनुष्ठाने
आणि ब्रते यांचा हढाभ्यास करून अनुभव घेण्याकरिता साधनाश्रमात नेष्टिकी
ब्रझचाऱ्याचे सघ तयार झाले पाहिजेत, असे निष्ठावंत तरुण ब्रह्मचारी जेव्हां
कडक वेैराग्यव्रत्तीन सशोधन व साधनानुष्ठान करतील, तेव्हां ब्राह्मसमाजाचे
तेज कोणत्याही कृत्रिम अवडंबरावबांचूनच वाढूं लागेळ, तोपर्येते नबयुगांत
झाले तरी नुसत्या शब्दपंडितास फारसा कोणी मान देईल असे बाटत नाही.
उज्ज्बलळ निष्ठेवाचून धर्मसंप्रदाय हणजे तुकोबांच्या उक्तीप्रमाणे “ राडवेने
जेवी जुंगारु केला ” त्यापेकींच मोहक प्रकार होय ! प्रीतिविबाह, झालिंगने
आणि चुंबने ह्या गोष्टींवर भर नाटक््यांस शोभतो. धर्म-प्रचारकांच्या ठिकाणी
केडकडीत वैराग्य, ब्रह्मचय आणि तपःसामर्थ्ये पाहिजे. तसेच प्रचारकाच्या
घर्मसाधनांच्या चोख अनुभविक ज्ञानास व्यावहारिक ज्ञानाचीही जोड पाहिजे,
महाजन ---
आजकाल देशांतील पारतंत्र्याच्या दुःखामुळे राजकारणी पुरुषास आपल्या
देशांत फार महत्तव आले आहे. व जबळ जवळ ह्याच कारणास्त व डमांड
आदिकरून पॉडेत हे स्वतंत्र देशांतील म्हणून त्यांचेही माहात्म्य वाढले आहे. पण
भ्रकरण २७वें.] महाजन ८९१९
ह्या दोन्ही जातींच्या पुरुषांशी स्वघर्माचे ब्राबतींत विचारविनिमय करणे किंबा
त्यांच्या ध्येयाशीं आपल्या ध्येयाचा समन्यय करू पहाण, हे अगदी चुकीचे
आहे. राजकारणी पुरुष आपला देशबाघव असला तरी त्यास धर्मासबर्धी
निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो अस नाही. तसच परदेशचे पंडित
जरी मोठे धर्मात्मे असले तरी ते परकीय असल्यामुळे त्याचीं मते व विचार
आपणांस निरुपयोगी आहेत, असेच समजलळेल बर. ब्राह्मांस टोपीवाल्या
थाहुण्याचे अगत्य फार. त्यास आपलेकड हिंदु साधुसत, संन्यासी, योगी, शकरा-
चार्य, महामहोपाध्याय कोणी यावेत ब त्याच्याशी विचारविनिमय करावा असे
बाटत नाही. ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे. “महाजनी येन गतः स
पंथा' अस म्हटल ते महाजन म्हणजे स्वकीय होत. त्याचाच पथ आपल्याला
उपलब्ध होईल व उपयोंगी पडेल, परकीयांचे पथ आपणास काय कामाचे !
यास्तव घर्माजीवनीसभा, हिदुधम महामंडळ इत्यादि सस्थाशी सहकार्य ठेवून
उपोद्धातात दश्षावल्याप्रमाणे हिदुधमातीलच अनेक नव्याजुन्या विचारांच्या
थोर पुरुषांनी कायदे-कोन्सिलासारखीं सतत संमेलने भरवावी वब त्या नवयुंगध्म
महामंडळाने स्वघमांचे सशोधन करून जरूर त्या सुघारणा घडवून आणाव्या
हा एकच शरिष्ट्सम्मत माग आहे. समन्बयाचा खरा हितकारी प्रयत्न तो हाच.
गुरुंवाद---
देवसमाजाचा गुरुवाद आणि ब्राह्मसमाजाचा गुरावरोध हीं दोन टोक
आहेत. वास्तविक गुरुवाद आणि इंश्वरबाद दोन्ही खरे आहेत. आणि ते
मानल्याने ह्या उभय समाजाचे वेरिष्ट्य॒ व दर्जा कमी होण्याचे काहीच
कारण नाहीं, सद्रुरूचा आश्रय करणे हा काहीं एक अमुक वेळी व्हावयाचाच
असा धर्मसंस्कार नाहीं. शिबाय तो प्रश्न केवळ वेयक्तिक असल्यामुळे
समाजाने गुरु मानणे अगर न मानणे असा प्रश्न उत्पन्न होतच नाही. आतां
ब्राहव्यक्तीनीही मतस्वातंतर्याची जास्त ऐट न मिरविता शक्य तर श्रोत्निय ब
ब्रह्मनिष्ठ अशा सत्पुरुषास शरण जाऊन ते जी रिस्त घालून देतील त्याच शिस्तीने
ब्रह्साधन कराबे हच योग्य आहे. ही अनुभवाची गोष्ट आहे. ती अनुभब
घेऊनच जाणली पाहिजे. उगाच हे '' गुरु बहुधा लबाड लोक असतात”
२ मागे पान १९३ पहा.
८१२९ सत्समागम व सद्दशंन [भाग 9 था
असें बेजबाबदारपणानें कांहीं तरी मत बनवूं नये ब बोळूही नये. साधकानें
आपल्या बुद्धीने किंवा विधमी चप्म्याने धर्मचिकित्सा करीत बसण्यापेक्षा देवेद्र-
नाथ वब द्विजेद्रनाथ अशा अनुभवी ब्राह्मांच्या शिस्तीत साधन केळे तरत्या
साधकाची प्रगाते आधेक होईल हे ब्राम्ही कबूल करतील. उपासनासमाजाचा
देवात्मासमागम ब केशवचंद्राचा सत्समागम यांवरून गुरु-वादाचेच समथन
होते. पण हिंदुस्थानांत आता ज्ञाते व अनुभवी संत कोणीच राहिले नाहीत,
काय जे विद्रत्तेचे पेव फुटले आहे त विलायतेस, अशी ब्राह्म विद्वानांनी
आपली निष्कारण समजूत करून घेतली आहे. केशावचंद्रांनी ज्याप्रमाणे अनेक
विद्यमान हिंदी संतांचा समागम केला, तसा यापुढेही ब्राह्मानीं आस्थापूवक
प्रयत्न केल्यास आजही काणी “' श्रीरामकृष्ण झाणि “ पबहारीबाबा ” त्यांस
भेटतील, आणि त्याच्या ठु.पेने ब्राह्मसमाजास आधेक तेज चढेल यासाठीं
पुढील वेळोवेळीं होणाऱ्या उत्सवात विलायतेतील गोरे टोपीबाले यांस
टोपी घालण्याकरिता कोण कोण येतात, इकडे डोळे लावून बसलेल्या
ब्राह्मांनीं आपल्याच देशांत ठिकीठकाणी एकातांत आत्मचितन व लोकांचे
हितचितन करीत ब्रसलेल्य़ा महात्म्यास महत्परयासानेही बोलावून आणून
त्याच्यात “ दुवतेज ?' काय असत ह्याचा अवश्य अनुभव पहावा. म्हणजे
मतस्वाततव्यांचा त्याचा अहकार गळित होऊन पुष्कळ गरसमज दूर होतील,*
आराधन|--7
ब्राह्माच्या आराधनेतील खिश्ठी वळण व कृत्रिमपणा त्यानी भव्य कमी
करावा. देवाची विशेषणे बहुमतानी ठरविण्याचे प्रकार म्हणजे चार आधळ्यां-
नी केलेल्या हत्तीच्या व्णनाप्रमाणे बहुधा हास्यास्पदच होतात. ब्राह्माच्या
सामुदाधिक उपासनेतील ध्यान हे तर अगदीच अनाठायी आहे. त त्यानी
गाळाव. तसेच प्राथनामदिरात थोर पुरुपाचे पुतळे किंवा तसाबेरा न
ठेवण्यात आम्हाला कांहींच स्वारस्य दिसत नाही. ज्या प्रार्थनामं दिरात
परिणामकारी असे घर्मप्रबचन करणारे अधिकारी धर्मापदेशाक मिळत नाहींत,
त्या मंदिरात जाणाऱ्या भाविक साप्रदाविकास थोर पुरुषांच्या चित्राच्या
दर्शनाने तरी चित्तास स्फूर्ति ब प्रसन्नता बाटून “ यांच्या रूपाने इश्वर आमचा
% मागें पान २९४, ३६४, ३६५, ३६६ पहा,
प्रकरण २७व.] एकंकार ८३३
पाठीराखा आहे” असाही धीर कोणी न सांगतां प्राप्त होण्याचा संभव आहे,
शिबाय अश्शा मूर्त ब तसबिरा यांच्या साहचर्यानें प्रार्थनामंदिरास किती
तरी अधिक गांभीर्य ब पावित्र्य प्रास होईल. आपल्या मूर्तिपूजाबिरोधास
प्राधान्य देण्याच्या हेतूनें राजा राममोहन यांनीं आपल्या ट्स्टडीडमध्यें कांही
लिहून ठेवलं असलं तरी ते अक्षरराः पाळण्याचा आग्रह्ह न धरितां त्यांतील
रहस्य लक्षांत ठेवावे व लोकांस शिकवावे म्हणजे झाले. ब्राह्म झाले तरी
त्यांस मनुष्यस्वभाव काही सुटला नाही. उलट सोंदर्योपासना हे एक
ब्राह्मांच्या उपासनेचे महत्त्वाचे नवीन अग आहे. त्यांतून थोर बिद्वानांस भरी
या गोष्टींचे महत्व न वाटले, तरी मंदाधिकारी अक्शा मुलांस ब स्त्रियांस
महात्म्यांची उत्कृष्ट दर्शने, त्याचप्रमाणे ऐतिहासिक प्रसंगांचे व पुण्यक्षेत्रांचे किंवा
अद्धत सुष्टिसोदयीचे चित्रूपाने देखावे, हे उद्बोधक होतील यांत शंका नाही,
तात्पय, त्यक्तालंकार बेघव्याप्रमाणे दिसणार प्राथनामंदिर त्राह्माच्या प्रापंचिक
शीलास व सोदर्यप्रीतीस साजेसे नाहीं, तें त्यांनीं अवऱ्य सुधारावे,
एकंकार---
सर्वे माणसें देवाचीं लेकरे आहेत ह सांगण्यास ब्राह्मच कास पण जीझस
खाइस्टह्दी नको. हिंदुस्थानांत असा एकही मनुष्य नसेल, कीं ज्यास ही
साधी गोष्ट कळत नाहीं. उलटपक्षी, थोडा अतिशयाक्तीचा संभव पत्करून,
आम्ही असं म्हणतो की, खिस्ती जगांत असा एकही मनुष्य नाही काँ, ज्याने
हें तत्त्व पुर आचरणांत आणळे आहे. तात्पर्य, मानवी बधुत्व हे तरवतः
जितके खर आहे, तितकेच ते व्यवहारतः दूर आहे. त जवळ आणावयाचे
असल्यास कारमीरच्या मुली अबिसिनिआंत, म्हेसुरच्या सली सेबीरिआंत,
चिनी मुली चिकागोत किंबा बगालच्या मुली इस्तंबुलांत देऊन मानवी बंधुत्व
साधावयाचे नाहीं. हे युरोपच्या गेल्या महायुद्धाने सिद्ध केळे आहे. तसेच
बंगाली ब्राह्मण आज पाण्यांतली भाजी खातात, ती उद्या चतुष्पादांची करून
मुसलमानाच्या थाळ्यांत जबल्यानेंही ते साधावयाचे नाहीं, हे पण मांसाहारी
जगाच्या अनुभवावरून जाणाव. एकंकार करूनही ज्यांना आपल्या स्वताच्या
बारिकशा संप्रदाय़ांत सलोस्रा जोडतां येत नाहीं, त्यांनीं हा वर्णसंकर आणि
व॑शसंकर करण्याचा अव्यापारेषु व्यापार न करणेच बरें.?
& एला 0०01618600 फ़ १४॥७ !' उ०फौ ०णा छलळला एख्पाकिचताटॉ&.
(४) -.२०
<३४ हिंदुसमाजसंस्थिति [भाग ४ था
जातिभेव्--
भेद हे कर्धांच नडत नाहींत. भेदांत अभेद पहाणे हीच ज्यांची समन्वयाची
दृष्टि त्यांना हे जातिभेद आणि धर्मभेद कां नडतात तें समजत नाहीं, भेद
नडत नाहींत, द्वेष नडतो. आणि तो द्वेष ब्राह्मांनाही सुटला नाहीं. थोडासा
व्यवहार्य व उपकारकच वाटतो आहे. तेव्हां त्यांनी चातुबण्यावर तोड सोडून
बखेडा घालण्याचे बंद करावे. ऐक्य जोडावयाचें ते खालपासून बर जोडीत
गेळें तरच ते ब्रिनबोभाट व सुकर होते. मनुष्यजातीचे अत्यंत लहान ल्हान
घटक म्हणजे कुटुंबे, पोटजाति, जाति, वर्ण, वरा आणि कोटि, हे खालपासून
संघटित करीत जाणे हाच सुधारणेचा योग्य उपाय आह. अविचाराने बरप,सून
संकर करून बेदिली व गोधळ माजवण ही समाजरचना नव्हे, ६ राक्षसी किंबा
पिशाचवृत्तीचे विध्बंसन कार्य आहे. यासंबंधी तूत आम्ही जास्त कांहींच लिहीत
नाहीं. पण इतकेच स्पष्ट सांगतो की, हिदूंचीं एकत्र कुटुंबे व त्यांचे वर्णाश्रम
म्हणजे समाजांतील निरनिराळी क्तवब्ये अधिकारभेद व श्रमबिभाग यांची
अत्युत्कृष्ट व्यवस्थिति होय. ब्राह्मास एकत्र कुटुंबे नको आहेत पण मानबबंधुभाव
पाहिजे! संत सागतात कीं, भेद हा देवच करून बसला आहे, तो कोणाच्या
बापाच्यानेही दूर होणार नाहीं, यास्तव एकंकार हा समन्वय नव्हे, किंवा सम-
दर्शनही नव्हे. समदशेनाला सहभोजने किंबा वर्णसंकर यांची आवश्यकता
नाहीं आणि उपयुक्तताही नाहीं. रचनावादी ब्राह्मांनी बरणाश्रमधमाची
रचना मोडू नये उलट निर्दोष़ आणि मजबूत कराबी, हेच त्यांच्या विद्वत्तेस
ब सोजन्यास योग्य होईल. त्याचप्रमाणे हिंदूची आदर्शभूत अर्शी गांबो-
गांवची मोठमोठी अविभक्त घराणीं आज चरितार्थासाठी देशोधडीस लागत
आहेत त्यास आळा पडेल असा त्यांनीं दीघोंद्योग करावा. यांत हिंदू-
समाजा'चे व हिंदूंच्या घर्माचें खरे रक्षण आहे, पण ह्या खऱ्या जिव्हाळ्याच्या
व मूलगप्राही गोष्टी सोडून ब्राह्मांचे लक्ष भळतीचकडे वेघले आहे.
3110 80801प2]5 1] पा; (300 860 ४]]) 1118? ]1)028 10 ॥॥16 6१6010 0
006 1318110 881081 8106 ॥॥७ 1018 6पीलिप80१्टे पी0ण 18ठघया8]
लत18070१61" त ताड6886, 97 (8. 1. 18 ए6पा892ट 1080197 एप्णाहीह्ते
32017 108 1191111680 11001818(€1101686,
सण, 4, १, अळया, 58२ ५४ा ककटढाा०0 5, 2/.
'प्रकरण २९७वं.] मोग करीं त्याग ८९५
स्री-स्वातंत्य--
स््री-स्वातंञ्य म्हणजे भस्मासुराचा वरच होय, आणि आजचे स्त्री-शिक्षण
म्हणजे सुप्रजा, प्रपंच आणि घर्मशील यांची हानि होय, यासाठी स्वातंत्र्य
आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या असल्या तरी त्यांचे उपयोगांत
तारतम्य राखावे. गाहचे अंबोण बाईंट म्हणुन घोड्याचा तोबरा गाईला
दवैणे आणि गोटठ्यांत डांबलेली गाय सोडून तिला टांग्याला जुंबणे हे समदर्शन
नव्हे, हा अप्रयोजकपणा आहे. मातुदेवो भब, पितुदेबो भब हे स्त्री-पुरुषांतील
समदरदौन होय.
प्रपंच-परमार्थ ---
भोग आणि त्याग, प्रपंच आणि परमार्थ, प्रवृत्ति आणि निर्वात्त, ह्या
दृंदांचा समन्वय करू पाहणे व्यथं आहे. जीवास भोग, प्रपच किवा प्रवृत्ति
ही सामान्यतः अपरिहार्य आहेत, ही गोष्ट खरी. तथापि त्यांची प्राप्ति झाली
असतांही नजर त्याग, निवृत्ति किंबा परमार्थ इकडेच असावयास पाहिजे, हेही
उघड आहे. इंश्वराने इंद्रेयें व त्यांचे विषय दिले आहेत ते भोगासाठच
दिले आहेत, हा युक्तिवाद खोडसाळ आहे. विरागदाक्ति ब अनुरागशक्ति
यांसंबंधी देवसमाजांतील प्रक्रिया चितनीय आहे. स्त्रियांच्या भाठिंगनांत
किंबा बालकाचे मुके घेण्यांत इंश्वरी साक्षात्कार आहे. ही भाषा ब्राह्मांनी
धार्मक बिचारांत वापरू नये हे बरे. विषयानंदांत चित्तवृत्ति शांत झाली
असता क्षणेक जी आनंदाची उपलब्धि होते, तो ब्रह्मानंदाचा अत्यल्प अंशा
होय, असे असल्यामुळे इतक्या अत्यल्पांशाकरितां जीवाने आयुष्य खर्च न करतां
पूर्ण ब्रह्मानंदाकरितां झटावे, अस सांगण्यांतील हेतु असतो. तरुणांस लयन
करून ग्रहस्थ हो म्हणून सांगणे म्हणजे खुशाल विषयोषपभोग घे असे
सांगाबयाचे नसून, आतां इतर स्त्रिया रुखमाह्समान मान, हाच शास्त्राचा
हेतु असतो. प्रपंचाची सरसहा निंदा करणे ब्राह्मांस पसंत नसेल तर त ठीक
आहे. पण त्यांनीं प्रपंचाचा फाजील गौरव करणेही साधकास घातक आहे,
हें लक्षांत ठेवावें. खरे महत्त्व त्यागांत आहे, भोगांत नाहीं. दाई मुलाला
संभाळते त्या कतंब्यबुद्धीने ब अनासक्तीने प्रपंच करावा असे शास्त्र-रहस्य
दिसतें, त्यांत बाछसंगोपन हे एक सामान्य प्रबाइुपतित अपरिह्वार्य कर्म असून
८९६ _ भमेनिष्टा [मांग ४ था
अनासक्ति ह्यांतच सर्व प्राधान्य आहे. दोन्ही गोष्टी सारख्या दर्जाच्या भगर
घर्माच्या नाहींत. यासाठी येथे ब्राह्मांनी आपला समन्वयाचा हव्यास सोडावा.
धमे-निष्ठा--
वर सांगितल्य़ाप्रमाणेचे राजकारण, समाजकारण आणि घमकारण ही
एकमेकांस पूरक ब उपकारक असलीं तरी ह्यांच्याही समन्वयाचा आग्रह
ब्राह्मांनी सोडावा, राजकारणांत असत्याचा आश्रय कराबा लागेल, धघमोत
तो चालणार नाहीं. घ्मात वाचिक आणि मानसिक हिंसाही बाधक आहे.
राजकारणांत ती अपरिहार्य आहे, राजकारणांत स्पश्यास्पृ्य दोष, नित्य-
नैमित्तिक कमलोप, अभक्षभक्षण, अपेय पान इत्यादि कित्येक गोष्टी क्षम्य
किंबहुना अपरिहार्यही होतील; पण घमात त्या चालणारच नाहींत. यास्तव
राजकारण आणि समाजकारण यांतील उदार मते धर्मातही आणणे हे धमाचे
अतिक्रमण आहे.% धर्माचे ध्येय ब त्याची साधने याची शुद्धि अत्यंत कडक
रीतीने पाळली पाहिजे, 'ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी | त्याने पथ्ये समाळावी' |
घमांत राजकारण आणणे हे वाईटच आहे; पण राजकारणाकरितां गोणत्वानं
घर्मभावनांचा उपयोग करणे हे तर त्याहून निद्य आहे. धर्माकारेतांच घर्म
असावा इंच उत्तम.
भधघिकारवाद---
शेवटीं ब्राह्मांना एवढीच विनंती करावयाची की, सर्व घमात ऐक्य करणे
" (ढ) शै घतपा 10 तााहाखा 0 88टा'6त घयावे ७0०1810
७1012 1110/8 8011011608, ४16%06त ए 13 एटा, 800191 1७00१0,
800191] 8610106, ७०1८108) 9४18101, 91] ९०१९2 पावेल उभाष्टागा
8] 8782 आशोषट्टाण्यड ३७०७४11285. क71]2 गी १लेता०फ1€वष्टागश
]॥, झ6 09110. हापा ठपा' 68४९8 10 ॥162 ४8८. ॥॥8. एशोष्टाला 18 1.
१७॥४७7 01 018४ ७३]॥०1(९ 1 ॥॥1७ 1116768. 07 800181] 7७000७0,
0७0१111191 80118१9119 ते 1901015981 601010४. उेशाष्टाला 1116
10108.97 0९९61 6178168 []16 1101106011 1. 18 ७19 ०(060त 98 (]6 068
5०1०४. शिशा्टाला वेट 8१8 0प” ४116210106 101 18 0प्ा 8810.
--1. त. ॥टठवल 2-6-24,
(6) प्रगतेपाहा ६ते गहाहया झा ह्या ाणा6१8पाणश पा.
8000) 8ते ७पा र ॥॥16४ ७76 70. णाश6ते एफ क) 8001181
७०1108, -- (0०४7८०७ 100201९. १४०८ ७४ ०७००१1 7, ॥, 9.7-2/.
प्रकरण २५७ वै.] अधिकारवाद ८३७
किंवा सर्व जगाचा एक सार्वत्रिक धर्म करणें, ह्या गोष्टी जरी अशक्यप्राय
असल्या, तरी सर्व धमीत आणि पंथांत सलोखा नांदाबा म्हणून साऱ्या धर्माची
मुलें एकत्र करून प्रार्थना करण्याचा उपलक्षणात्मक विघायक उपक्रम राजा
राममोहन ह्यांनी सुरू केला, तो ब्राह्मांनीं यापुढेही वाटल्यास अबश्य चालवाबा,
मात्र शंभर वषाच्या दीर्धे कालांत त्राह्मपंथाचे सांप्रदायी हिंदूंशिबाय इतर
बोटांवर मोजण्याइतकेही झाले नाहींत, यावरून त्यांनीं जो बोघ घ्याबयाचा
तो आतां तरी घ्यावा. तसेंच ब्राह्ममंदिरांत येणाऱ्या निरनिराळ्या वृत्तींच्या ब
अधिकारांच्या माणसांपुढे होणारी उपासना अशी क्लिष्ट, रुक्ष व कृत्रिम न
करितां ती आजचा व्यवहार ब पूर्वीचा इतिहास यांस धरून असाबी ब ती
खऱ्या आत्मोपम्य बुद्धीचा ब भक्तीचा परिपोष होईल अशी करावी. कवि-
कल्पना आणि राब्दलाघव यांनीं क्षणमात्र लोकांस चकित केले, तसेच
“एकमेवाद्वितीय? अथवा 'शिवं शांतं अद्वेतं' अशा सुत्रावर उलय्यासुल्य्या तार्किक
उड्या मारून उपासकांच्या दृष्टीला थोडा ताण दिला, तरी त्यांचे नीति-
व्यवहार आणि धार्मिक आचार यांवर त्याचा कांहींच परिणाम होत नाही.
*: अधिकार तेसा करूं उपदेश ” हा तुकोबांचा दंडक ह्या पुस्तकी विद्येच्या
काळांत पाळला न गेल्यामुळेच वेदान्तशासत्र आज बेजबाबदार टीकाकारांच्या
उषहासास पात्र झाले आहे. चिकित्सक उपदेष्ट्यांचा दृष्टिदोष ब श्रोत्यांची
अनधिकार बघिरता यांमुळे साराच सावळागोंधळ झाला आहे, दुसरा गोधळ
वेद, पुराणें ब संतांचे ग्रंथ ह्यांच्या दुरुषयोगाने झाला आहे. त्यांच्या
ठिकाणीं ब्राह्मांची खरी प्रामाण्यबुद्धि असेल तर ठीकच आहे, पण जे सरसहा
त्यांचा उपह्ाासच करतात, त्यांनीं आपल्या मनसोक्त आचारविचारास त्यांतील
संदर्भरहित तुटक वचनांचा आधार दाखविणें ह्यांत ग्रंथद्रोहह ब ठकबाजी हे
दोन गुन्हे होतात.
प्रामाण्यविचार--
ब्राह्म म्हणतात, आम्हीं वेदविद्येचा उद्धार केला, आणि याला अगदी
अलीकडील ठळक आधार म्हणून गेल्या बेदसंमेलनांतील एका फारच
जाड्या विद्वान् अध्यक्षाच्या भाषणाचा आधार देतात, मशारनिल्हे पंडितांनी
आपल्या भाषणांत वेदांचे अत्यंत महत्त्वाचे असे सात संदेश सांगितलेः (१)
आयंस्रस्काति स्थानिक आहे; (२) बेदकाळीं जातिभेद नव्हता; (३) वेद
"4:34 आधुनिकांची दृष्टि [माग ४ था
काळीं स्त्रियांना बरोबरीच्या नात्यानें बागवीत होते; (४) बेदकाळीं लोक-
शाही होती; (५) आपल्याला हिंदी साम्राज्याचा विस्तार करितां येणें शक्य
आहे; (६) आपण निघाराने शेती करायला लागले पाहिजे आणि
(७) आपण आपल्याला जाणलें पाहिजे. घर्मवेड सोडले पाहिजे, तसेंच जाति,
बंश, वर्ण आणि पंथ यांचा भेद यांचेही बंधन तोडले पाहिजे. आतां ह्या-
पेकीं पहिल्या सहा गोष्टी देशकाळास घरून असल्यामुळें वेद प्रामाण्य म्हणून
त्यांचे आज कांहींच बिशोष महत्त्व राहिलें नाही, आणि सातवे काढलेले
रहस्यही वादग्रस्त आणि अत्यंत भ्रामक आहे. तेव्हां साऱ्या बेदांचे आलो.
डन करून आपल्या पांडित्याचे व्यथ॑ प्रदर्शन करणाऱ्या ह्या आधुनिक
चिकित्सक डाक्टरांपेक्षां--
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधला ।॥
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे |
हा तुकोबांनी आम्हांस सांगितलेला वेदपुरुषाचा निरोप अधिक चोख, स्पष्ट
आणि व्यवहार्य आहे असे आम्हांस वाटते. अंतरीं घर्माचा जिव्हाळा नसल्या-
मुळें बहुतेक आधुनिक पंडितांची दृष्टि धर्मग्रंथांचा कालानुक्रम आणि प्रक्षिप्ता-
प्रक्षित्त भाग ठरविण्यांतच गोंधळली आहे. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात
कीं, आंबराइत जाऊन कोणी आंबराईच्या धन्याची भेट घेण्याची आस्था
ढेवीत नाहींत किंवा चार इरसाल आंब्रे खाऊन कृतार्थही होत नाहींत. तर
आंब्याच्या जाति आणि पानांची संख्या मोजण्यातच हे पारखी दंग झाले
आहेत, दृष्टिदोषाचा पहिला गोघळ हा असा आहे. आणि दुसऱ्या गोधळा-
चीं गीतं थोडक्यांत उदाहरणार्थ सांगाबयाचीं तर---
अन्थं तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ संभू त्या < रताः |
इत्यादि श्रृति---
अह मुच्चावच्चैद्रब्येः क्रिययोत्पन्नया न घे ।
नैब तुष्येडरचितोच्वांयां भूतग्रामाव मानिनः ॥
अशा पुराणोक्ति किंवा--
निर्जिबा दगडाची काय करिसी सेवा ।
लो तुज निर्देवा देईल काय ! |
प्रकरण २७ बे.] घरमाचे अवशेष ८१९
इत्यादि संतोक्ति होत. ब्राह्मांनी ह्यांचा स्ममतास आघार घेण्याचा व्यर्थ प्रयत्न
केलेला दाखवितां येईल. तात्पये, सारसंग्रह या मोठधा नांवाखाली ब्राह्य
उपदेशक व लेखक जो मिथ्याचार करतात तो त्यांनीं बंद करावा. ह्या-
प्रमाणे ब्राह्षांच्या विधायक कार्यक्रमाचा विचार झाला. आतां अखेर ब्राह्मां-
च्या विघातक कामगिरीबद्दल पुन्हां त्यांस स्पष्ट इज्ञारा देऊन हँ लांबलेले
प्रकरण पुरे करूं.
घमोचे भवशोष---
हिंदुघधम आज कितीही अवनत दडला पोचलेला असो. जो धर्मभाव
आज अस्तित्वांत आहे, तो तारतम्य बुद्धीने पाहतां (अ) देवळें, (व) सांप्रदायिक
आश्रम किंवा मठ, (क) त्राह्मणवर्ग व (ड) स्त्रिया यांच्या जवळच विशेप्रेकरून
आहे असे म्हणतां येईल. गांबोगांव देवळे आहेत म्हणूनच समाजांत घमाची
जाग्रति आहे. सुशिक्षित म्हणविणारे लोक देवदशनास रोज जात नसले तरी
बहुजनसमाजा'चा भाव त्या ठिकाणीं असतो. आणि कथापुराणे व उत्सव या
निमित्ताने सुशिक्षित लोकही तेथ घर्मभावनेने कधींकधी एकत्र होत असतात,
तसेच गुरुसषंप्रदायाची कोणीं कितीही टवाळी केली तरी ती बेजबाबदारपणाचीच
असते. ज्यांना सत्समागम घडला आहे, तेच संतकृपेच महत्त्व जाणतील. आम्ही
तिसऱ्या खंडांत ह्या दातकातील संताची माहिती देणार आहोत, प्या व्ळी
याचा विशेष खुलासा होइल. गुरु चित्तापहारक असोत अगर निदकाचे
दृष्टीने वित्तापहहारक असोत, ते अगदीं पामर जीवानाही इंश्वरपरायण करतात
ही गोष्ट अनभवासद्ध आहे. धर्माने देवळांतून आणि मठातून आतां
बाहेर पडलें पाहिजे, असे जेव्हां ब्राह्मपडित ठांसून सांगतात, तेव्हां जीणे
झालेला कां होईना पण आज धर्म कोठे आहे. याचा निदा तेच वरीत
ब उपा ७0 ४७०0 11010-00101811 १11 108. 0010558) ]॥00ल्ा81018
४७ 80०७९०71071(7. 188 10 8पएलो ॥ा०पपा8 ४0 808 0......लोरलर०181) 18
७0०॥1०॥॥॥1॥॥)]0 8॥110061811 18 60]0॥ए17'1२755. पुगज्लषा, 158. आणर 10. 1317'कोप१ा0
हि8118) (0-08ए 18 8 110"1ऐपाते पा 810100 --2)९887० ॥७ ०6.
$ उपा 10 ए७]७० 0 ६1 1118९0 ४०७1111111, (011110 0ए1]तेगा१0१्टा कराणा,
8 1810 ४11070 (७७ ०७0५० 0 70]टलठा 18 0 १10 18५01 7001161105, 110४६
७९ 11081001801]0,
7 क०पाते ल००80 1000 0व१10 ?लू०, ७फ ऐएज०--१० ९एभा लर
-ुबै1 ते (30१0, (1217. 1181011080 १0०७९0 1, १४, 27-2-27.)
८४० विनाशक काय [माग ९४था
असतात. तीच गोष्ट ब्राह्मणांची मनसोक्त निंदा करण्यांत ते सिद्ध करीत
असतात. आज हिंदूंचे धार्मिक वाढ्यय कोणाच्या मुखोद्रत असेल तर त
ब्राह्मणांच्याच आहे. त्रेवार्िकापेकां क्षजिय व वेश्य हे वर्ग संस्कारशुद्ध करचित्
कोठे असतील, धर्माचरणांतील कर्मठपणा व शुचिभूंतपणा आज आधिक्यानें
कोठे असेल तर तो ब्राह्मणांतच आहे, ६ ब्राह्मणांचे शत्रूही कबूल करतील,
स्त्रियांचे धर्मवेड तर प्रसिद्धच आहे. नव्या मताच्या काय पण षुन्या मताच्या
हिंदूंच्या घराण्यांतूनही पावित्र्य व धमशील यांचें रक्षण स्त्रियांनींच केळे आहे,
ब्राह्मांचें विध्वंसक ध्येय--
पृथ्वी वाटोळी आहे कीं चौकोनी आहे, हं सतांना कदाचित् सांगतां येणार
नाहीं, याशिकीच्या संकल्पातील जंबुद्दीपाचा नकाशा ब्राह्मणांना काहून दाखवितां
येणार नाहीं, सती सावित्रीची कथा सुत्रपूवकालची कीं त्यानंतरची हे स्त्रियांस
कळणार नाहीं, पाऊस कसा पडतो, विजा कां चमकतात, ग्रहण कसे लागतें,
इंही त्यांस ठाऊक नसेल; पण अक्शा साऱ्या भोतिक शास्त्रांच्या अज्ञानामुळे
त्यांच्या धर्मपरायणतेत यात्किचितही कमीपणा येणार नाहीं.5 आपत्कालाच्या
ओघाबरोबर वरील धमंरथाने आज निस्तेज ब सदोषही झालीं असतील,
पण घर्माची ठिणगी का होईना आज तेथें आहे, आणि अनुकूलता मिळा-
ल्यास धर्मतेज आपल्या पूणे ऐश्वर्याने तेथें प्रगट होण्याचा अजूनही संभव
आहे. ही गोष्ट नाकबूल करण्यांत अर्थ नाही, परतु दुर्देवाची गोष्ट &शी की,
नेमकी हींच धघमस्थाने भ्रष्ट करणे, निस्तेज करणे किवा घमंदृष्टीने नामशेष
करणें हं ब्राह्मांचे अनन्यसाघारण ध्येय आहे ! आंग्लाईरूप इंद्रसत्तेला जो
आम्ही आरंभीं उद्देगानेच नमस्कार केला तो याचमुळे, तपोधन ब्राह्मणांचा
द्वोष कोर्णी केला, सती अइल्येचा बुद्धिभेद कोणीं केला ! प्रल्हादाचे घमशील
$& या 1यीप0०00० धा0 ७४०1811, 1०0, खा ९101118810, 18 ]॥0०७801४
१७४४] ४ ४27९७६० 11 110१18 (11811 11 (10 ७॥०5७ 41 118 0008एप86 10 जा6
ज0108%) ४0 ७11080 हएप]त81100 & गाछा] 18 110'0 07 1688 याट (०0 ए0हाशा
1111800 18 8180 810 १1080 11111'088 18 11081 11१011016९ --118 ॥10॥॥101......
0006 & 108171 118४ 00 8 एखा 8७1 ४18107 1) 8 निययातेप 100860 ण०पा 67०0
वठ) 0111४2 ४1000 10 100118 11 पायला [10 15त1685 170. डिपभाष्टाणा) 1७. 18७
00९०॥ 8810, 11०98 11 ॥10 7७७61४७, छा ॥1080 शएाा0० 870 1676 ४0 80'10]४. ९
608160 870 ]0711818 81) 1110 110160 ]00011 107 ॥]॥8 ! (818017 ४1४०१18.)
प्रकरण २५ वें.] स्त्रियांचा अधःपात ८४१
कोणीं हरण केले ! आणि गोपालकृष्णाच्या सगुणभ्नक्तीचा विरोध तरी
कोणीं केला ? ही जी पूर्वीची इंद्रसत्ता तिचेच इंग्रजी संस्काते हे एक तऱ्हेने
आधुनिक अवतरण होय !
सख्रियांचा अधःपात --
बाघोणीचीं नखं आंतडी बाहेर काढतात व अस्वलीची नखे गुदगुल्या
करून प्राण घेतात,असे ऐकतो. त्याचप्रमाणे चेगिझखानाच्या किंवा तेमूरलंगाच्या
लटीपेक्षांही भयंकर असे भिक्षुकीच्या परिग्रह्मचे वर्णन करून ब्राह्मणांच्या
वृत्तीची आंतडी बाहेर काढणारे आधुनिक संस्कृतीचे रक्ताने माखलेले
हात, ती हिदु स्त्रियांच्या अंगावरून गोजारून फिरवीत आहे. पण त्यांतही
त्या ख्रियांचे मरण आहे हे निश्चित आहे. पूतनामाबर्शाचे स्तनही विषारी
होते, हे त्या भोळ्या गोपीस कळले नाहीं. बुद्धिपुरः सर नसला तरी परिणामी तोच
प्रकार आज आहे. मिन्न संस्कृतीचे आज पुढे झालेले हात म्हणजे एका काळी
हिंदूंच्या राजश्रीपुढ सरसावलेले अफझुल्खानाचे हात होत ! ही सुधारणा नव्हे,
हा अनथ आहे. हे यश नव्हे इ मालिन्य आहे. हे हिंदुस्त्रियाचे मरण आहे. त्या
मेलेल्या स्त्रियांच्या राखेतून स्मशानवेलीप्रमाणे नर्वान मडमा कदाचित्
निर्माण होतील, पण हिंदु स्त्री मेली असेच ब्राह्मांनी समजले पाहिजे.
ज्यांची घरची पूर्वपरंपरा पार सुटली, शाळेत धम व गुहकृत्ये यांच्या
शिक्षणाचा अभाव, इास्टेलांत इंग्रजी पद्धतीचे राहणे, खिस्ती झालेली एखादी
चंद्रमुखी कुमारिका अथवा पंडिता विधवा, किवा एखाद्या खानाच्या अगर
दुसऱ्या विधरमीयाच्या नांबाने कुंकू लावणारी अगर पुसणारी (१) सधबा,
ह्याच ज्यांच्या स्री-शिक्षणाच्या झादरोभूत अधघ्यापिका, आणि त्यागात्मक
नसून भोगात्मक ज्यांचे विवाहाचे रहस्य त्यांच्या ठिकाणीं हिंदुत्वाचे शील
'टिकणें कठीणच आहे ! ! ब्राह्मांस ही गोष्ट इष्टच असेल; पण त्याबद्दल
त्यांच्या स्वर्गवासी पूर्वज स्त्रिया त्यांचा त्रिवार धिक्कार करीत असतील हंडी
इंधवरचंद्र आणि केशवचंद्र, प्रतापचंद्र आणि आनंदमोहन अश मातृभक्त
ब्राह्षांच्या अनुयायांनी जाणलं पाहिजे.
स्रियांचे धमेशील --
घर्मपीठाबरील देव-गुरूंच्या मूर्ति काढून तेथे बसलेल्या अर्धवट शब्द-
'वंडितांच्या तोंडाकडे शून्य दृष्टीनें पाहणाऱ्या ब्राह्म-स्त्रियांनीं, तुलसीवृदाबनाशीं
८४२ अरह्मद्वेष [भाग ४ था
निष्ठेनें बसून वेणाबाईनी समर्थपद जोडलें, श्रीबिठ्ठलमूतींच्या पायी डोई
ठेवून सखूबाईना संतपद लाभले, कृष्णसंगाने 'तुम भये सरोवर, मे तेरी
मडछिया' असा अनुभव मीराबाईंने घेतला, या सुप्रसिद्ध ऐतिहासिक गोष्टींचे
चिंतन करावे, म्हणजे मिस् बानी चतर्जी आणि त्यांच्या त्राझिका भगिनी
यांस कळून येईल की, धर्मशिक्षण शाळेंत, कोलेजांत, बंगमहिलाश्रमांत किंवा
ब्राह्ममंदिरांतही मिळत नाहीं, ते घरींच मिळूं शकते ब ते घरींच मिळवाबे,
ठायींच बेसोनी करा एकचित्त।) आवडी अनेत आठवावा || अमृतत्बाचे घडे
शिकविण्यास कॅन्ट नको. शिवाय 'शिबम्, शान्तम्, अद्वेतम्' हे समजन घेण्याचा
अधिकार फार पुढचा आहे, आणि ते स्वानुभवाच्या तेजाने पटविणारे धमांधि-
कारी ब्राह्ममंदिरांतही नाहींत. ते बाहेर आहेत. योग्य अधिकार प्रास होतांच
साधक असेल तेथे येऊन ते त्यास कृतार्थ करतात. तो अधिकार प्रास्त
होण्यासाठी यशोदेला बिश्रदर्दीन देणाऱ्या गोपालकृष्णांची व दाबरीला कृतार्थ
करणाऱ्या प्रभु रामचंद्रांची किंबा सीमंतिनीचे सोभाग्यबर्धन करणाऱ्या उमा-
महेश्वरांची अगोदर अनन्यभावान भक्ति करावी लागते. तीच स्त्रियांच्या
स्वाभाविक ध्मभावनेस योग्य आहे,
ब्राह्मणद्वेष --
साधारण-ब्राह्मममाजाचे अध्यक्ष पंडित सीतानाथ (दत्त) तत्त्वभूषण ब
तत्सम वृत्तीचे इतर विद्वान् पुढारी म्हणतात कीं, “' त्राह्मणवगास श्रेष्ठत्व
देण्यास आज जग तयार नाहीं. कारण एकतर तसे श्रेष्ठ ब्राह्मण भाज राहिले-
च नाहींत. 'पेश्या आचाऱ्याचा व मिजास आचार्याची' ती कोण चाळू
देणार १ देशांतील विद्वान् पुढाऱ्यांची नांवनिशी घ्यावी तर जो पहावा तो
ब्राह्मणेतर असेच आज आढळेल ! शिवाय हल्लीचे न्यायी सरकार सवोना
सारखेच वागवीत असल्यामुळे ब्राह्मणाची प्रतिष्ठा इतःपर कांहींच राहिली
नाहीं, त्यातून ब्राह्मणांत कांहीं श्रेष्ठ गुण आहेत असे मानलें तरी त्याबरोबर
अहंपणा, उद्धटपणा, मिक्षुकवात्त आणि अभिमानशून्यता हे दोष त्यांच्या
"ण छाह्माणाया 8 हार्ढाडीापण ठ्ाडाड8त 1 धा 1 ॥०पारतेट
8170108) छठी ४७४० 11111 पएातेशाषाछात्रियाष्ट क्यात काइतेला र्ण ७0 1112168
०0"१७/ ४9 0 ४००१ 8), प० 1858 एभा प) ॥18 801718) तृ०७९४ प
2861018 11081 (018010१81४ ॥० 1118 11708012४0 07० शश 0001पा0८8य द्याचे छटा एप
100१. --_2 शश. 0-7-27.
प्रकरण २५ वें.] गुणकमेमीमांसा ८४३
ढिकाणीं फारच जास्त प्रमाणांत आढळतात.5 तसच मूर्तपूजेसारख्या
अनिष्ट परंपरा अद्यापिही हिंदुसमाजांत रूढ आहेत. त्याचें कारणही ह्या मतलबी
आराह्मणांना आपली छाप हिंदुसमाजावर ठेवाबयाची आहे हेच होय. यासाठी
ही ब्राह्मणांची प्रतिष्ठा झुगारून द्या, म्हणजे मूर्तिपूजेसारखीं खुळ आपोआप
नाहींशी होतील.” !
जातीचें गुणकमे कीं गुणकमीची जात--
ब्राह्मणेतरांपैकीं बयोबृद्ध व श्ञानवृद्ध अशा पुढाऱ्यांनींही असे बेजबाबदार-
पणाचे उद्गार काढावे ही खेदाची गोष्ट आहे ! ब्राह्मण आणि त्याची विद्या
यांचा जो कोणी पुरस्कार करतो तो चातुबेण्याच्या ध्येयबुद्धीनेच करीद असतो.
प्रत्येक ब्राह्मणाच्या ठिकाणी ब्राह्मणाची सर्व श्रेष्ट लक्षण आढळतील असे
कर्धी कोणीं म्हटले नाही. आजच काय पण अरुणि श्वेतकेतूच्या वेळेपासून
बरहझ्मबेंघु हे आहेतच. आतां “ब्रह्म जानाति ब्राह्मणः?? इत्यादि सर्व शास्त्रीय
लक्षणांच्या अभावीं जर जातिब्राह्षण ब्राहाण ठरत नसले तर त्या लक्षणानी
युक्त असे दुसरे तरी कोण आहेत ? आणि कोणीच नसतील तर धर्माने
त्राह्मणांकरितां म्हणून सांगितलेले अधिकार व कम यांची बाट काय १
शिवाय असे कीं, जे अनुष्ठानिक नाहींत तेसुद्धा जर ब्राह्म म्हणवितात तर ज
श्रोजरिय व त्रह्मनिष्ठ नाहींत त्या जातित्राह्मणांना ब्राह्मण कां मानूं नये १
एरव्ही श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही विदोषणे ब्राह्मणास लागणारच नाहीत. झा
जातित्राह्मण असेल त्यांनीं ब्राह्मण्याची अमुक लक्षण संपादाबीं हे म्हणणे
अरोबर आहे, पण अमुक लक्षणे असतील तरच त्यास ब्राह्मण म्हणावे हे
हु घाढ झाह्यागायाठ पष झळा ढाबा ७व्गोपाखाडी शजपर,
81'8 101. 0611811, ४10058 01 ॥10 0७० ॥छात ४७ली 95 0४०७811, 891108९,
1101108100 &ते ७७1६ 0 ७1 -॥०३]०९० 10पात बाजा शरख) या 9 506-
७910811 ततष्टा'०० | -70८ ७१७ ३०१) 8790706870. ॥७ 654,
७ आबयाय डिले0र् या ॥101]००पब्यााणा खर 78 8९ भा) एप
७० ०पाते उ ४10 ०0७1881 90 0068 01 ॥॥10 ]७ 0 धार ७11050) ०168805; ४0
४९० ॥॥०1 101 खा छात 80])])00॥1180५ 07०" ॥0 0010" ०8४505, 0४७ (॥'0७
पाड 80७1011800, छते 111६0 ४०॥७॥॥]) १111 ता रख लो९० घया काठया
--122 झक कढ 1. ॥॥, 8-1-20.
% शेतकेती बस ब्रह्मचर्य, न घे सोम्यास्मत् कुलीनो5ननूच्यब्रह्मबन्धु-
रिब भवति. -- छांदोग्य, ६) ११
-<8४ गुणकमेमामांसा [भाग ९४ था
अव्यवहार्य आहे. जो राजा आहे त्याच्या ठिकाणीं शोये व सामर्थ्य असावें
ईं म्हणणे बरोबर आहे, पण ज्याच्या ठिकाणीं शौर्य ब सामर्थ्य आहे तो
राजा असें म्हटल्यास सारे खलाशी आणि सोल्जर्स राजे होऊन जाजे
बादशहांना पदच्युत व्हावें लागेल. साऱ्याच गाई गरीब नसतात. आणि
-सरकशींतला वबाघही गाईंसारखा गरीब असतो. तथापि गाय ती गाय
व बाघ तों वाघ त्यांचे टम जमणार नाहीं. दुर्वासांच्या तामसी वृत्तीवरून
ते शूद्र ठरले नाहींत, व विदुर अत्यंत सात्त्विक म्हणून त्यांस ब्राह्मण
मानलं नाहीं. गुणकमार्नांच जर त्राह्षण ठरत असता तर ब्राह्मणांनी अमुक
कर्मे करावी, ( उदा ०-ब्राह्मणाचे उपनयन करावे.) व अमुक करूं नये इत्यादि
साधनांचे बिधिनिषेधच शास्त्रांत नसते, कोणी म्हणतात, बेदांत मुळीं
चातुवण्यंच नाहीं, पण उपलब्घ बेदांत विद्वानांना प्रक्षिस भाग आढळतो त्यापेक्षां
परकीय सत्तेत लुप्त झालेला भाग पुष्कळच असण्याचा संभव आहे. मग
स्मृतींत असलेले चातुर्वण्ये त्या लप्तवेदांतील नाहीं कशावरून १ दुसरें असं
कीं, त्राह्मणजातीत होणारा जन्म नेहमीं विशिष्ट कमाकारेतांच असतो असंही
म्हणवत नाहीं. नाहीं तर ब्राह्मणांची मुलें ब्रह्मकर्म न करतां उपनयनापूर्बी
मरतीच ना ? त्यांनीं जन्मास येऊन कोणतें कर्म केले म्हणावे £ पूर्वकर्मा-
नुरूप त्यांचा ब्राह्मषणकुलांत जन्म झाला इतकेच. याप्रमाणे ब्राह्मणकुलांत
जन्म हे पूर्वकमांचे एक बक्षीस आहे. बक्षीस हे नेहमीं पूर्वकर्माबद्दलच
असतें. ह्या बक्षिसाचा एखाद्याने योग्य उपयोग केला नाहीं तरी त्यांस पूर्व-
पुण्याईने बक्षीस मिळालें ही गोष्ट खोटी ठरत नाहीं. अनिष्ट संस्कारांमुळे व
दीर्घेकालच्या प्रतिकूळ परिस्थितीमुळे आजचे जातित्राझण पतित झाले
असतील; तथापि त्यांचे जन्मस्थ संस्कार आजही झांकत नाहींत. क्षत्रियवर्ग
प्रायः नामशेषच झाला आहे. पण ब्राहमण आणि बेब््य यांचे स्वभावधर्म
अद्यापिही जातिनिष्ठच दिसतात. आणि त्यांतही संस्कारशुद्धि त्राझणांनींच
अधिक राखली आहे, मांजर कितीही माणसाळलें तरी वन्य पशूंचे संस्कार
अजूनही त्याचे ठिकाणीं दिसतातच.
घरांत अनेक कामांचे अनेक भाग असतात. ते नादुरुस्त झाल्यास
दुरुस्त करावे लागतात, पण स्वयंपाकग्रहाचें शाय्याग्रह्ु किंवा कोठीचा दिवाण-
:खाना असा उपयोग होत नाहीं, त्याचप्रमाणें समाजरचनंत जे अधिकार-
प्रकरण २७ वें.] श्रेष्ठकनिष्ठमाव ८४५९
भेद ब व्यवसायभेद पूर्वपरंपरेनें पाडले आहेत ते सुधारावेत पण मोड्टं नये.
हजारा वर्षे डोक्याचा हा बरचढपणा काय ! म्हणून शरीराचे अवयवांनी
ब्रक्रार करण्यांत काय हशील ! एखाद कसरत्या बळेंच खालीं डोके बर
याय करून चाळून दाखवील; पण ते क्षणिक आणि अस्वाभाविक आहे.
आजच्या आपत्कालीं डोक्यांत पूर्वीची तरतरी राहिली नसेल, ते अधोमुख
झालें असेल; तर सर्वे अवयवांनी मेहनत घेऊन सामथ्ये वाढविल्याने त्यास
सहज तरतरी येईल. त्यांतच समाजाचे आरोग्य आणि ऐश्वर्य आहे. ब्रह्मद्वेष
हा अज्ञानमूलक ब आत्मघातकी आहे.
श्रे्ठकनिष्ठभाव--
आतां अन्राह्मणांच्या श्रेष्ठतेबद्दल साक्षीपुरावा देण्याचा जो खटाटोप पंडितर्जी-
सारखे त्राह्म करतात तो अगदींच निष्कारण आहे. चातुवेण्य म्हणजे श्रेष्ठकनिष्ट
भावाचे कायमचे ठसे असे कधींच कोणीं मानले नाहीं. हढाभ्यासाने हातही
डोक्याचे काम करतात, शिवाय मस्तक ज्ञानयोगी असले तर हातपायही
कर्मयोगी आहेत, आणि भक्तियोगाने तर अंतःकरण सवात भरेष्ठ असे मर्मस्थान
झाले आहे. तथापि ऊर्ध्वेमूल शरीरांतील डोक्याच्या वरचढ स्थानाचा हेवा करून
शरीराचा शिरच्छेद करूं पाहणे वेडेपणाचे आहे. त्यांत दारीरसमाजाचा नाद आहे.
यांत श्रेष्ठकनिष्ट भाव न मानतां प्रत्येकाचे महत्त्व स्वतंत्र मानतां येईल. तीर्थया त्रेत
कष्ट घेणारे पाय बथ्थड डोक््यासही वंदनीय होतील, तात्पर्य, श्रेष्ठपणाचा मक्ता
आपल्याकडे आहे असा ब्राह्मणांचा दुराग्रह नसावा आणि तसा तो नाहींही तसे
असतें तर ब्राह्मण पुराणकारानीं श्रीराम ब कृष्ण ह्या अब्राह्मण देवतांचा गौरब
केला नसता. रामगीता, कृष्णगीता, इतकेच काय पण व्यांधगीता ह्या मानल्या
नसत्या. मनूच्या आज्ञा पाळल्या नसत्या. अगदी अर्वाचीन काळ घेतला तरी
ऐन त्राह्षणशाहींतील मोरोपंत, महिपतीबोवा यांनीं सतमालिकेत ब्राह्मणेतर
संतांचा अभेदभावानें व मुक्तकंठाने स्तृति केली आहे. तशी केली नसती.
तुकोब्रांच्या अनुयायांचे अग्रणी ब्राह्षण नसतेच, ब्राह्मण हारिदासांची कीर्तने
-: 61002 81609 ७1७ 110ए०॥0॥६ 07 ७10० पए01६ ० ॥1७ पा०पल७0108 ७10४९
810010 ॥० पा ॥110एश0॥॥ 01 (10 ०७110 0 ७10 प"०पला-या0-प्0(8 उप्र रार
181101 प्गतेत 80018) 8 एले0'0 10 18 10 011४ ७0 10५७ (18 118४0 1०00
781800, ४४६ ॥॥० 1000९7 8007 100, 188 ए०॥० 8० प ४170108117” 9066 पा0"0.
-->,6०/७॥८ />)९0१, 41. ४. &-7-2/.-
-<<४६ त्राझ्णांचा जेटूम [माग ४ था
ऱआदिअंतीं तुकोबांच्या अभंगबाणीनें अलंकृत झालीं नस्ती. भ्रीसिदारूढ
आणि श्रॉसांइंबाबा, श्रीगुलाबराव आणि श्रीबिवेकानंद, महात्मा गांधी आणि
डा० बेझंट यांचे कट्टे अनुयायी ब्राझण आहेत, ते नसते, तात्पर्य, बिचारी
ब्राह्मणांनी आपल समददित्ब कधीही सोडललं नाही,
ब्राह्मणांचा जुलूम --.
आतां मूर्तिपूजा व त्रतवैकल्ये यांसंबंधी ब्राह्मणांचा जुलूम हा एकच मुद्दा
राहिला, निधन ब्राह्मण देवळें कोठून बांधणार ! देवळें बांधणारे राजे-
रजबाडे व शेट सावकार हेच होत. दक्षिणेश्वराचे देऊळ राणी रासमणी
ह्या एका शूद्रजातीच्या बाईने बांधले; ब्राह्मणाने बांधलें नाहीं. पण त्याचे
माहात्म्य मात्र एका कंगाल ब्राह्मण पुजाऱ्याने (श्रीरामकृष्ण) त्रिखंडी प्रस्थापित
केलं. यांत त्या ब्राह्मणाने काय मिळविले व जगाने काय मिळविले याचा
हिशेब जमेल काय ? रामदासांनीं ठिकठिकाणी मारुती स्थापन केले त्यांत
ब्राह्मणांनी काम मिळविले! तात्पर्य, मूर्तिपूजेचा लाभ साऱ्याच मू्तिपूजकांना
मिळेल. त्या मानाने पुजारी ब्राह्मण असला तरी त्याचा लाभ तो किती!
आतां त्रतकेबल्ये राहिली, त्यासंबंधी आम्ही त्राह्'ांस असे आव्हान करतो कीं,
अशिक्षित समाज राहो; पण तुमचा सुशिक्षित ब्राह्मसमाज “' शिबं शान्तं
अद्वैतम् ”” याबरील मलीनाथी ऐकायला आठवड्यांतून पक दिवस तरी मंदिरांत
जमतो काय ! शंभर बषांच्या अनुभवानेह्ी त्यांस हा मनुष्यस्वमाब कळला
नसला तर त्यांचे ब देशाचें दुर्दोब होय ! केवळ रूक्ष तत्त्व्वान हें अरोचक
ब अव्यबह्ाारिक आहे. तसेच “ मी पापी ” “' मी पापी ” होच रोजची
प्राथनेची रड चित्ताकर्षक नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांतुन मोटारी, द्रभ्वे, खटारे
यांचा कल्होळ सुरू असतां स्स्त्यावरील प्रार्थनार्मादरांतील सार्वजानिक ध्यान
म्हणजे व्यर्थ ढोंग होय ! रुचिवाचत्र्य व अधिकारभेद तसेच उपास्मभेद व
साधनमभेद इच हिंदुघमांचे वैशिष्टय आहे. अधिकार तेसा करूं उपदेश । साहे
ओश्े त्यास तेचि द्यावें |॥ हाच हिंदु धमांचा दंडक आहे. आल समाजांत
जो धर्म नादत आहे त्याचे कारण आचार्यांचे शारीरभाष्य नव्हे. वत-
बेकल्यानेंच धम जिबंत ठेवला आहे, तत््वशानाच्या पिष्टपेषणांत कालांतराने
चिकित्सक्ांच्या आळ्या पडतात, पण तुसाचे कबचांत असलेला तांदुळाचा
दाणा दाकडो बर्षे टिकतो. वतांची अश्शीच योग्यता आहे. त्यांतील रहस्याचा
भकरण २७ वं.] ब्राह्मणांचा जुलूम ८४७
दाणा भुकेल्या जिज्ञासूला केव्हांही मिळतो. देव करील तर या टीकाकारांच्या
हयातींतच ह्यांना तत्त्वशानाचें अजीर्ण होऊन ततबेकल्यें आणि शास्त्रीय
कर्मेच करीत बसण्याची बेळ येईल. सवे व्रतांच्या बुडाशी त्याग आहे. या
त्यागाने भिक्षुकांपेक्षां दात्यांचींच समृद्धि अधिक होते. हे बेजबाबदार
शन्दपोडितांनी अनुभवाने जाणावे. हिदुघधम निवृत्तिप्रचान आहे. हिंदु-
घमोतील भोगांतही त्यागाचं रइस्य आहे. फार काय पण विवाहांतही
एकीचे पाणिग्रहणांत दुसऱ्या सव स्त्रिया कामुक दृष्टीला परित्यक्त व्हाव्या
हच तत्व सागितले आहे. स्त्रीसंभोगासही कालाचे नियमन करण्यांत
आत्मसंयमच साधला आहे. हीं घमंबेडे ब अज्ञान्यांची खुळे नव्हत. तात्नय,
आत्मस्रंयमन, बिषयवैतृष्ण्य, तितिक्षा, त्याग, संतोष आणि इंश्ररपरायण
ता इत्यादि अनेक अमूल्य रहस्ये ग्रतवेकल्यांत असतात. त्याची किंमत
साधारण ब्राह्मांस नाहीं. भिक्षुकाने मिळविलेला शिघा, केळीं व सुपाऱ्या
म्हणजे नादीरशाह्ाांनी केलेली लूट असे त्यांस वाटतं. अगदीं हृलक्या धंद्यांत
जी प्रास्ति आहे ती आज पुरोहितांस नाही. एखाद्या मोटार ड्रायव्हरचाही
पगार पंतोजीस नाहीं. ही झमाजचीच स्थिति कशाला, प्राचीन कालींईी
अपरिग्रह हं ज्यांचे त्रत, त्या ब्राह्मणांनी श्रीमंतींत सवोवर चढाई केली असा
हिंदुस्थानच्या इतिहासांत एक तरी काल दाखवितां येईल काय ! ब्राह्मणांच्या
पायांशी सम्राटांचे मुगुट नमत होते, पण त्यांनीं आपल्या आर्थिक अभ्युदया-
वी कर्घीच इच्छा केली नाहीं. पेदबाईंच्या झोट घटकेच्या राज्यांतही रिंदे-
होळकरा[दे मराह्मणेतर सरदार ब्राह्मणांपेक्षांही प्रबल होते. तात्पर्य, तरबारीचे
सामर्थ्य आणि पेशाचें बळ हीं ज्यांच्यापाशीं आहेत, असे क्षत्रिय आणि वेश्य हे
वर्ग त्रेबर्णिकांत समर्थ असतांना ब्राह्मणवर्ग जुलूम तरी कोणावर ब कसा
करणार ते कळत नाही. स्पशास्पर्शनियंत्रणामुळे शूद्रांच्याही सेवेचा लाभ
इतरांप्रमाणे ब्राह्मणास घेतां येणे शाक्य नव्हते. आतां शिक्षणाची बाब पाहिली
तर बेदविद्येशिवाय सर्व विद्या ब कला सर्वांना मोकळ्याच होत्या. आणि ६
बेदबिद्रेचे खातेही केवळ ब्राक्षणांचेंच नव्हते ते त्रेवार्णिकांचे होत. शिवाय हे
खाते राखीष केल्यामुळें बिदुरापासून श्रीगुलाबराबांपर्येत, किंबा व्याधापासून
चोख्यापर्यत कोणाचाच जिज्ञासा तुस होण्याची राहिली नाहीं. वेद न
'बाचतांच तुकोबानें बेदांचे रइस्य जाणले. तात्पर्य, त्राह्मणांनीां लोकांना
<४८ ब्राह्मणांचे कर्तन्य [भाग ४ ग्रा
अज्ञानांत डांबले असें अजूनही म्हणण र्या ब्राह्झ उदारमतबाद्यांनीं वेदविद्या
उघड करून शंभर वर्षांच्या दीघ प्रयत्नांनी काय जगदुद्धार केला तो तरी
दाखवावा.
असो, हा इतका बिस्तार करण्याचे कारण चातुवंर्ण्य आणि त्यांतही
ब्राह्मण आणि त्यांची विद्या यांचा द्वेष हे एक ब्राह्मांचे मुख्य विधातक
लक्षण आहे. आणि त्यासाठी एक विद्वान् ब्राह्म आज असे म्हणतात की,
या तडजोडीच्या गोड गप्पा मारणाऱ्या ब्राह्मण-राष्टांना सोडून आपण ह्यापुढे
सत्यशोधकांशींच सहकार्य केले पाहिजे. तेव्हा विधमीं सरकार आणि बहु-
संख्याक ब्राह्मणेतर ( अर्थात् जे अविचारी असतील तेच ) यांच्याकडून
ब्राह्षणांचा उत्तरोत्तर अधिकाधिक जाच होत जाणार असे दिसते.% स्वर््या
ब्राह्मण विद्येवर आपत्कालामुळे चढलेला गंज झडाबा अशीच यात इंश्वराची
योजना दिसते. ती जाणून ब्राह्मणांनी आपला तोल संभाळला पाहिजे.
ब्राह्मणाचे ब्राह्मण्य जर अय्नीप्रमाणे झगझगीत असेल तर त्यांच्या बाटेस
कोणीच जाणार नाहीं. उलट हिदूंच्या वर्णाश्रमधमाचे रक्षण करण्यास ते समर्थ
होतील, परंतु जोबर सर्वे पावन करणाऱ्या पावकाप्रमाणे असे ब्राह्मण्याचे तेज प्रकट
झाले नाही, तोंपर्यंत हिंदूधमांत एकंकार, पतितपरावर्तन व शुद्ध हे प्रकार विधात-
कच आहेत, असे आम्हांस बाटते. समथोनीं एका अंत्यजाकडून दिग्बिजयी सदा-
शिबशास्त्र्यांचा गर्वपरिहार केला; पण त्यापूर्वी त्या अंत्यजावर त्यांनीं जे दिव्य
संस्कार केले, ते समथाचे स[मथ्य अंगीं आल्यावांचून छुदिही अशुद्धिच
" ७४०॥७४१० ४१० ६७ तपा (0 ]भि२?२ पा ४0० वश ९0 &७४७११०१॥ळळढ 11
])8००81) 11 [1217 ली 0715 10 7010580 ॥101180])४०५ 17011) (॥61)7108(]7 त०1118,
ण. ॥॥०1717171011010र् खा8 ७0७१ ह्योवे 10 0 णाणा0]))रप००) (४0व ह्यात
1181) 810 0पा' ॥॥1॥॥७1)103 . ,. न.श. ए8 10" 108४0 0पा' उछो्ह्षापाया ]टक्ायाश
काते ९ 110"0 107 10 8111110))0 1111 00त 1०७0 ०185808 0प* 3100 ४००७
8. 1108(]ए 110 11 118 तल्ला, --(ज. ४. ४०००९७, 7, १/ 79-0-27/.
““ [१०७ 10) 1110 1317811011 ”, 18 012 ठाण 7७1800 यात 18
ठाक क] 1200000780 ॥॥7०पट्टा) ०प ॥९2 101800) 8110 07०७१) ०
116 ९०प "१. 132076 16 ॥1६8808 810 ७फ9]6100 10 06 ॥0७॥०-
शघ७(60 कृ) 1116 1101-3791017010010॥1. 0४9, ऐ16 13178110ा8)१)1ा होठपोते
पा611त 116 9१७ 80 गा9फ6 118 ])0७060, 0” 110 कायात 16 1988
8011 फर] 118)011171 168 ॥॥16 कापा जात.”
र्या रिकाढा अटहतरवट" 021.6-26,
'रकरण २९५७ वें.] * दोन पार्षे ८४९
होय, आजच्या: सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळेंच चालू शुद्धिकरणाची
आवश्यकता वाटत असेल; पण पतितांचा ब मागसलेल्यांचा उद्धार करीत
असतां ह्या वणाश्रमधर्माची घडी पुन्हा नीट बसविण्यासाठी अगोदर पांढरपेशा
जातींचे आणि विशोषेकरून ब्राह्मणाचे संघटन आणि वेदविद्येचे पुनरुज्जीवन
करणे यांची आवश्यकता धमंदृष्टांनं सवबीत अधिक आहे. निदान बिधमी
बिरोधकांबराोबर आणखी कोणी गोऱ्हेशास्त्री आणि कोणी पंडिता रमाबाई
असे उघड कुर्हाडीचे दांडे किंवा हिदुघर्मीयांतच हिंदुधमा'चे प्रच्छन्नवेरी
उत्पन्न न होतील, अश्यी काळजी घेतली पाहिजे.
सनातनी हिंदूर्ची दोन पार्पे--
एक देव, एक धर्मे ब एक वर्ण हें प्रागतिकांच्या ध्येयबादाचे महावाक्य
आहे. जातिधर्म भद आणि स्त्री-पुरुष भेद हा सनातनी हिंदूंची दोन पापं
त्यांस दुःसह झालीं आहेत. त्याबद्दल थोडा अधिक विचार करू. हिंदुघर्मानें
सवसमावेशक व्हावे नाहीतर नामशेष व्हावे, असे प्रागतिकांचे अध्बर्य आज
आव्हान करीत आहेत. उलटपक्षीं हिदुघर्म नामडोष होणे अशक्य आहे;
इतक्या उप्पर इंथ्रराची नियतीच तशी असेल तर तेही होवो ! पण हिंदुधर्माने
आपले पावित्र्य आणि वणंव्यवस्थेचें बेशिष्ट्य गमावूं नये, असे कट्टे सनातनी
निक्षून सांगत आहेत. सनातनीयांची हाष्टि केवळ धार्मिक आहे आणि
प्रागतिकांची राष्टि केवळ राजकीय ब सामाजिक आहे,
उकरून काढलेले भांडण--
मानवकोटी एकच आहे हें जसे खरे, तसेच ब्याक्ति तितक्या प्रकृति हेही
खोटे नाहीं. या दोन टोकाच्या दरम्यान असलेल्या मानवी समाजात व्यब-
हवाराच्या सोयीकरितां कोणत्या तरी तत्त्वावर परस्पर व्यावतंक असे सामाजिक
घटक पडणे अपरिहायंच असते, मग ते यहच्छेने किबा स्वार्थबुद्धीने, अथवा
दवेघप्रेरणेने कसे तरी बनणे ब त्यांचे स्वरूप अनिश्चित, अशाश्वत ब परस्पर-
.बिरोधि असे रहाणे, यापेक्षां हिंदूच्या चातुबण्य-पद्धताने ते जन्मतःच सहज
बिभागले जाणे ह समाजाच्या स्वास्थ्यास व उत्कर्षास अधिक सोयीचे
होईल, हें विचाराअंती कळून येईल, पण हा कांही एक विचार न करितां
जेथे मुळात द्वेष नव्हता तेथे द्वे ब जेथें समान हक्कांची कल्पनाही नव्हती
लेथ ते. खूळ उपस्थित करून हे ब्राह्मपुढारी चातुरबष्यांनिरुद्ध 'लढाई पुकारून
(४)...२१
(९३ सर्देसंभ्ावेश्,.व समता [ माग ४. या
समाजांत केवढी बेदिली १ बखेडा उत्पन्न करीत आहेत, त्यांची त्यांसह्ी पुरी
कल्पना नसेल,
सवसमावेश आणि सभमता--
एकंदर मानबी बंधुमाब व अपवादभूत थोर व्यक्तींतील साधर्म्य या दोन
कल्पनास घरून कल्पिलेल्या समन्वयाच्या रेषेत सर्व हिंदी समाजास गोवूं पहाणे
हे अगदींच अव्यवहार्य आहे, याची ब्राह्मास मुळीच जाणीव नसावी याचें
सखेदाश्वय बाटते. या इंग्रजी राज्यात पुढारीपण इंग्रजी शिकलेल्यांकडे
स्वाभाविकच गेळे आहे. अशा ह्या अल्मसख्याक इग्रजी शिकलेल्यांत कांहीं
बाबतींत जे साधर्म्य आढळतें, ते ते सग्सहा सव समाजास बळेच लावूं
पाहतात, हा न्याय नसून अन्याय आहे. आगगाडीतील प्रवासबंधु सुरिक्षितां-
तील वगंबंधु, दुसरे कित्येक व्यवसायबधघु अथवा ब्राह्यांतील समाजबंधु
यांच्या ठिकाणीं दिसणारे साम्य कृत्रिम, मर्यादित आणि ताव्पुरतेच
असते. तें सव समाजाच्या सर्वेतोषरी समान हक्काचे गमक होऊं हाकणार
नाहीं. आगगाडीच्या डब्यांत एखादा भंगी आणि अमिहोत्रि, कसाई आणि
गवळी, कोळी आणि माळी अथवा एखादा सुन्नी आणि संन्यासी
अगदीं मांडीला माडी मिडवून पुष्कळ वेळ समतेच्या आण सलोख्याच्या
गोष्टी बोलत बसले, तरी तेबढ्या अनुभवावर त्यानीं गांबोगांव जाऊन जात-
भेद आणि धर्मभेद हा “' अन्याय, अन्याय!” म्हणून ओरड करून एकंकार
पुकारणे मूर्खपणाचे होईल, देशातील मूठ मर सुशिक्षितांचा असाच हा अविचार
होत आहे. ज्ञानदेव आणि नामदेब, तुका आणि चोखा, प'डत आणि पंत,
कतब्रीर आणि तुलसीदास, रेव्हरंड टिळक व शास्त्री चिपळुणकर, गोविदाग्रज
आणि केशवसुत, मायकेल दत्त आणि गट टुटाल, मुक्ताबाई आणि मिराबाई,
सरोजिनीब्राई आणि तोरुबाई, ह्या साऱ्या कवि आणि कवयित्रींच्या
कव्यपंक्ति जरी सारख्याच दर्जाच्या असल्या तरी त्यांच्या भोजनपंक्तिही एकच
असल्या पाहिजेत ब त्यांनीं व त्यांच्या आधारावर त्यांच्या सर्ब जातभाईर्नी
आपसांत सोयरिकही जोडला पाहिजे, असा आग्रह धरण हा न्याय कोठला १
आणि याचे महत्त्व ते काय कित्येक विद्वार् असें विचारतात काँ, ब्राझणार्नी
जर् आपले त्रझकमे व वेदविद्या टाकून बाटतील ते ब्राह्मणेतरांचे धंदे
-पत्कल्ठे, तर त्यांच्या समव्यवसायी ब्राह्मयेतरांनीं उलट त्राह्मणांचे इकत काँ
प्रकरण 'र७.व॑.] ब्राह्मणांचा धर्म ८५
बजावू नये! आधिक स्पष्ट लिहावयाचे म्हणजे कोणी ब्राह्मण जर ञोडे विकू
स्लागले तर उलट चांमारांनीं ज्यो'तिर्टिंगावर अभिषेक करण्यास कां जाऊं
नये १ कांही ब्राह्मण गाई विकुन कसाई बनले तर कसायांनी ब्राह्मणाची
मुलगी कां माशूं नये? हे तकशास्त्र आम्हास फारच विपरीत दिसते. व्राह्मणांनी
हलके धंदे करणे ह गेरच आहे; पण ते ज आज इतर धंद करताना दिसतात,
से बणातराच्या हेतूनीं किंवा त्यांची घनतृष्णा अनावर झाली आहे म्हणून
नव्हे. तर केवळ पोटापुरतही मिळण्यास जरूर तो राजाश्रय व लोकाश्रय
त्यांस राहिला नाही, इतकच नव्हे, तर द्वेष मात्र बेसुमार वाढत आहे,
यामुळेच होय. तेव्हां अल्पसख्याक जे ब्राह्मण ब त्यांची विद्या याचे रक्षण
करण्याची बहुसख्याक ब्राह्मणेतरानी मुळीच आस्था न दाखविता, उलट
स्वतच्या अविचाराने किबा इतर मतलबी लोकाच्या प्रेरणेने त्यांचे पाय
ओहून त्याच्या विद्येची बलात्काराने पायमल्गरी करणे ही आग्लाईतील एक
बेछूट मोगलाई आहे; दुसरे काय! अश्या वेळीं आपले सत्त्व न गमावणे हेच
सर्व ब्राह्मणाचे आज आद्य कर्तव्य आहे.
ब्राह्मणांचा धर्मे--
कित्येक ब्रह्मद्वेष्टया ब्राह्मांचा असा मानभावीपणा असतो कीं, “' आम्ही
ब्राह्मण्याचे दे नाही, पण आजच्या जातिब्राह्मणानी अध्ययन, अध्यापन
आणि वेदिक कमानष्ठान हा आपला स्वघर्म सोडूनही ते आपले वर्चस्व
मिरवू पहातात, ते आम्हा काय म्हणून चाळू द्यावे १” पण या त्याच्या म्हणण्यात
वस्तुतः फारसा अथ नसतो. कारण अध्यापक म्हणजे शाळामास्तरे, पुरोहित
म्हणजे लबाड मटे, पारमार्थिक गुरु म्हणजे वित्तापहारक ठक आणि संन्यासी
म्हणजे आळशी देळबुडवे, अशी त्याची सभावना आधुनिकांकडून प्रत्यही
होतच आहे. लोक कळसाच्या दगडास वंदन करतात म्हणून जोत्याच्या
क... पा प्रणजाण्पड छळडठलबााजाड क्याते ७० पणा पणात
1पजपा क्याते ॥०॥१10प) घात इस्टर भरा]0्यारशा, 0 70"01वेवआा ]1088पा'०08 ण
ए०६४प४ 81 ते & ॥10०प88॥ ते 0”3िट' ४10९03 क्माते 1011105, - ते 010 १1] एआाव०'-
50810 १५ 8वतेा 08 छावे 8द्या७5158, 110171)5 81 त 11088 ( ०७]००18)) १ १ यया
४1०५ 810० 6९]1)७08 ) 11 10 (11108 81 11018800"105 8170 0एखयरा १२818०
85 8 ९1888 ., ..॥118 परात एज 0०"वा जज ॥॥7०००९७०0'७ हाते ७1051100व
( जपाःप8 छावे 27०1108) 810 101 1058 8 -50रा याट &0ते ग्रा 01 8९1
बटष्टा'510180100 ७ ' --_2१८॥१४०१ काव दशक काठ १७ 27-83
<५९ ब्राह्षणांचा घमे [भाग ४ था
दगडानें झुरावे, आयते खातें म्हणून पोटाची उप!समार करून त्यास बोटांनी
चिमटे ध्यावे, त्याचप्रमाणे अत्यंजांस देवळाच्या गाभाऱ्यांत घेत नाहींत म्हणून
मूर्तिभंजक ब्राह्मांस कळकळा यावा, निराशेचे गांबाशिवाय सर्व गांब इतरांस
बहाल कले तरी तुम्ही सोवळेओबळे आणि विटाळ अशी प्रतारणा आमच्याशी कां
करतां ? तुमच्या मुली आम्हास का देत नाहीं, तुम्ही आमच्या पंक्तीस कां
जेबीत नाही, आमच्या घरचे कां खात नाहो, तुम्ही मागसलल्यांस अरेतुरे
कां करतां, अहो जाहो असे का म्हणत नाहीं १ इत्यादि कुरापती काढून
कोणी कोणीं ब्राह्मणांस वेचून शिव्या द्याव्या, ह! सुशिक्षितांचा बुद्धिबाद नव्हे, हा
नवयुगाचा कालमहिमा आहे. ह्या कालगतीचे चक्र फिरून उद्यां कदाचित्
अशीही वेळ येईल की, महार तेच महर्षि ब सोवळे ब्राह्मण तेच अस्पृरय असे
जग मानू लागेल! याप्रमाणे अन्न ह्मण जगाने ब्राह्मणांवर बहिष्कार पुकारल[ तर
एक दष्टापत्तीच होईल. कारण तो बहिष्कार्च ब्राह्मणांचे पावित्र्य निव राखील,
तो द्वेषामिच मलीन झालेल्या ब्राह्मण्यास उजळा देईल, ब्राह्मणानी हे अबश्य
लक्षांत ठेवावे कीं, “ ब्राह्मणी मम देवतम् ” असे एका काळीं साक्षात् मगबान्
म्हणाले असले, किवा “' जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट | तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ । ” असे
पूर्वी श्रीतुकोबा म्हणाले असले, तरी तो काळ गेला, तो आज राहिलानाहीं; ब
ते विप्रश्रेष्ही आज फारसे राहिल नाहीत. यास्तव ब्राह्मणानीं आपल्या श्रेष्ठतेची,
जाणीव खधमरक्षणापुरती आपल्याशीच ठेवून त्याचा दर्प अथबा उपसर्ग इतरास
जाणवणारही नाही. अशी सावधगिरी अवश्य ठेवावी, यां.च त्याचे शहाण-
पण आहे. इतक्याउप्मर चातुर्वण्य-प्रपचात घरीं राहून ग्रहुप्रपच ब शेतबाडी
राखगाऱ्या ब देवदेवताचन करणाऱ्या बडील बंधुंबर त्यांचे घाकटे अंमलदार
बंधु जर आपली अमलदारी गाजवू लागले, तर त्यानीं तिजोरीच्या
किल्ल्या त्याचे अंगावर टाकून दभाच्या पवित्रकानिशी बाहेर पडावे व आपल्या.
कनिष्ठ बंधूचेच काय, पण विश्वकुटुंबाचे कल्याण चिंतीत व यःसाठी इंधराची
करुणा भाकीत आयुष्य वेचाबे हेच त्यास योग्य होय, आपले धाकटे बंधु जे
ब्राह्मणेतर त्यांच्याशी उलट चुरस, ही ब्राह्मणांस कधीच शोभणार नाही १
सुखदायीही होणार नाहीं. ब्रह्मदेष्ट्या ब्रा!ह्यांची ही विध्वंसनाची आणि स्वैरा-
चाराची होस आणखी किती दिवस चालणार ! ब्राह्म-समाज दीर्घायु झाल्या-
स लबकरच असं आढळून येईल की, खास त्या समाजांतच आचार्य नांबाचे.
अ्रकरण २७ वें.] अबंलोन्ञाति ८९३
आह्मण, खजिनदार व संगोपक नांवाचे वेरय, आक्रमशील वृत्ताचे बीर
आणि कायेबाहक किंबा सेवक नांवाचे शूद्र किंबा दस असे भेद आपो-
आपच उत्पन्न होतील, आणि मग चातुबेण्यांची हजारो वर्षांची उत्कृष्ट परंपरा
आपण व्यर्थ मोडीत होतों, याबद्दल त्याचा त्यांसच खेद वाटेल,
'ख्ियांची प्रतारणा ---
जातिभेदाच्या अन्पायाप्रमाणे स्त्रीवगावर केलेल्या घोर अन्यायाची जी दुसरी
मोठी तोहमत ब्राह्मानीं सनातनीयावर आणली आहे, त्याचाही येथे थोडा अधिक
विचार झालेला बरा. ज्या जातीत गागि-वाचक्नवि किंबा सरोजिनी बेझटबाई
यांच्यासारख्या विदुषी निर्माण झाल्या त्या स्त्रीजातीतील इतर व्यक्तिही
तशाच किवा त्याहूनही श्रेष्ठ निमांण झाल्या असत्या, पण पुरुषवरगाने स्त्री-
वर्गाचा आजवर कोडमारा करून भयंकर घात केला; आणि स्वातंत्य आणि
विद्या ह्या दुनियेतील अमूल्य बस्तू त्यांस पारख्या केल्या. याहून अधिक घोर
पाप ते कोणते ! अशी ब्राह्मांची फारच जोराची तक्रार आहे. तसच बाल-
बिवाहाचा जुलूम ब विघबांची करुण स्थिति यांचेही खापर ते लुन्या परंपरेस
चिकटून राहणाऱ्या समाजाबरच फोडीत असतात. साऱ्या सुधारणाचे मंथन
"करून अबलोन्नाते हे सार त्यांनी काढले आहे. “' घी देखळे पण बडगा
देखला नाहीं,” अशी त्यांची अधवट विचारसरणी दिसते. हिंदुस्थानातच
काय, पण कोणत्याही देशांत स्त्रीवयास आपले परावलंबित्व अजूनही कायमचे
झुगारून देतां आले नाहीं. आतां हिदुस्थानचे परतंत्र गुलाम स्त्रियांना स्बतंत्र
करूं पाहत आहेत. देशोदेशी बारशाच्या हक्काने स्त्रियांची राज्येही पूर्वी
होऊन गेलीं; पण परतंत्र स्त्रीवर्ग चोहोकडे अद्याप तसाच आहे, तो आतां
स्त्रेण ब्राझयांच्या पराक्रमाने यापुढे स्वतंत्र होणार आहे ! वस्तुतः स्त्री पुरुषां-
च्या जोडीत पुरुषाचे श्रेष्ठत्व स्वमावसिद्ध असल्यामुळे, ह्या परतंत्र हिंदुस्थानां-
-तील विद्वान् ब स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या प्रौढ तरुणींनी ज्यांचे शारीरिक व
बौद्धिक श्रेष्ठत्व मनःपूबक मानावे, असे नरपुगव शोधण्यासाठ स्वतंत्र राष्ट्ा-
ः्तील पुरुषांच्या तोंडाकडे पाहण्याची बेळ लवकरच त्यांस आल्याबांचून
राहणार नाहीं ! अशी चिन्हे आजच दिसत आहेत. विद्येचा मद मोठा
कठीण आहे. महत्त्वाकांक्षा ही विद्येची पाठराखणीच आहे, तेव्हां बोग्य वर
न मिळून किंबा सतीधर्माची ताबेदारी न आवडून गरीब पदवीधर स्त्रियांच्या
८५४ स्रीचारितर्य़ [.माग: ४ थाः
अविवाहित नर्सस आणि स्कृलश्निस्टेसस आणि संपन्न बिद्वान् स्त्रियांच्या हीं
इहलिझांबेथ राण्या बनतील हेही क्रमप्रातच दिसत आहे.
शिक्षणाची शेवाळ--
विद्येचा मद आणि आचारविचारांचे स्वातंत्र्य यापुढें हिंदु स्त्रियांचं शुद्ध
घर्भशील, विनय आणि नीतिमयादा टिकणे कठीणच आहे. वरील अपतितेप्रमा णें
शिक्षणाच्या रोबाळेवरील ही अपतिताही राखणे दुष्कर आहे ! स्वतंत्र राष्ट्रांत यांचे
दुप्पारेणाम जाणवत नसतील असे नाहीं. पण परतंत्र हिंदुस्थानांतील कुटिल राज-
नीतीन ब्राह्मणेतर ज्याप्रमाणे चहून गेळे आहेत, तीच गत त्याच कारणांस्तव हिंदी
स्त्रियाची होईलच होईल हे उघड दिसते. आज हिंदस्थानांत साक्षर पुरुषांचेच
प्रमाण अल्प आहे, तेव्हां सुरिक्षित आणि स्वतंत्र स्त्रियांची संख्या अत्यल्प
असणार हे उघड आहे, यामुळे त्यांच्या स्वातत्र्याचे अनेक दुष्परिणाम लोकांचे
नजरेस अजून येत नाहीत. शिबाय शिबाजीबाजींच्या रखेल्या ब नानांचा
कटिशूळ इकडे दुर्लक्ष करणे ही ज्याप्रमाणे इतिहासकारात सदमिरुचि समजली
जाते, त्याप्रमाणे कित्येक स्वेरवृत्तीच्या शिकलेल्या स्त्रियाच्या अनाचाराबद्दल कोणीं
शंका काढलीच तर ती खोटीच असली पाहिजे असं ग्रहीत घरून त्याबद्दल
वाच्यता न करणे हाच रिष्टाचार मानला जात असल्यामुळे “अंदरकी बात
राम जाने) असाच कित्येक फरानेबळ सभ्याचा आचार दिखाऊ असतो.
अशा स्थितीत ज्या कोणी आधुनिक स्त्रिया शाळा, हास्टेले, कालेज, वशीकरणा-
चे प्रयोग, स्वयंवरसंशोधन, बलूभोपासना, मिश्रविवाह, बाल, नाच, गाडंन-
पाटींज इत्यादि आधुनिक दिव्यातून गेल्या असतील ब ज्याना नब्याबरोबर
जुन्या चालीच्या कुलबघूंचीही बारकाईने खरी माहिती असेल, त्यांनीं भावी
पिढीतील आपल्या कनिष्ट देशभगिनींना मार्गदशेक म्हणून-लाड्या कोल्ह्या-
ची नीति सोडून-आपल्या चारित्र्यातील काथयिक-वाचिक-मानासिक पाप-
पुण्याच्या आठवणी (बाटल्यास निनावी) साररूपाने अवऱ्य प्रासद्ध कराव्यात,
म्हणजे प्रकत विषयावर बराच प्रकाश पडेल, केशवचंद्र सेन आपल्या प्रार्थनेत
ज ब्राह्मचारित्र्याचे वणन करतात, त्यांत जरी कांही काव्य किंबा थोडी अति-
शयोक्ति असली, तरी उलटपक्षी साधारण-त्राह्मांना आपल्या तीक्ष्ण आत्म-
निरीक्षणांत स्गीचारित्र्यावर अगदींच पडद1 टाकला आहे इही. उघढ दिसत आहे.
श्रकरण'.९७ वें.] 'स्रीस्वॉवछंबन ८५५६
ख्रियांचे ह्वावलटंबत--
मुलींना प्रथमपासूनच मुलांप्रमाणेंच धंदेशिक्षणासुद्धां सर्वे प्रकारचें शिक्षण
द्यावे, ब त्यांस पुरुषांच्या पारतंत्र्यांतून कायमचे मोकळे कराबे, असा साधारण
ब्राह्म पँडिताचा अत्याम्रह दिसतो 5 यांत काह सोय होत असली, तरी हा
अत्यंत रूक्ष असा उपयुक्ततावाद वाटतो. कोळी आणि माळी यांच्या स्त्रि्यां-
प्रभाणे पांढरपेशांच्या स्त्रियांनी उद्योगघदे करून पोट भरावे यात स्त्रीदाक्षिण्य ते
काय ? प्रारूधवादावर, आप्तेष्टांच्या माणुसकीबर आणि विश्वंभराच्या सदयतेवर
मनुष्याचा भरंवसा नसेल तर हा पामर जीव भविष्यकाळच्या आपत्तीची कितीशी
तजवीज करू शकणार आहे ! स्त्रियास वेधव्य येण्याचा जितका संभव आहे
तितकाच व्रद्धापकाळीं मनुष्याची दृष्टि अधू होणार हाही संभब आहे. मग
म्हातारपणी मनुष्याची दृष्टि गेली तर मुलाचे परावलंबित्व नवो म्हणून प्रत्येचा नने
लहानपणींच आंघळ्यांच्या शाळेत जाऊन अंध,चा व्यवहार शिकाबयाचा की
काय १ ही गोष्ट खरी कीं उत्तरोत्तर एकत्र-कुटबपद्धांत मोडत आहे आणि
खेड्यांतील वस्ती शहरांत जाऊन दारिद्याच्या वाढीबरोबर महागाईंचीही वाढ
होत आहे. अशा स्थितींत घरांतील एकाकी बायकोस दुदवाने वेधव्य प्राप्त
झाल्यास तिची स्थिति अत्यंत ब्रिकट होईल. पण यास धंदेशिक्षण या इटाजा-
पेक्षा एकत्र-कुटुंबपद्धाते, पुनर ग्रामस्वना, घरगुती उद्योग, प्रांतांतील अनाज
गैरवाजवी प्रमाणांत बाहेर न जाऊं देणे, सांधी रहाणी, इत्यादि अनेक इलाज
सुचवितां येतील. परंतु प्रस्तुत तो आमचा विषय नाहीं, आमच म्हणणें इतकेच
, स्त्रियांस जरूर ते (स्त्रीधम) शिक्षण असावे व त्यांस कांहीं मर्यादेपर्यंत
$ 8० वा. 8 तोळा का पातेड दाते 80पा तहकषशाया ढ 00 या 0या पपप 81-
(४, 1009१8 81 0 15 ल्तप17९ 0९ 50 एतेपट्क्षायणजा, कोते 1 8 00५ 10०१०॥॥/०४
गडप प०७0॥ 1 5010000 क्यावे 111108णुणा७, या ]0०1 र काते ज्वा७, ग 1180079
8110 ]))0110105, 10" ७० 1०७० 1॥1०पतेाया७१्टर्णा प्राऊड पगाते हाते पास्छा(, ७ हाण
९५६७] एछवूपषा ७७, ७ एफ 8७ यु 3809 00 शा 80 ]पा?०8$0९8 शी
8 ७0४ 1 0९वेड (0 ॥९ एकया ७ 1018 110०068101, 1]२७1)10त 0" ॥॥त05७'18), 80
11181 110 117 !0 खा81))0ते ाटा'9७१ ४७ 1181110911) 1117180 त 115 1811110
शाखा 1०७०५) ॥७४० 0७0, 8 2) 1 0०0तेड 10 ४६0 ऐ'8111101// प]0९88 १०७५
1001158017 ॥ण० णा 1९ 1308110, 1 ० 80पत ॥8ए० ला0, ७11) 81७ 8५5 0९
$३0७]0 ०100१ ॥९', ० 'प]0538 ४० 810100 १"॥॥०प७ ॥ळर्9ण' ह" 0४०'-
188१ तग)भातैखआाठ) पणा ह्यात 80010९० ए0 अ यारा 1810 एका2७ ०
वात 1९६71011185 "27१80७0 ०००७७ ३, 180,
८९६ न स्त्री स्वातंत्र्यमहेति [ माग ३. था
स्वतंत्रताही असावी. पण जेणेकरून त्यांच्या स्वाभाविक धर्मशीलास धक्का पोंचेल
असे स्त्रियांचे रूक्ष बुद्धिवादी अथवा स्थेराचारी पुरुष बनवूं नये. इंग्रजी शिक्षणाने
हिंदु तरुणांस अधार्मिक केले हे जर अनुभवसिद्ध आहे तर तश्याच प्रकारच्या
शिक्षणाचा हिंदु स्रियांच्या भावनाप्रधान मनावर भलताच परिणाम होईल हं
काय सांगाबयास पाहिजे ! पण स्त्रीरिक्षणाबद्दल ब्राह्मांचाकेवढा हा अट्टहास ! त
स्त्रियांस पुरुषी दिक्षण दिल्यास त्याच्यात अनेक निर्वादता किबा ब्रेझंटबाई
निर्माण होतील ही दुराशाच आहे. खिस्ती जगातील सिस्टर निवेदिता आणि
बेझंटबाई आपणांस दिसतात; पण परदेशातील स्त्री-स्वातंत्र्याच्या मृर्ति अशा
कित्येक सामाजिक स्त्रियांची जी अमगल चित्रे बिदेशी ग्रंथकारच र्खाटतात
ब तिकडे गेलेले आपले कित्येक स्पष्टवक्ते देशबाघधबही सागतात, त्यावरून
तिकडील संस्कृतीतील घोक्याची दिशाही आपण जाणली पाहिजे !
स्त्रियांचा विवेक--
:: न स्त्री स्वातंत्र्यमहति” या घममानुशासनांत फार अर्थ आहे. जाति-
वंत कोळसेविक्या आपले कपडे खराब न करतांही धंदा करू शकेल,
पण इतर कोणी कोळशाच्या दुकानी बसल्यास त्यास ते अबधान राहणार
नाही. मांसाहारी मराठा मांसाहारांतही जे विधिनिषेध येथे पाळतो ते त्यास
विलायतेस गेल्यावरही पाळणे कठीण जात नाहो. पण विलायतेत गेलेल्या
ब्राह्मणाने एकदा शाकाहाराची मयादा ओलांडली म्हणजे मासाहारातील
--::२-३->:<<>>>>>>>->-::-२३:द-२२:२>:>:--:--::---- ५-२->----८--८५५८५८-२>>>><
* (अ) .. . 1 ४0०ए] 5०७ 110 8९९१ स्वेप० णा फटा दयाते सी, चे ९५६
0पा" 6वपलक1008) ९१ ७ 2 प71051 1111117171 10111१5 0 001 1011810
०७1६101, ७100011781 5गो)२02्ट 0० 50७1० 1710115 0 शीा०रप०9 झाले भाणा-
0 00111४ ॥० 8५81110107 01 98ी3२गतेणा शट 8 ]0५1०७8&, ]]०९७०९]९88 10110 १11
७ ९९10110858 1100107 त काण 8 १11० ७1080 ॥7६ 183. 00या 1ह्यातेया९त
0७५ 81 ९५००8४81४० ट7०७॥॥ ० 1पा९०]]९ल.. १7पराश ह९७या१्ट, 1० 100१ ठा
6तेपटक्ापा १0 718 छते १०्यपाशा 18 11000 1७] छते 100 ९७8या१्ट ळा 18४
0 00४8 810 1101. "१९४५४०७ ०१० १100277: 72% ७. 60-66
(ब) 38 1२४8108 8४७९0१६810 110741 1180'पट७ला 8 1 छा 01197 र्भा ४०
110 ७०७५७४] ७००४७ भासा 0४ १0७, फ, उ. ७001) ह्यात ठ्पाठा ग्राभा0०0"8 0
४1९ 110781] 1590081101 1,08४0०७, [101१] धन्य ते हिदुपुञ आणि धन्य त्यांची
विद्वत्ता, कीं ज्यांस धर्म आणि नीतिशिक्षणाचे प्रणेते पॉल आणि गोल्ड असच दिसतात
आणि खरो-शिक्षणाचा शुद्ध झरा अहिंद बेथ्यून-संस्थेतच आढळतो ! यांच्या स्वाभि>
भानाची तारीफ करावी कां यांच्या गाढ्या विद्वसेस्त हात जोडावे तें कळत नाही !
प्रकरण २७ 4.] सतीघर्म २६१७
बिघिनिषेध पाळण्याची त्यास मुळींच आस्था रहात नाही असें अनुभबी
सांगतात, त्याचप्रमाणे जगाच्या विषयाटबींत कचित् धघमंच्युत होणारा
पुरुषी अगदींच मर्यादातिक्रम होऊं नये म्हणून जो तोल संभाळील तें
अवघान व ती आस्था विनय आणि मयादा सोडलेल्या स्वराचारी स्त्रयात
रहाणार नाहीं, स्त्रियांच साहस पुरुषांस वीट आणण्याइतके भयंकर असते.
स्वैराचाराच्या दुष्परिणामांची हो आत्यंतिक चित्रे स्त्रीस्वातंत्र्याचे महत्त्व कमी
करणार नाहींत असे जे म्हणतील त्यांनीं स्त्रीस्वातंत्र्याच्या सुपरिणामाचीही
आत्यंतिक उदाहरणे मिरवूं नयेत. इतकेच काय, पण थ्यांचे पूवपरपरेचे
संस्कार अद्याप गेले न!हींत आणि नवीन शिक्षण ब स्वातंत्र्य यांचाही पुरा
अंमल ज्यांच्यावर बसला नाही. अश्याही एका अर्थी अपबादभूतच होणाऱ्या
सभ्य व मर्यादशील अश्या सुशिक्षित स्त्रियाकडे त्यांनीं बोट दाखवूं नये.
सती धमे---
अपवाद भूत स्त्रियाना स्वातंत्र्य कशाला १ त्यांना परिस्थितीचा प्रतिबंधही
रोखूं शकत नाहीं. कोंडून ठेवलेली एका याशिकाची बायको श्रीकृष्ण-
चिंतनाने ठायींच सायुज्य मुक्ति पावळी ! अपबादभूत उदाहरणें
कोणत्याच पक्षाचे समथन करीत नाहींत. स्त्रीजातींत झाशीची लक्ष्मीबाई
]केबा पॅरेसची जोन आफ आर्क असल्या स्त्रिया निपजल्या म्हणून स्त्रियांस
लष्करी शिक्षण देऊन सरहद्दीवरील पठाणास ताड देण्याकरितां तर पाठवा-
वयाचे नाहीं ना १ पुरुषाचे धमही कित्येक स्त्रिया आचरून दाखवतील,
नाही असे नाही; पण त्यापेक्षां त्यानीं स्त्रोघमानेच रहावे हे अधिक
बसाभाविक आणि योग्य नाही काय ? ज्या विद्या, कला आणि शास्त्रे पुरुषांस
उपयुक्त वाटतात त्याचा लाभ स्त्रियांसही कां देऊं नये असे म्हणणोरे स्त्रियां-
चे व पुरुषांचे जीवनकार्य आणि त्यांची मनोरचना एकसारखीच आहे असे
उगाच ग्रहीत घरीत असतात. त्यांचा जीबनकायभेद तर विधीनंच उघड
केलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या मनोरचनेतही भेद आहे. ह्याच आधुनिकांची
छणस्फूर्त जेव्हां कविता प्रसवूं लागते, तेव्हां तरुणीच्या सुमनांचे बणन
करतांना जाई, जुई, मधुमालती किंबा चंपककलिका यांच्या पलीकडे ती जात
नाही; उमदा गुलछबू किंबा भरगच्च झेडू अथवा प्रशस्त धत्तुरा किंवा
ताठर कचोरा ह्या फुलांच्या उपमा ती त्यांस लावीत नाही. अशा अनेक
५ भिन्न संस्कृतींची मोहनी [ माग '४'था
रीतीनें ते स्त्रियांबद्दल आपली भिन्न भावना व्यक्त करीत असतात, मग
शिक्षण आणि स्वातंत्र्य यांचे बाबतीत स्त्री पुरुषांतील समतेबरहल त्यांचा
दुराग्रहच नव्हे काय १% पुरुषी शिक्षण आणि स्वातंत्र्य या बहुमोल वस्तु
स्त्रियांस न देणे हा मोठाच अन्याय असे त्यांस वाटते, पण साऱ्या बहुमोल वस्तु
सवासच शोभतात आणि पचतात असे थोडेच आहे. नवबयुगांतील कित्येक
सुशिक्षित तढणांचे चेहरे डोकींचे केशकलाप व मिशांचे क्षार यांमुळे स्त्रियांच्या
चेहऱ्याशीं बरेच साधम्य पावतात, म्हणून त्यांनी स्त्रियांच्या बुगड्या आणि
नथ ह्या बहुमोल दागिन्यांचा हेवा करणे ही कल्पनाही जर हास्यास्पद-नव्हे-
असह्य आहे, तर ह्या कल्पनेतीळ पुरुषी चेहऱ्यांशी स्त्री-भूषणांनीं होणाऱ्या
बाहिरंगाच्या विजोडाप्रमाणे पुरुषी स्वातंत्र्य व दिक्षण हीं अमूर्त नरभुषणे
स्त्रियांच्या अंतरंगावर चढविणे हे केवळ हास्यास्पदच काय पण अतिराय घातक
होईल हे सुज्ञांसही कळूं नये काय ! बहिरंगापक्षा अंतरंगांतील विसगतीबद्दल
अधिकच काळजी घेतली पाहिजे हे उघड आहे,3
भेन्न सस्कृतीची मोहूनी--
ब्राह्ममतबिश्वासांत स्त्री शिक्षण ब स्त्री -स्वातंत्र्प़र यांसंबंधी ब्राह्मांचें आपसांत
एकमेकांशी इतकेच काय़ पण ब्राहोतर सुधारकाशीही जितके एकमत आहे,
तितकें दुसऱ्या कोणत्याही मुद्दयावर नाही. असे असल्यामुळे ज्ञानवृरद्ध ब बयो:
वृद्ध अशा ह्या पुढाऱ्याचे स्त्री-घमासब्ंधी अत्यंत निश्चित अशा स्वरूपाचे विचार
अमान्य करताना बराच विचार पडतो, हे खरे. पण विचाराअती आमची अशी
खातरी झाली आहे की, सर्वात जुन्यापुराण्या अशा हिदूंना परचक्रांच्या हजारों
वषाच्या काळांत सघटित ठेवणारी जी हिंदूची अभेद्य सस्काति त्या संस्कृतीचे
वणांश्रमधमंत्रंधन आणि स्त्री-पुरुषसंबंघ हे विदिष्ट प्रकारचे मजबूत दुवे आहेत,
हे तोडण्यातच हिदुधर्मास विस्खलित करून परकीय संस्कृतीला वचस्ब मिळणार
आहे ! परकीय संस्कृतीचे पुरस्कर्त खळत असलेळे आथिक व राजकीय डाव
,जसे आम्हांस बराच काळ कळतही नाहीत, तसे हेही त्याचे डाव आमच्या
* "0 0811701091, ॥101388२९५ ]10०]1०, 101108 10 0ए1तला॥ ॥॥8 ७०प१ा था,
९६]! ७101 11071, 18४0 ॥॥1९ 112) ण. 110०, ॥ 185 11001, 9] 70पावे
6तए०६8६101), 100 110४९11270. 810 110० 117011100त, _ ---४87८%॥१७०७०७॥ ७ 6877.
& ७० ठछा ॥0७, 8४811, 00 हजारा केगुए0एडा० ७९. 110118)10
७1७६७ १००1०७ 8801 1018111. 11 0'तटा' (0 ॥8४० 1 1180९ 0१ 8 १०७७७प२०७05८्ट
कळत त०0य]७118 1171001005 111,. "4१८2७७४९७७" 19209 -
प्रकरण २७ वे.] मित्न संस्कृतीची मोहनी ८५९९.
भोळसट वबिद्वानांस कळतच नाहींत, असें म्हणावें लागतं. हिंदु-स्त्रियांचा
सतीघम विदेशी स्त्रियांच्या स्त्रीघरमापेक्षा- निदान घा मिक दृष्टीने- कितीतरी पटीने
श्रेष्ठ आहे, याबद्दल आम्हांस तिळप्राय शंका नाहीं. सामान्यत्बें हिंदु स्त्रीचे
मुलांवरील असीम प्रेम, पतीवरील निष्ठा, शशुराबद्दल आदर, भावासंबंर्घी
कळकळ, आफ्तेष्टांबद्दल क्तंव्यबुद्धि, धमांबद्दल आस्था, इंश्वरावरील भा'क्त,
संतोष, तितिक्षा इत्यादि रुणालंकृत धमशीलाची बरोबरी सामान्यत्वे कोणत्या-
ही देशच्या स्त्रिया करूं दाकणार नाहींत. अस असतां आमच्या स्त्रिया मूख
आणि सवस्थी परतत्र अशी आपली व्यथ समजत करून घेऊन, आंग्लाईनें
व्यामोहत केलेल आमचेच विद्वान् पुढारी, स्त्रीशिक्षण ब स्त्री स्वातंत्र्य यांचे
आदर्श म्हणून विदेशी मडमा त्याच्यापुढे उभ्या करीत आहेत ही आमच्या
मायभूमीची ब तिच्या मुलीची घादान्त विटंबना होय ! हे पौराणिक घर्मा-
तून वेदिकधर्माकडे जाणे नव्हे.) विदेशी बायांचे स्त्रियांस निरुपयोगी पुस्तकी
ज्ञान, घटस्फोटाचा हक्क राखून पतिनिष्ठा, जुजबी अपत्यप्रेम, तुटक वरात्त,
पुरुषी आचार, मतदानहक्कासाठी मारामाऱ्या, व्यक्तिखातत्र्य, नसतं उपद्याप,
लोकेषणा, वश्यीकरणपद्ध ति, परपुरुषांशी नाच वगेरे लगट, अर्धवट पोशाख
अशा ह्या अनेक विजातीय गोष्टीपेकीं कोणत्या गोष्टी हिंदुस्त्रियांस विशेष
स्पृहणीय आहेत ? त्यांच्यांत कांही स्पृहणीय गुणधमही असतील. ते त्यांचे
त्यास लखलाभ होवोत. त्याची नाल्स्ती करण्याचा ञामचा हेतु नाहीं.
न". उरि०१ लढा पल्ला 1115591ण)ठा'9 1169 काण ७ का] ४७ 1'0तेएठ७
11) [0011110 / ४. पीक 0ण्ला जा० ण पो0०]0ला एबा३७७ ण [0७ '"पळते0ञ
888३प॥1])10॥ ०0 ० ३ए])०"॥०॥॥७॥ ० ७॥॥० ७४/०७, 08]/०९९181]10 53 0 ए8008७]-
8010 111110070811(% ० ४४०७६०१ 1101110, (॥० 811891) टू 80ठा8] प२'ल९टप1810108
8110 1115010585 ळा 1) ० १"७ाठाणा 8)॥1115, ॥१० 10. १० ॥णसा 8पालास्ा1५
651])080त 1 ॥0७ जसा, णार टक्का 500 (0 कका, छा) कोहाप्रीपा ५ 0४सा् ७16
1118810101" 11ए0'७ए!'3 15 1'0ड])णा81)10 णि राठ ९७०७]]०७'७७॥( खार-डातरव
111 0111181101)--)0 1] 1110 ७ ७३० 81वै९--१॥10) [1109 १४०९७ ])०७३२४३०३ 813
(0 का छा) एकला. ॥॥118 1(स कापा 158 108101611)1)10 10” 1585. 5प९0"19 ए
७०॥॥10४, 11 धक्का, 8109) 0 0 ७४०ए]त मित लाणा5-्री) ]॥६1॥1081खा 107 ७७
70४01६ ० 110 1:98 8४७1118 110 १11010 1111881010" खख ])0130!
---्०॥%५% ४५९०१६८७७४७४ (/०१०९१७॥७ 4”. ॥) 8८७९७0८ 2927.
$& ९९४० ॥101व ए॥॥ ॥॥७ ]7०७याष १०पासा 110ए0॥01(8 छा'0 णा]? &
7९७७॥"॥ 799 ॥॥७0 8781115 1१0818 0 110 0७ 1०९ ४०५॥० 1१९818. ,
-70, 2 ७०७८०१७", २४४५१२₹
(१ हिंदूंची लिष्ठा - [माग ४ था
बिलायततील अबलोन्नतीच्या चळवळीचे स्वरूप उत्तरोत्तर अधिक शुद्ध
ब व्यवहारोपयोगी होत चाललें आहे असे म्हणतात तेही खरं असेल. पण
"आजकालच्या क्रांतिकारक सुधारकांनी स्वकीय संस्कृतीच्या गुणांप्रमाणे परकीय
संस्कृतीचे दोषही आपल्या नजरेआड करतां कामा नये. आणि याच दृष्टीने
आम्ही हें गुणदोषविवेचन करीत आहोत. हिदू स्त्रिया सवेतोपरी निर्दोष
व परकी स्त्रिया तेवढ्या निंद्र असा आमचा भाव नाहीं. इतकेच नव्हे तर
व्यबहार-चातुर्यादि अनेक गुण परकी स्त्रियाकडून घेण्यासारख्रेही आहेत. पण
आमचे म्हणणे इतकेच कीं, नवीन शिक्षणाच्या उपयुक्ततेचा विचार करतांना
हिंदु हत्रियांच्या धमंभावनेस ब मर्यादशीलतेस ते कितपत सुसंगत ब उपकारक
होईल याचा अधिक विचार अबद्य व्हाबयास पाहिजे.
हिंदूंची निष्ठा-- |
तात्पर्य, ब्राह्मांनीं भलत्याच क्रांतिकारक सधारणांचा मोह आणि स्वमताचा
दुराग्रह सोडून द्यावा आणि यापुढे केवळ हिदूधमाचीच आस्था बाळगावी,
म्हणजे त्यांतच त्यांस सदबुद्धि सुचेल रिकाम्या ब्राह्ममदिरांतील उपासकांनी
देवळांतून किंवा बारकऱ्याच्या फडांतून भाविकांची गदी कां होते याचे कारण
शोधावे म्हणजे मनुष्यस्वभावाचे मम त्यांस कळेल, ब्राह्म सिद्धान्तांचे शाब्दिक
ज्ञानही ज्यांस घड झालेल नाही अशा ब्राह्मपीठाबरील धर्मापदेशकानी आपल्या
पुण्यभूमीतील श्रोत्रिय आणि अह्मानष्ठ अश्या सत्पुरुषांचा एकनिष्ठने आश्रय
करून पहाबा, म्हणजे त्यांच्या मनाची अढळ बेठक, “हे विश्वाचे माझे
घर ” अशी त्यांची ब्यापक बुद्धि, आणि त्याचे “ सहज बोलणे हाचि उपदेदा
“ह्यांतील जादू-म्हणजेच त्यांची चित्तापहारक शक्ति, कशी असते ते ब्राह्मांस
कळून येईल. ज्यांना रविवारच्या उपासनेची टांचणे काढण्याकरितां शनिवारी
$ कयात ० लाप०18] तृप०३४॥०॥ 188 ॥२९यखआयरा 85%०त., ९ 85. शयाीया
570०९ ४ पहा ०१०७11७ हार 185 9001160४०१? 18 छार ]६]1)107 पडित
७०0०७! 4१1, 1183118581 18तश शाप या टपाण0 पाडाठा (०१ ४९०७) 88४४
४८ ७०७, ४०01.81 1185 ॥(०-0१७%४ 10 ए०र, शोज, 0०७, उवेरूगापेगाटळ,
401061 1188 ४०९७], 1०० (0 १0 १18, 80 ॥108505, १. 80100 १०९8 पळ
डा8४0 1000 ते छी'००॥॥७, 1010 (0 ॥111 ०. 101 810 ७ भाया छा? टक्का
१1111, 810 18 810 81010 80 १९8०1]88 ...' पार शार '800ण1 या 18
4<20"811117 प०"७४ ० 708]९०७ 0०९०७४० हा० 101१8 81 10910पा'80]0 ]०७11णा.
कड 81 80४107, -_74>, 58, 8९020१८” 2927”
प्रकरण २७ वे.] समारोप ८१
रात्री जागावे लागते, त्या ब्राह्मप्रचारकांनीं वेदविद्या मुखोद्रत कशी असते
नेष्टिकी ब्राह्मणांच्या घराण्यांतून अजूनही पहावे. तसेच साघारण ब्राह्मांचे
परात्परगुरु ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह अंतकाळी *' मजमध्ये कांहीं गुणलेश
असला तर तो तुझेपासुनच मी घेतलेला नाही काय! ” असें ज्या आपल्या वृद्ध
मातेस म्हणाले, तिचे धर्मशील कोणत्या प्रकारच्या शिक्षणाने व स्वातंत्र्याने बनलें
होते याचा विचार ब्राह्मांनी पुनःपुन्हा कराबा म्हणजे हिंदुविधवा हे हिंटघमांचें
एक भूषण होय असे महात्मा गांधी काय अर्थाने म्हणतात त्याचे रहस्य.
त्यांस कळेल.
समारोप---
देवांची मंदिरे, तपोनिधींचे मठ, नेष्टिकी ब्राह्मणांचे चतुर्विध आश्रम आणि'
स्त्रियाच शील हे जे धर्माचे केद्र सांगितले, ते आज सर्वतोपरी निदुष्ट
नसतील, अनाचार, आळस आणि अज्ञान असे दोपही त्या ठिकाणी कोठे
कोठे आढळतील. ते सुधारण्यासाठी ब्राह्मपुढाऱ्यांनीं अवद्य प्रयत्न करावा.
अनेक वपाच्या पारतंत्र्याच्या आपत्कालामुळे हे संशोधनाचे व पुनरुज्जीवनाचे
काम वरचेवर करावे लागेल हे खरे, पऐंगची सांथ जर सोडीत नाहीं, तर घरं
स्वच्छ करावीं; पण तीं जाळून जमिनदोस्त वरू नयत, निदान ही उनी घरे
आतां सुघारण अशक्यच आहे, आणि त्याहून अधिक योग्यतेची नवीन घरं
तयार आहेत, अशी जाणत्याची पुरी खात्री होईपयत तरी सबूर करावी.
दुसरी बाजू--
ब्राहमासमाजाची जी उज्ज्वल बाजू आहे त्याचे वर्णन ब्राह्मांच्या ग्रंथांवरून
या पुस्तकांच्या चार भागात (९) ब्राह्मांचे नवयुगधारी, (२) नबयुग-
वणन, (३) नवविधान आणि (४) नबयुगधमं, ह्याप्रमाणे सविस्तर केले परंतु
अशा रोतीने एक बाजू बाचकापुढे इतक्या विस्ताराने माडल्यावर जुन्या
मतवा।द्यांच्या दृष्टीने त्याची दुसरी बाजही स्पष्टपणे दाखावेणे आमचे कर्तव्य
आहे. शिवाय ब्राह्मपुढाऱ्याची असामान्य विद्दत्ता ब त्यांच्या प्रयत्नांचा
शभर वर्षांचा दीर्घ व शांततेचा काल हे लक्षांत घेता लक्षांत घेण्यासारखी
फलनिष्पात्ति कांहींच झाली नाहीं असेच म्हणावे लागते. तेव्हां हा दोष
७ 116 ७108शा 2010110१ ० (12 त्यााच्टवपळय क्र9810.
6100प1१0४2112, 8081106 ४ 11162 51089 6611068 ४8४७ 10
ल्क
-<९ ९. कांहीं सूचत्ता [ माग छ था
कोणाचा याचा कसून विचार होणें अगत्याचे आहे. तो बिचार ब्राह्म विद्वान्
थूवीपासून करीतच आहेत. व येत्या शतसांबत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने पुढे-
ही करतीलच. पण नाटकाच्या उपांत्य अंकाच्या शेवटीं नाटकमंडळीच्या
सूत्रघाराप्रमाणे प्रेक्षकांपेकीही एखाद्याने कांहीं परीक्षणात्मक ब सूचक बोलावे
त्याप्रमाणे ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक समारभास अवधे एक वष राहिले
असतां आम्ही हा ग्रंथ प्रसद्ध करीत आहोत. तेव्हां त्यांत गार्भत असलेल्या
आमच्या नम्न सुचना सूत्ररूपाने पुढें देऊन आम्ही हा खंड समाप्त करतो.
कांही सूचना--
१, जगाचा सार्वत्रिक धर्म हे कदाचित् कधींच न साधणारे ध्येय आहे,
ल्यास जग अजून तयार नाही. आणि परतंत्र हिदुस्थानाने त जगास शिकवू
पहाणे व्यर्थ आहे. यास्तव ब्राह्मानीं शभर वर्षांच्या अनुभवानंतर आतां यापुढे
तरी त्या नादीं विशेष लाणूं नये.
२. ते ध्येय साध्य आहे असे मानल तरी परतंत्र हिदुस्थानाने अगोदर कट्टे
(म्हणजे कडबे नव्हे) हिदु व्हावयास पाहिजे, पण ब्राह्मांची दृष्टि उलट आहे. &
89 181901,07%. ४016 1871018 1707 1118 1079) गते 7011४21018
ह'91111,0॥ 0 001)ता'ा ७९11 8७ ॥1॥0110पाते ठयातापखय, ॥॥6 01४५-
1118811011 01 116 १0प2टणालया धये ०याहा क66 817 पा एप.
89118190(01'%४. ॥॥6 1379117118 991101.क् 181 (00 प्रापठा) ९211]0119818
प]०॥ 6018111018 याते 7प]656, ७प _09”'९ शण 1191 ७॥1)0प ]68त61-
ह] 10 गह(पठा 00प]ते 71४6. "02 पणाळलयोयराहाए ठा 006
1315811118, 99118) 9]]€९०॥०0 ७8७1 ४ 1१लटत ७०७९7 ०४१1169101,
1. 180])6त 01७1 88 क९ी] 898 ॥6९817.,. १1७४1४ ॥1"०101101.8 तते ए०.
०४ ४1१ 8॥६.6९1101 (0 1106 10170६11611.9] ७111001108 ०01 ॥]1७ 889109]
कात च] 7609 (१16 8०1 पा/68 8४8061081091]%.
--1, अर, 9-5-7/86,
४ $$ पा1ए6€'858] 7िता 0” फ०7'83)1) 18, "० वते०्प०(, & 710'6 ॥0०पप1
0७17880 8&1ते & 110168 १९)४210/प] ए18101 6 31॥ 1018 ४९७1॥)७. (116 006'१॥1७1॥1प8०0्ट
<€ए10601060 01 6210601860 06 छा0 (16 पाा&)(6७8012 18७8 0111011181) 11110; छत 58
8पला, ॥. ७11 €एटा' ए6९प 810 छा) 1012 त68 --॥25०. ॥१)8७१॥/८११॥ ५ ३/ल्िळा ॥2१८०,
* [1 [110 छा'ळयया0 88118] 18 घार 1801018) 7लाष१्टाणा रा तवा& 1. 18
480 ९९8७१8० 1६ 18 धिर पपायरए०88] 7018)00) रज फियार 1118119.
र८७८१०८७४०॥//० ५01707. ॥. 1. ८-9-£/7..,
'अकरण २९७.व.] कांहीं सृचना ८९३९
३. हिंदूंतून फुटून बाहेर पडण्याची दुर्बुद्धि ब्राह्मांनी अवद्य सोडली
थाहिजे सावात्रिक धमात ब्राह्मसंप्रदाय जर अविरोधाने राहूं रकेल तर त्यास
हिंद्धमातही तसं राहतां येईल.
४, सर्व धमांच्या, वणाच्या ब पंथांच्या लोकांचे सासाहिक समेलन
आण सार्वत्रिक अभ्युदयार्थ प्राथना अस ब्राह्मममाजाचे सामाजिक स्वरूप
पुढेही ठेवावे, पण धर्म मात्र ज्याचा त्याने निष्टापूवक पाळावा.
५. अनाचार, असंमत आचार किंबा भिन्नाचार यामुळे पोटञाति
पडत असाव्यात, यासाठी आचचारश्युद्धि ब आचारसादृद्य याक!रेता अगोदर
प्रयत्न करून नतर एकीकरणाच्या नादीं लागावे.
&, चार ब्ण आणि चार आश्रभ यांचे अवश्य संगोपन करावे. वरणा-
श्रमधम ह उपहास करण्यासारखी बाब नाही, ती सामाजिक अभ्युदयास
अपकारक नसून उपकारक आहे. प्रेम आणि सेवा या वृत्तीस त्यांत पूर्ण
वाव आहे, बणाश्रमरचना ही घमरहस्याची कुडी आहे. धार्मेक, राजकीय
ब सामाजिक सर्ब अडचणास उपाय व सवं प्रश्नास बिनतोड उत्तर वणाश्रमधर्म
इंच एक आहे. वर्णाश्रमधघर्मपालनाची आज जीं कोठे उत्कृष्ट उदाहरणे
असतील, त्याचे आस्थापूर्वक दीघधकाल निरीक्षिण करून ह्या संस्थांतील
रहस्य जाणावे. संकरावा*चून आजच नडलेले नाहीं. सकराची तामसी होस
दाबावी, धमरक्षणार्थ चातुवण्याची जर एका काळी आवश्यकता होती, उसे
कित्येक आह्य व ब्राह्मणेतर पुढारी कबूल करतात, तर ती आजही आहे,
पालटणारे (९18810) चातुबेण्ये ह्या शब्दात काहींच अर्थ नाहीं, गुणकमीप्रमाणें
बणांतर करणे निदन सद्य: स्थितींत तरी अव्यवहार्य आहे.
७, भेदात ऐक्य पाहणाऱ्या ब्राह्म तत्त्वज्ञाना वणभेद हे नड्टं नयेत. भेद
अपरिहार्य आहे. द्वेषाचा परिहार अवश्य करावा. पण भेद नको म्हणणारांतच
पुष्कळ वेळां द्वेष तीत्रतर आढळतो ! खिस्ती आणि इस्लामी धर्मातही
असंख्य पोटभेद आहेत ह त्राह्मानीं लक्षांत घ्यावे.
८, व्यक्ति, संप्रदाय, देश यांच्या व्यक्तिकत्वाचा पूणे अभिमान बाळग-
णाऱ्या ब्राह्मांना ब्राह्मण, वेश््य, सुतार, लोहार, चांभार अश्या जातीचे व्यक्ती-
क्व निंद्य बाटू नये, ते सोयीचेच वाटावे,
९, कमविपाकशास्त्र, पंचकोशविवरण, चतुद्शलोकबिवरण इत्यादि ूढ
शर्४ कांहीं सूचना [भाग श खा
शास्त्रांचे हृद्रत पुर॑समजून घेतल्याबांचून तरी मिन्न घमोत ब जातीत
बेटीन्यबहार आणि रोटीव्यवहार यांचा एककार करण्याची घ!ई करूं नये.
१०, रोटी-बेटीव्यवहार ह्याच जर प्रेमाच्या जामिनक्या असत्या, तर पोरा-
णिक इांतनूच्या ब ऐतिहासिक व्हिक्टोरिआ राणीच्या नातवंडांत घोर रण-
संग्राम माजले नसते. अकबरानंतर औरंगजेबाची कारकीर्द गाजली नसती.
पूवेषरंपरेत थराची चिकित्सक बुद्धि व महाजनांचा अनुभव यांचा
समन्यय झालेला असतो. धमवृक्षावरील हा परपरेचा वेळ जरूरीप्रमाणे व
सोयीसोयीने आपल्या वाढीचा राख ब गति राखीत असतो. त्यास घक्का
लावून तो मोडणे हा उच्छुंखल बुद्धीचा पोरखेळ आहे !8
१२. श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठावाचून आचार्यपदाचा अधिकार कोणास-
ही नसावा.
१३, निदान प्रस्थानत्रयीचा अभ्यास केल्याबांचून परघमांचा अभ्यास
करूं नये असा ब्राह्माचा ( निदान ब्राह्म प्रचारकावर ) निबघ असावा. निर-
निराळ्या धमातील तुटक सुभाष्ितसंग्रह म्हणजे काही घमशास्त्र नव्हे. त्या
वरून केलेला उपदेश धर्मनिष्ठेस पोषक होत नाही,
१४, ब्राह्माच्या साधनाश्रमात विशेषेकरून ब्राह्मण जातीच्या ब्राह्मांनी
ब्रह्मचर्यादि त्रताचे कडक पालन करून हिंदूच्या मंत्रतत्र, जपतप, यज्ञयाग
इत्यादि कमांचा व साधनाचा शास्त्रीय पद्धतीने निष्ठापूवक अनुभव घेणारा
$ नववसमन्त हा प्रत्येक खेपेस काही नवीन नवीन फुले निर्माण करीत नार्ह' व तज्ञा'
प्रकारच्या नाविन्याची आम्हाला गरजही पण नाही वर्षांकाठी व वसंतकालीं जुन्या
फुलानाच आलेली नवी नवलाई आम्हाला पाहिज असत जगात जे कांही उत्तमोत्तम
व पुरातन आहे ते सरळ असून त्यात कोणत्याही प्रकारचे गोप्य नाही. रवीद्रनाथ,
४ ॥५०16 01 11९86 00111118110115 (01 1318111110 1068918 ता"०्या
1४ ०1-131811010 8311898198 ) 1185 6४617 ७९60 ४९४ ]०७१७॥ 11 (1016
881181. 0८५ वेटल्ते ठ०्पॉाळ्य ११]७७]७ (6518 ७प, ७०0८७टट एप्प
ली 170717 1) 00116९20, पटी €का १०8 ]9० 10 तयाते 8"
8॥ते 6811101 (8]06 ॥])९ ])४९० 01 (1108९0 611110 8टयायक पाटे जा
७11101 ॥॥॥8 7606156 116 तते खय 3071) 1016 1९16011891 110९8 01
प्राय (९६४९0॥९1७ १10 ॥॥९ 60089) 118019 ०. ९ ए९्णु)९ पणा
611071 11106४ 870७४. -- जप्त छव8, 9 27,
प्रकरण २७ वॅ.] कांहीं सूचना ८१५
साघकवर्ग तयार करावा. निरनिराळ्या धमाच्या ब्राह्मांनीं याप्रमाणें आष-
आपल्या धर्मानुष्ठानांचे दीघ अभ्यासाने व सूक्ष्म दृष्टीने संशोधन करावें.
१५. केवळ मतबिश्वासांत घर्मतेज नसून ते निष्ठापूर्वक केलेल्या शास्त्रीय
कर्मात आहे. या गोष्टींचा गंभीर बिचारपृबंक अनुभव घ्याबा
१६. ब्राह्मांची अनुष्ठानपद्धाते ब उपासनापद्धति यांत हिंदुघमोतील
अधिकारवाद1कडे पूर्ण दुलक्ष केळे आहे ते चूक आहे
१७. सगुण-साकाराची उपासना मुल, स्त्रिया व सामान्य साघक यांस
उपकारक ब आवझ्यक आहे. किंबहुना कोणत्यातरी रूपात ती अपरिहार्यच
आहे. इंव्वराच्या अनंत कल्याणगुणांत रूप आणि आकार तेबढेच बर्ज कां!
यास्तव पूर्वपरंपरा- पुनीत तीर्थशेत्रे, पाबितर मंदिरे व प्रतिमा यांचा अव्हेर करूं
नये. त्यात अज्ञान आणि अनाचार न राहील अळी दक्षता ठेवावी
१८, केवळ तात्त्विक उपदेश परिणामकारी होण्यास वक्त्याचे व्याक्तिमाहात्म्य
अलोकिक असावे लागते. सामान्य घमंप्रचारकांनीं पौराणिक ब ऐतिहासिक
थोर पुरुषांच्या मुखाने ब कथाप्रसंगांस घरूनच उपदेश करावा. पौराणिक कथा
व संतलीला ब्राह्यांच्या पीठावरून सांगण्यात अब्राह्म कांहींच नाही.
१९, कथासंदर्भाने सांगितलेला उपदेश उठावदार ब परिणामकारी
होतो. अश्या वेळीं चिकित्सकाची ऐतिहासिक दृष्टि बुद्धिभेद करून रसहानि
करते, हं तार्किक शब्दपोडितानी विसरू नये. इसापनीति किंबा पंचतंत्र
यांतील गोष्टी ऐकतांना कोल्हा सिहाजबळ बोळत आहे असेच चित्र श्रोत्यां-
घुढे उभे राहण्यांत कांहीं हानि नाही, उलट कोल्ह्याला बोलतां येण अशक्य
आहे हा कुतर्क काढणे मूखपणाचे आहे
२०. ब्राह्माना पाडवा, वसंतोत्सव ( स्त्रियांचे हळदीकुंकू ), रामनवमी
आचार्येजयाते, शिवजयंति, सावित्रीव्रत, व्यासपूजा, कृष्णजयंति, रक्षाबंधन
पितुपक्ष, अनंतोत्सव, विजयादशमी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, कोजागरी, गीता-
जयंति, संक्रांत, तुकाराम, रामानुज, चैतन्य, मीराबाई, राममोहन, रामकृष्ण
केशवचंद्र, विवेकानंद, देवेद्रनाथ अशा थोर हिंदू पुरुषांचे स्मृतिदिन इत्यादिसण
अवश्य पाळावे. त्यांच्या समाजमीदरांत वाटल्यास परधर्माचे सण पाळावे.
पण न्राह्मांनी आपआपल्या घरी फक्त आपल्याच धर्माचे सण पाळावे,
२१, ब्राहामंदिरांत उपासनेचे ठिकाणीं अथवा बरती गॅलरीत सवे घर्भा-
(४)...२२
ट्ट कांहीं सूचना [भाग ४ था
-तील थोर महात्म्यांची चित्रें व उदबोधक कथाप्रसंगांच्या तसबिरी, सुशसोंदर्य,
गांभीर्य व पुण्यस्मृति यांचे देखावे, हे भरपूर अवश्य ठेवावे. व्यासपीठा-
वरील प्रवचन हे एक शाब्दचित्रच असते. अक्या ठिकार्णी मनाला प्रसन्नता
आणणारीं वउत्कृष्ट स्मृति आणि भावना जागृत करणारीं अशी चित्रे प्रार्थना
मंदिरांत ठेवण्यास मनाई असणे, हे एक शिकलेल्यांचे खुळे घर्मवेडच आहे.
२२. जे तत्त्वज्ञ पंडित आहेत त्याना साधनाची व उपकरणांची गरजच
नाहीं. पण सारे ज्ग त्स नाही. ते मंदाधिकारींच आहे. यास्तव बायका-
मुलांसुद्धां सबींना देव निराकार, व्यापक आणि अनत आहे हे सागत सुटणे
म्हणजे त्यांस नास्तिक व पाखंडीच बनविणे आहे. निराकारावर प्रेम करणे
ब त्याची दहरात बाळगणे ह्या दोन्ही गोष्टीं मदाधिकाऱ्यांस केवळ अशक्य
आहेत. ज्याना स्वतांच्या पाडित्याचे प्रदरशॉन करावयाचे नसून परिणामकारक
घर्माशक्षण द्यावयाचे आहे. त्यांनीं मनुष्यस्वभाव जसा आहे तसाच घरून
त्यास आवडेल ब पटेल तंच सागत गेले पाहिजे, ह्यासाठी ब्राह्मानीं आपल्या
बायकामुलांस सर्वकाळ आकाशाकडे पहात “' शिवम्, शान्तम्, अद्वेतम् ”,
आणि सृष्टिसोंदर्याकडे बोट करून “ सत्यं शिवं सुंदरमू ?', नाहीं तर मानवी
आनंदास अनुलक्षून “ रसो वे सः ” असे कांही तरी सांगत बसून त्या गूढ
शब्दांची अबश| करून घेऊ नये.)
२३, ज्या ब्राह्माना साकाराची उपासना पटत नाहीं ब जरूर नाही,
त्याही ब्राह्मांनी स्वतांला ब आपल्या सभावारच्या मंदाधिकाऱ्यास मार्गदर्शक
ब कल्याणप्रद अशी सूर्य च अभ्नि याची उपासना प्रत्यही करावी.
२४. केवलाची ( ७५०७ ) उपासना ही वाऱ्याची मोट बांधण्या-
प्रमाणे दुघट आहे. ज्या ब्राह्मांस ती साधली असे बाटत असेल त्यांचा तो
इजार हिहशांनीं भ्रमच असावा. तो एक दिव्य लोकोत्तर अनुभव आहे. तो
४ १० टा&४ए0€ 10२१३6) 808९ ला 8टपा]0पा९, ट्क्याएपाट, [0१ 10076
कु०ए"""का, 07 (106 11]7016088 3 छा णि पा९०१्ट ७8) ७2 ६8१७ (९च काया पिट 88
त०'७]ए७7-81), 0 ७"1व12 &2 107"५४१००९९० ८/ &, 8. 5कच्टार
६ 8०८४७१, 610०70, 8११४०07०7७, »१७७० ४७५ 8 छा (0७७ पो, 18४०
100117९ १० १0 ७11 10 ४०11१ १8४७, खाते 8४९ 10 ॥1051 1171100011 109
87181४ 101 ॥॥10 ९011011)181101 0०. १७७ 18 घा, ॥७७॥/१०॥१व४्ळटेल 0
४3800%079070. र्ारजे?८68 10 44.
भरकरण ९७वॅ.] कांहीं सूचना ८९७
अरह्मानुभव म्हणजे तत्त्वज्ञान्यांचा शब्दच्छल किंबा कवींची कल्पना नळे.
त्यासाठी सगुणापासून निरुणापर्यंतची साघनपरंपरा अविच्छिन्न राखली
पाहिजे, नाहींतर एकदम सात हजार फुटांवर नेलेल्या विमानांतील अनभ्यस्त
प्रवाशांप्रमाणे मंदाधिकार््यांचें. त्यांत ( घर्मतः ) मरण आहे.
२५, शिक्षण हा त्राह्मांचा एक उद्योग आहे. पण कोणास काय शिकवावे
याचा कां्हांच कित्ता त्यानी अद्याप घाठून दिला नाही. बालसंगोपन
पुरुषांनी शिकावे आणि कायदेपंडित स्त्रियांनी व्हावे. मीमांसा-शास्त्र यवनाने
शिकावे आणि ब्राह्मणाच्या मुलीनी पोल्टरीचा घरगुती धंदा शिकावा. अशी
ही शिक्षणाची मिशी सुरू आहे. शिकलेल्यांपेकी शेकडा पाउणशे गोष्टींचा
परिणाम पररक्षा पास होणे ब माणून विसरून जाणे यांपेक्षां आधिक नसतोच.
आणिक एक परिणाम राहिला तो घमशील भ्रष्ट करणे हा होय. अआक्मांनी
याचा विचार करावा.
२९%. धमशिक्षणाची खरी जागा आपले किवा गुरूच रह्वात घर ही आहे.
शाळा, कालेजे व ब्राह्ममंदिरे ह्या घमशिक्षणाच्या वास्तविक जागा नव्हत.
२७. त्राह्म-प्रचारकांनीं विचारांच्या बरोबरीने धार्मिक आाचारशुद्धीकडे
लक्ष द्यावें तितके थोडेच आहे,
२८, भोगप्रधान आणि भावनाप्रधान ब्राह्मांनीं साधनचतुष्टयाच्या निर-
निराळ्या उपांगाचे महत्त्व मुळींच जाणले नाही.
२९, धमाचे बाबतींत अनियात्रत मतस्वातंत्र्यापेक्षां शिस्त, परंपरा आणि
आस्तवाक्य यांचे पारतंत्य अधिक श्रेयस्कर असते. धमाचे तत्त्व फार णूढ
देगा, १७४७ ७० ॥टाष0्ट|र् 801 -- १९००] ७) ०1--1/११(/१/७(॥७7 (0 ]॥"०1७88 ता
७७४(॥"७०. छा 1101118110 107071 (1 ४01691111) १111)0 10 10819 वा 1111ते ४४१७
110४०६ १०९४०]ण)९१ खठपष्टा ० शन ७०४खते ल्णाल ल छावे ]1पा'9113010 1006.
पृ 58110 ७१ 85 9180 (09 0 1व०8 8६ ढया8०1०प5 8४10111018 18 1601]1)0९ घा0
1130011000 11 110 185158 लया0९]01०॥8 छत ९016९07101... ... . 9० ७1लोा0
8810 “ 2४भ'४ 80-08110१ ००0006010५ 0 (0१ 18 10९९०88811] आो8 ०0 ह्या व,
8 101 ० ॥"७०1०8] भ०"॥ 0 1त0)80"ए, 10७11) 10०. 00 काोण्ट्स्चासरा पाडर्मार
00 १०७॥ (0 1९ ७९७8७५ ७ पजातेप रसा्याठर% 'णट्ठाठपा ९ )]णा९्ट
11800" ०७. पगातेपाऱ्या ७९ जिवे ॥०प १०॥8॥॥ 0 1वेठाहे या रा मप 611
७६8७ ७'०कपट०0१ & ९181078012 171100 0 88115 १॥080 8171५81] ]०॥1९८-.
1101 ४०१1] 8810 काऊ ७111510 (०08७० क्या ०1९ एभा्यायान
र: दकवा 081.
4६4 कांहीं सुचना [भाग ४ था
असतें. त्यावर स्वतंत्र मत देण्याचा अधिकार फास्च थोड्यांत असतो. घर्माचे
अंतरंगांत बहुमताचाही शिरकाब होणार नाही ब होऊं नये.8
३०, महंमद, मोझेस आणि हावर्ड अशा पुरुषांशी मानसिक समागमा'चा
प्रयत्न करण्यापेक्षा विद्यमान संतांशी प्रत्यक्ष संतसमागम ब्राह्मांनी प्रयत्नेंकरून.
साधाबा म्हणजे गुरुबादाचे रहस्य त्यांस कळूं लागेल,
३१. स्त्रियाच्या राहण्याची व शिक्षणाची खरी जागा सामान्यतः त्यांचे
रहातें धर हीच असावी. हल्लींची हास्टेले, हायस्कुले ब कालेज! ह्या त्यांच्या
जागा नव्हत, स्त्रियांचे शिक्षण पुरुषांच्या शिक्षणापेक्षा फारच मर्यादित ब केवळ
त्यांच्या स्त्री-धर्मास आवश्यक तितकेच असावे. इंश्वरास आणि सत्पुरुषांस
स्त्रिया व मुले फार आवडतात, याचे एक कारण त्यांचे अज्ञान होय. कोऱ्या
पाटीवर हितबोधाचा संदेश स्पष्ट लिहितां येतो. तेथे बिकल्पाची किचबीड
नसते- उत्कृष्ट धर्मशील ब पुस्तकी विद्या ही परस्परावलंबी मुळींच नाहींत. हँ
ब्राह्मांनी पूर्व पेढींतील स्त्री चरित्रांबरून जाणावे,
३२. प्रपंचांतील टापटीप ब काटकसर ज्यांच्या आंगवळणीं पडली नाहीं
त्या मुलींनी बीजगणिताच्या किंवा नफ्यातोट्याच्या उदाहरणांतील कूटे सोड विली
तर फायदा काय ज्यांना घरचे कष्टाचे चार घंदे करण्याची कुवत नाहीं, त्याचे
आरोग्यशास्त्राचे अध्ययन व पुरुषी कवाईत ही कशाला १ पुराणे म्हणजे
भाकडकथा, व कुलाचार म्हणजे धर्मवेड अशी ज्याची भावना त्या मुलींनी
इंग्रजांचा इतिहास घोकून उपयोग काय ? भारतभूमीत*ल तीथक्षेत्रांचे माहात्म्य
3 प॥९ 3178100119 8981010] 1.0 112011]17 तेटयालहते 06 11191101-
1190 1)70७065 891 80111प768, 111891)101111॥9 (0 ७111001 ॥]16 01१061
"0112108 १])७९०1]. 130. 18 3७७०१] (0 (10 ९071101 06116, 1]
80९0) (112 51 9)) 6३188, ० 8]] ॥81]0्71॥010, 8९0 8ते 10 ॥101'8 1'08/
80190]6 (181 1116 0) 9]७ए०४]. 1. 86शा1९त 791] क018€, 101
111160 ॥॥९ 1217011606 घयाते लय पा९8 1ताट(6 8012 ७॥ा0प॥ 01
७पी पा, 01158 ४७७०९91] 88७ १800 110819 (10 (1९2 0शार्ग 392 पाा-
ढपा]एप'७0 १0 ॥॥1॥1०॥४)(]९88 119,8868, --1, 8 ढक,
क एप 8050"विप9१्ट 1४० 0 णा? ( उेभपणा0) €याोरूर बाया
०0181818 ०11 शी ण षा 8१४७1०० (1011810) 8ए१0518 18 10090"१02 हाते 1१
७ 80180 ए पत्रावेप, --_481१87001670 ४. 6657
भ्रकरण २७ वे.] कांहीं सूचना ट्र
ज्यास माहीत नाहीं त्यांनी अमेरिका ब आस्टेलिया येथील व्यापारी शहरे पाठ
करणे याहून अप्रयोजकपणा तो कोणता ! त्रतवेकल्याने उत्पन्न होणारे अदृष्ट
ज्यास कळत नाही त्या बी. एससी. झाल्या म्हणून काय करायचे ! ज्यांना
सतीघर्म मानवेना त्या तत्बज्ञानाच्या एम्.ए, असल्या तरी काय होय ! ज्यांत
शीलसंवर्धेन नाहीं आणि स्त्रीव्यबहारोपयोगिताही नाही ते स्त्री शिक्षण कसचे !
३२. स्त्रीधमांस साजेसा स्त्री-शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरेपर्येत तूर्त
मुलाप्रमाणे मुली शिकल्या म्हणून काय झाले १ असे म्हणणे म्हणजे परकरांचे
वब साढ्यांचे माग लाणून कापड निघेप्यत मुलींनी विजारी घातल्या म्हणून
काय झाले ! किवा सानंतबाडीहून नवीन खेळणी येईप4त चाकू कातऱ्यां-
शीं मूल खेळले म्हणून काय झाले ! असे म्हणण्यासारखच बेडगळपणाचे
किंबहुना त्याहून अधिक घातक आहे. पुरुषी शिक्षणावाऱचून स्त्रियाच आज
मुळींच अडलेले नाही. ब्राह्मपुढाऱ्यांच्या कतुत्ववान् माता चट्रमुखींच्या
हास्टेलात किंबा बेथ्यून विद्यालयात कधीच नव्हत्या. घर्मशील म्हणजे काय
ह्याबद्दल अनुभवाच्या चार गोष्टी ब्राह्म-पुढाऱ्यासही सांगतील अशा अशिक्षित
गणलल्या स्त्रिया जुन्या चालीच्या घराण्यातून आजही ठिकाठकाणी आढळतील.
३४. रोक््सूपीअर आणि कालदास, बाण आणि बायरनू , स्काटू आणि
रेनाल्डू इत्यादे ग्रंथसागरांत अबगाहन करणाऱ्या आधुनिकांच्या मत्स्यकन्या
अखेर सापडल्याच तर नास्तिकबादाचा दुगंध येत असणाऱ्या एखाद्या
धीबराच्याच जाळ्यांत सांपडणार इकडे धघमश्रद्धावत ब्राह्मानी लक्ष ठेवाव.
३५. पुरुषानीं काय व स्त्रियांनी काय पुनर्विवाह करणे हे काही मर्यादेपर्यंत
क्षम्य ब व्याबह[रिक दृष्टीने जरूरही होईल. पण घधाभिंक दृष्टीने तो एक
आपद्धम आहे ही केशवचंद्रांची दृष्टि ब्राह्मांनी सोड नये विधवाविवाह रूढ
होण्यासाठी “' माझ्या आप्तेष्टांच्या मुली पुनविबाहासाठी विधवा होबोत,'' असे
मनापासून इच्छिणाऱ्या इश्वरचद्रापासून आधुनिक नाऱ्य-कवि कादंबरीकार
झा कित्येक सरस्वती-चद्रांपयेत तरुण विधबाची भूमिका मनोहर करणार
इतके सारस्वत एकसारखे निर्माण होत आहे की, आतां यापुढे एखादा होतकरू
रसिक तरुण आपणांस पति मिळावा अश्यी इच्छा करणाऱ्या कुमारिकेस
लमापूर्बीच बेधव्याची इच्छा करण्याची अनवस्था प्रा्त होणार आहे ! हिंदु
'घर्मातील विधिनिषेघांची श्वास्रीय दृष्टि भाधुनिकांनीं सोडली, त्याचे ह फल
८७० कांहीं सूचना [माग ४ था
होय! महात्माजी हिंदु बिघवांची विरागर्वातत्त स्पृहणीय मानतात, आणि
ब्राह्मपुढारी त्यांच्या ठिकाणीं बळेच अनुरागवृत्ति उत्पन्न करतात. केबढा
हा फरक ! आम्ही ब्राह्मांस कामुक मानतो ते याचसाठी !
३६, विधबाविबाहांचा स्तुत्य बाधघि म्हणून पुरस्कार करण्यापेक्षा, पुन-
विवाह करण्याचे प्रसंग कमी येतील असाच प्रयत्न करणें बरे. प्रोढबिबाह
करू इच्छिणाऱ्या ब्राह्मांनीं वघूवरांचे देहघर्म जागत होण्यापूर्वी बाझ्िश्वय
करण्याची चाळ अवश्य पाडावी. या बाबतींत केशवचंद्र ब प्रतापचंद्र यांचे
विचार चितनीय आहेत. अमेरिकेतील संयुक्त संस्थानात १६ वषा च्याखारली
असलेलीं विवाहित माणसे ६६७००० आहेत असे म्हणतात !
३७. प्रीतिविवाह हा भूल आहे. यांत पशुव्रत्तीचेच प्राबल्य बाढत जाईल.
शिवाय अगदीं विद्वान् दंपत्य असलें, तरी स्वमताग्रह, आवडनावड, स्वातत्र्य-
प्रीति, मनाची स्वेर मधुपवृत्ति इत्यादि अनेक कारणांमुळे सहेतुक झालेला
विवाहाचा सोदा केव्हां बिनसेल त्याचा भरंवसा नसतो. बालबिवाहांतील
अकृत्रिम, एकनिष्ठ, निहेतुक व॒ पवित्र प्रेम अधिक शाश्वतीचे असतें.
विलायतेत प्रीतिविवाहाची पुढील आव्रत्ति “ प्रयोगादाखल जुजबी लग्ने
( 81181] 1191718४९5 ) ही आहे. ब्राह्मानीं वेळींच सावध व्हावे.
३८. मिश्रविवाह ही विवाहबंधन मुळीच नसावे असे म्हणण्याच्या आलि-
कडील पायरी आहे. आहार आणि विहार यांत स्वैरवृत्त। म्हणजे सुधारणा
नसून रानटीपणा आहे.* ती माणुसकी नसून पशुवृत्ति होय. ह्या विवाहांत
स्वयनिणयाचे क्षेत्र बाढविण्यासाठी भिन्न जातीतील ब धमातील युवयुबतींची
संमेलने बुद्धया घडवून आणणे% म्हणजे सभ्यांचा अनाचार होय! मानसिक व्यामि
कशशिनशिशिश?णि?0१0ि?0ण0 शी0?0ी?00?0?0?र0४?२0२??२?२)10ी?ि?0??0;?0?0ॉ?१ ?ण?0ी0५२00॥ 0?) ५:८२: --३,३.,.,.,३.३,३८<२३२२२-३दपपणएी!ै॥॥॥॥॥॥॥॥00000000000॥:-->.2- “1071071. 5-1: --.---->-
18 ९०७16, 106७५१७ 081] “ ]0760 11891(0)1108 /” ए0प्त 8
५१७%8७ 18४७ 61101 1017 116017 181160 त 12600 107 116117 1011712061
की. 12211
1 प१0ा6४. (6९१७०७७ ४१०७४ ७०९०७]७ ) ७प 1100719 0०९
४001४, 0018016108 061076 799ता या, छते या "191101१268 1000
७९1०0" 16 ७817116018 07 0882 ते ए०पाी0ाप11(४ -41.0.7, ९॥10618,
पे हाक या]०5 800० 0111०00 पाही 70-08108111880101 18 3110१३
४1०10. “70९888 10, &%
७ 6 1691160 01. हाता 1160000018] 1181179208 081-
प्रकरण २७ वे.] कांहीं सचना ८७१
चार इतकेच काय, पण लम्नापूवींच ग्भघारणादि घोर पापे यांत घडण्याचा संभव
असतो! हीं लमे म्हणजे कधी कधीं पातितांच्या पावनविधीचा देखावा असतो!
३९, कुल्बघूच वर्णन ब्राह्मघमोत जे केले आहे. तेबढे तरी ब्राह्म युव-
युवतींनी लक्षांत ठेवावं. पतिपत्नीनीं आपसांतही मतस्वातंत्रय व आचार
स्वातंत्र्य मिरवं नये.
४०. ह्या विषम जगांत “ समान हक्क ” याच्याइतके चुकीचे मत आज
दुसरे कचितच प्रचलित असेल. प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे त्यास बागविणे हाय
समदरशींपणा होय. मानवी बंधुत्ब याचा अर्थ प्रत्येकाने दुसऱ्याशी माणुसकीनं
बागावे इतकाच करणे योग्य आहे. त्याचा अर्थ संकर किंबा एकंकार असा
करू पहाणे हे अव्यवहार्य, अयुक्तिक ब अनर्थकारी आहे.
४१, आज आपल्याला सवेतोषरी प्रास झालेल्या दुःस्थितीचीं कारणे
दोनच आहेत. तीं दारिद्य व पारतंत्र्य हींच होत. ती दूर होण्यास साधनेही
आज आपल्या हातीं दोनच दिसतात. (१) वणांश्रमधमांची शुद्ध-संघटना
आणि (२) तदद्रारा इंश्ररपरायणता
४२. आजचे सारेच जाति-त्राह्मण ब्राह्मण्याचे खरे आदश नसतील; पण
खर ब्राह्मण्य हे घमंदृष्टीने हिंदुसमाजाचे भूषण आहे; नव्हे हिंद्धमांचा प्राण
आहे, ही गोष्ट खोटी नाहीं. आणि ते ब्राह्मण्य आजच्या अवनत कालांतही
101 ७९ प 806 (0 ठातेठा' ; एप ४ क्र6 06918 80018] ठखाती[1018 11
क्ार्ली 1 क्र०प]ते ७९ ७०88101610 1९10618 01 वैरी 2176. 68868
छते 0०१1110108 (0 11661, 500191]]७ ॥॥6010 फ०प)0 10. 0७8 ७ ४९"१
"७७ तयतीटपी१ र्या (06 00960,-29". ल. ४. 0010818 8. 1.7/0-0-2/.
* प्रजनार्थ महाभागा: पूजाहा ग्रहदीप्तयः
स्त्रियः श्रियश्च गेहेपु न विशेषा5स्ति कश्चन ॥ २ ॥
सा भाया या पतिप्राणा सा भाया या प्रजावती ।
मनोवाक्कमाभिः झुद्धा पतिदेशानुवार्तनी || १५ ॥
छाबेबानुगता स्वच्छा सरवीव हितकमंसु ।
सदा प्रद्ष्टया भाव्यं ग्रहकार्यघु दक्षया | १५ |
अन्योन्यस्या व्यमिचारो भबदेमरणान्तिकः
एषधर्मः समासेन ज्ञेय: स्रीपुंसयोः परः || १२ |
५४७
<७२९ कांहीं सूचना [ माग ४ था
रक्षण करण्यास जाति ब्राह्मणच पूबसंस्कारांमुळे इतरांपेक्षा अधिक समर्थ आहेत.
त्याअर्थी ब्राह्मणांनी ब्राह्मण्याचा अभिमान बाळगावा आणणि जे जाति-ब्राह्मण
खऱ्या ब्राह्मण्याचे संगोपन करतील ते हिदुसमाजाचेच एक महत्कार्य करीत
आहेत हे जाणून इतरानीं त्यास साहाय्यभूत व्हाव हेच योग्य दिसते.
४३, जुन्या हिंदु समाजांत अस्पृश्यता दोन प्रकार मानली जाते. जे
जास्त शुद्ध ते सावळे ब ज जास्त अशुद्ध त विटाळलेले. ही अस्एश्यता हे
धमेवेड नव्हे. हा अस्पृश्यांचा छळ नव्हे, किवा सोबळ्याचा ढोगधत्तुरा नव्हे.
प्रवास, सभा, समारंभ, कचेरी, बाजार, रस्ता, सावबंजनिक विहिरी, तळी
कांहीं देवळे इत्यादि ठिकाणी अस्पृर्याचे निबंध कमी कराव, पण अन्रग्रहण,
खाजगी उपासना, कोणतेही शास्त्रीय सस्कार व अनुष्ठाने, सतत एके ठिकाणीं
बसणें किंवा झोपी जाणे अशा विवक्षित प्रसगी, तसच, वाहते नसलेले जला-
शाय, देवळाचे गाभारे, उपासनांच्या जागा, स्वयंपाकघर निजण्याच्या खोल्या,
अशा कांही विवक्षित स्थळी, स्पद्यास्पृद्यतेचे निबंध पाळणे हिताचे
ब अगत्याचेही आहे. यांत श्रेकनिष्ठभाव, बाह्य स्वच्छता ब अस्वच्छता यांचा
किंवा जातिभेदाचाच केबळ सब्रध नसून त्याहून सूक्ष्म अश्या सस्कारांचा फार
महत्त्वाचा सबंध असतो. ह्या गोष्टी अदहृर्य सृष्टींतल्या आहेत. यथ सामाजिक
सलोख्याचे किंवा मानवी बघुत्वाचे विचार कामाचे नाहीत. कुटुंबातील माणसांत-
ही निरनिराळ्या कारणासाठी अस्पृद्यता पाळावी लागते. समाधिभाबांतील
मनुष्यास अपवित्र माणसाचा नुसता स्पर्शही असह्य होतो. सत्पुरुषांचे आश्रमां-
तील वातावरण सद्विचारांनीं भारलेले असते असा अनुभव येतो. अश्या ठिकार्णी
पापी विचारांची माणसे न भेळेलाच बरी.
४४. ब्राह्मसमाजातील सुधारकांचे सुधारणांच्या उत्साहभरांत होत असलेले
संकर ब सहभोजन ॥[दि£ निरथंक झाचरटपणाचे प्रकार धामिक दृष्टीने अनिष्ट
आहेत. अस्पृश्य जगांतील श्ूचिभूंत माणसांचा अव्हेर करू नये. दुसऱ्याचे
मन दुखाबेलळ अशा प्रसंगविदोषीं अस्पृद्यता जरूर तर तात्पुरती सोडावी,
वण आपण आपल्या घरीं आपल्या पावित्र्यासाठी स्पृशया-स्पृरयंतेचे निबेघ
4 0010 7९१0४७) ७. पए०पत्या801110४ 1111106818 11.0'वि२3प१पी२ग्रा्ट 5
0४1112 1055, १11), ॥10॥७८्टा 1॥ 18 011४ 8 180 1108801760, ४९० 8 1जा४ ७४४७५......
128 1६18 1790180त ३५७(९118108)])19 छते पठ, प्रा९”९1४ 0४ गी!8 80ते 8818,
-_-/90॥001॥०/ १००४॥॥०, १०, 6०
प्रकरण २७वें] कांहा सूचना ८७१
पाळणे अत्यावर्यक आहे. याचा तज्ज्ञांनी बिचार करावा, पंडित सीतानाथ
यांनीं कोणत्या का हेतूने असेना, पण एके ठिकाणी याच तत्त्वाचा पुरस्कार
केला आहे. तो त्यासच आम्ही सादर करतो.
४५, पूर्वीच्या परंपरेकडे पाहतां धर्म, अर्थ, काम, हे पुरुषार्थ अनुक्तमे
ब्राह्मण, वेढ्य आणि क्षत्रिय याचे बिशोध आवडीचे असले तरी हिदुघर्मा-
प्रमाणे चारी पुरुषार्थ सवाना मोकळेच आहेत. अश्शा स्थितीत ईश्वराच्या
नियतीने आज चतुर्थ वणाच्या अभ्युदयाचा काळ आला आहे अस मानलं
तरी त्यासंबधीही ब्राह्मणादे इतर त्रेवार्णिकांनी वेषम्य मानण्याचे कारण नाही.
स्वार्थत्याग हेच द्विजाचे भूषण आहे. पण '्यासाठी त्यांनी आपली बर्ण-
व्यवस्थेतील जागा सोडावयास नको.
४६. हिंदुधमांचे भवितव्य काय आहे त एक इश्वर जाणे ! कांही ब्राह्म
आज किंचित् मागे वळून धमशास्त्र जुने तितक चागले असे म्हणत आहेत,
तर बाकीचे मागे पाहू नका तर आधुनिक जगाच्या प्रवाहाबरोबर जलदीने
घुढे पाऊल टाका असे सांगत आहेत, ह्या मतभेदाची मुख्य कारणे धार्मिक,
सामाजिक ब राजकीय ध्येयांचा संकर आणि परप्रत्यनेयबुद्धि हींच होत.
४७, अशा स्थितीत स्वघर्माच्या दृष्टीनेच धमाकडे पाहणाऱ्या संस्थेची आज
काल फारच जरुरी आहे, अनेक परचक्रानी कित्येकदा पालटत आलेल्या हजारो
ब्षांच्या काळांत अबाधित टिकलेली आमची एकच वस्तु जी बोदेक धर्मसंस्काते
ती राखण्याचे कार्य ब्राह्माकडून जर एकनिष्टने होत असेल, तरच एवढ्या
बड्या बिद्वान् मंडळीच्या ह्या घमसस्थेच महत्व आहे. नोहीपेक्षा ह्या संस्थेने
सामाजिक सुधारक मंडळांतच दाखल व्हावे, त बरे, त्या योगाने ते लोकांची
दिशाभूल तरी कमी करतील असे वाटते.
४८, आद्याबाद हा मोठा सुखाचा आहे आणि ब्राह्म हे परम आशावादी
१ 11 ॥10 ७०081९1] 180 183 ॥०]॥०. 11९०॥0९त छा १]॥९॥० 1. 80001
७० ७7९७०७. 11 ७118 0०एा री) शाखा ९01101 011180 ७ 03 पापा], 11]081106
शायर 810 0017010" 70७8 8ण"ण्ाठ गा ९ वेसगुव्वाणासा( र 110.
९४७8७०६. 10109 701 १11ला 158025 "र्0/० ज०0 १॥॥ला 185 ]९80॥1.
६० 107०. 171 ०१४०1]७६8 ४१1100, 0० ७11 ल ते०९७ ७०७ ल्प १॥8७ 6०पा08 11100
९01६8० शा 11, 18110 7108] शापा0 11155 0010710111580 ७10) ४106,
--,।9॥6 “४०८५, 770 27४19 7928.
८७४ कांहीं सुचना [भाग ४ था,
आहेत. पण यांच्या प्बळ आजाबादास समाजास बरोबर नेण्याचे सामशथ्ये
नाहीं, आस्था नाहीं आणि धीरही नाहीं. ह्या त्राह्मांच्या नगर-कीर्तनमेळ्या-
पुढे अग्रभागी भौतिक शास्त्रांच्या सुखवादाच्या लांब लांब तुताऱ्या वाजत
आहेत. त्यामागे अत्यंत भिन्न ध्वनींच्या विदेशी बॅडचा हलकल्होळ सुरू
आहे. त्यामागे स्त्री-स्वातंतर्याचीं चित्रे ज्वालाग्राही पेटोलच्या मोटारींतून
बसली आहेत. कित्येक अर्धवट तर कित्येक मतलबी साहेब त्यांच्यापुढे नळे
चंद्रज्याति लावीत आहेत. आणि मागे बुद्धिवादाच्या उच्छुंखल घोड्यांच्या
गाड्यांतून ब्राह्म विद्वान् अधिित आहेत. पण आपले गरीब बिचारे पदस्थ
नागरिक बंधु किती मागे आहेत; इतकेच काय पण आपल्या निराकार
देवाची पालखी ही किती दूर राहिली ह्यांच त्यास भान नाही कारण पुढल्या
तुतारीबाल्याच्या चालीने चालाबयाचे एवढेच ते जाणतात ! ब्राह्मधुरीणांनीं
मागचा पुढचा कांहीं विचार पहावा. ज्याचा सोहाळा तो खरा 'साहेब'
( इष्टदेव ) कोठे आहे ? आणि ज्यांच्याकरितां सोहाळा ते नागरिक बंधु
कोठे आहेत ? ह्यांची अधिक आस्था बाळगावी,
४९, ऐहिक सुखसाधने इंश्रराजवळ मागणे हे व्यर्थ व अयोग्य आहे असे
ज्याझर्थी ब्राह्ममत आहे. त्याअर्थी पश्चिमेकडील भोतिकशास्त्राच्या बिल्क्षण
प्रगतीने हरळून जाऊन ऐहिक क्रमोत्कषबादाच्या मोहात सापडणे आणि
पश्चिम जगाचे मानसिक गुलाम बनणे हं त्राह्मांस शोभत नाहीं.
५०, स्वदेश हाच देव, स्वतंत्रता हीच देवी, दरिद्री नारायण हेच अबतार,
लोकसेवा हीच पूजा, महत्त्वाकांक्षा हेच उद्राधन, सुधारणा हीच आराधना,
प्रपंचराते हेच ध्यान, क्रमोत्कष सुखवाद हाच प्रार्थना आणि मनोराज्याची
आरती असे नवबयुगांतील देवधमांचे ध्येय बनत चालले आहे. त्यास ब्राह्मांनी
आळा घालावा. स्वार्थत्याग, स्वभापा, स्वघर्मानुष्ठान आणि स्वाराज्यासाद्व
हीच घमंराज्याची चतुःसूत्री होय.
अखेर--
ब्राह्मसमाजाच्या विवेचक इतिहासाचा हा प्रथम खंड पुरा करून हाता-
वेगळा करतांना कृतकार्याबद्दल समाघान व थोरामोठ्यांबर टीका करावी
लागली ह्याबद्दल खेद, अशा विरुद्ध वृत्ति मनांत उद्भवल्याबांचून रहात नाहींत.
राममोहन आणि आनंदमोहन, देवेंद्रनाथ आणि शिवनाथ, केशबचंद्र आणि
प्रकरण २५७ वे.] अखेर ८७५
प्रतापचंद्र आज कोठे आहेत ! आणि उद्यां तरी सीतानाथ आणि रबींद्रनाथ
यांचे पश्चात् त्यांचे नांव राखतील असे कोण आहेत! हे बिचार मनांत आले
म्हणजे अंतःकरण भरून येते! ह्या ग्रंथाचा दीघ लेखनकाल ज्यांच्या मानसिक
साहचर्यात गेला ते सारे पुरुष असामान्य कोंटीतील होऊन गेले, ही गोष्ट
आम्हांसही नाकबूल नाही. ज्याच्या सत्तेवांचून गवताची काडीही हालत नाही,
त्या परमेश्वराच्या साम्राज्यसत्तेत ह्या ब्राह्मपुढाऱ्यांकडे कांहीतरी नियतकाये
असलेच पाहिजे हें उघड आहे. ब्राह्मच काय पण गेल्या शतकांत उदयास
आलेले निरनिराळे पंथ आणि संप्रदाय हे स्व इंशनियोजितच आहेत असें
म्हणणे भाग आहे. ही इंश्वरी योजना काय असते हे आपणांस लवकर कळत
नाही. यामुळे मतभेदांस्तव आपण एकमेकांस दोष देत असतो. सर्व
संप्रदायांचा साकल्येकरून जेव्हां विचार होईल, तेव्हाच कदाचित् त्यांतील
ईश्वरी नियाति काय आहे. हे जाणण्यास आपण समथ होऊं. तो व्यापक
दृष्टीचा व निराग्रह वृत्तीचा सारबिचार ह्या ग्रंथाच्या रोबटल्या तुलनात्मक
खंडांत होईल. तोपर्यंतचे आमचे विवेचन कांही अंशीं एकदेशीय होणे अपरि-
हार्य आहे. आज प्रचलित असलेल्या सवे मतभेदांचे रहस्य व भेदनिरसनांचे
उपाय शेवटल्या खंडातच आम्ही सुचविणार आहोत. तोपर्यंतचे आमचे दोषा-
बिष्करण सनातनीयांच्या विचारसरणीशी पडताळून केलेले आहे असे समजावे.
तीच जुनी सात्त्विक घार्मेक दाष्टि व नवीन राजसी राजकीय दृष्टि अंगिकारून
आम्हांस अखेर इतकेच लिहावेसे बाटत कीं, स्वातत्र्यातील मतभेद हे सभांतील
दिग्बिजयाचे किंवा रणांगणावरील विजयश्रीचे उज्ज्वल रूप धारण करतात.
पण पारतंत्र्यांतील मतभेद हे मात्र लज्जास्पद व घातक होत. पारतंत्र्यांत
मतस्वातंत्र्य ते कसचे ! पारतंत्र्यांत स्त्री-स्वातंत्र ते काय ! पारतंत्र्यात घर्म-पंथ-
स्थातत्र्य तें कशाला ! स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क असला तरी
परतंत्र हिंदुंस तो हक्क आज नाहीं, एका मोठ्या स्वातंत्र्यासाठी लहानसहान सर्व
स्वातंत्र्ये सोडली पाहिजेत. मोठ्या अर्थासाठीं लहान स्वार्थ बाजूला सारले
पाहिजेत. स्वाराज्य अगर स्वराज्यसिद्धीकरितां प्रापंचिक सोख्याचा मोहृ आवरला
बाहिजे. कलहाभीने साऱ्या देशाचा बणबा झाला आहे ! आणि अशा दुर्धर
प्रसंगी दावणीत बांधलेल्या गुरांपेक्षां आपणांस अधिक स्वतंत्रता नाहीं, परकी-
यांच्या आसुरी महत्त्वाकांक्षची घग भारतमंदिराची आहुति घेते कीं काय असा
<७६ इश्वर करील त॑ खरं [ भाग४था प्र.२ र्व,
घाक पडला आहे! त्या घर्गीत आर्य-संस्कृतीचे कडेवर स्वराज्याचे बालक
अडकले आहे. यांपैकी आतां कोणास अगोदर बांचवाबे याबद्दल पुढाऱ्यांचे
चित्त बावरले आहे! दोन्हीही आम्हांस पाहिजे आहेत. यास्तव स्वघर्मनिष्ठेनं
अनन्यगतिक होऊन इंश्वराचा धांबा केल्यास त्या दयाघनाच्या कृपावृष्टीतच
ह्या दोघांच रक्षण आहे. आसन्नमरण पुरुषाच्या तडफडणार्या अवयबांप्रमाणें
आजची आपसांतील मत-स्वातंत्र्याची धडपड व्यर्थ शक्तिपात करणारी आहे.
आतां हे पंथविरोध नकात. स्वघमातच श्रेय आहे आणि प्रेय आहे, यासाठी
आपले पूवेज “' महाजन ? ज्या मार्गाने गेले त्या एका सनातन वैदिक घर्म-
निष्ठेने चालून ईश्वरास बद करू या. वैयक्तिक मुक्ति आणि राष्ट्रीय अभ्युदय
हॉ दोन्ही त्याच्याच आधीन आहेत, इश्वर करील तेच खरे !
प्रथम खंड समाप्त
आतां विश्वात्मक देवे । येणं वाग्पज्ञे तोषार्वे ।
तोषोनि मज द्यावं । पसायदान हं ॥१॥
जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कमी रती वाढो ।
भूतां परस्परे जडो । मेत्र जीवांचे ॥२॥
दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्य पाहो ।
जो जं वांछील तो तं लाहो । प्राणिजात ॥३॥
वर्षेत सकळ मंगळीं । इश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूतळी । भेटो तयां भूतां ॥४॥
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचे गांव ।
बोलते जे अणेव । पीयूषाचे ॥५॥
चंद्रमे जे अलांछन । मातेड जे तापहीन ।
ते सर्वोही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होवोन तिहीं लोकीं ।
भजि जो आदिपुरुषी । अखंडेत ॥७॥
-“-श्रीज्ञानेश्वर,
भाग ४-परिश्रष्ट अ
गीतं
ब्राह्म
अनन्त हयेछ भालळइ करेछ थाक व्विरद्िनि अनन्त अपार
थरा यादे दिते फुराइया येते; तोमारे धरिते क चाहित आर
भुळायेछ यारे तब प्रलोभने से कि क्षान्त हवे तव अन्वेषणे
ना पाये ना पाबे याय प्राण यावे कभु कि फुरावे अन्वेषण तार ?
यत पाछे पाछे छुढे याब आमि तत आरी आरो द्रे हबे तुमि
यतडना पाब तत पेते चाब ततड बाढिने पिपासा आमार
आदश तोमारे देखिब हे यत तोमार स्वभाब पेये हब तोमार मत
फुरावे ना तुमि फुरावना आमि तोमाते आमाते हब एकाकार
---कालीनाथ घोष.
भावार्थः--तूं जो असीम आहेस, तेच ठीक आहे अनंत आणि अगाघ
असाच तं नेहमीं ऐस. तुझा जर कर्धी कोणाला ठाव लागता तर तोच तुझा
शेवट. मग तुझ्यामागे कोणीही लागते ना. तुजबद्दल ज्याच्या अंतःकरणात तूंच
तळमळ उत्पन्न केली आहेस, तो तुझ्या शोधांत कधीतरी थांबेल काय १ मग
तूं त्याला न सापडलास म्हणून काय झाले! त्या प्रयत्नांत तो आपले प्राणही
खर्चे करील. पण घुझ्या शोधासाठी त्याचे सुरू झालेले प्रयत्न कधीही थांबतील
काय ? जसजसा,मी तुझ्यामागे लागतो तसतसा तूं अधिकच दूर पळून
जातोस, आणि जसजसे माझे यत्ने निष्फळ होत जातात तसतशी तुझ्या
दर्रीनाची माझी उत्कंठा वाढत जाते. मी तुला नेहमी माझा आदर्श असेच
मानीन आणि तुझे रूप आत्मसात्ू करून अधिकाधिक तुझ्याप्रमाणे होईन. जसा
तुझा अत नाहीं त्याचप्रमाणे माझाही शेवट नाहीं, पण तूं आणि मी एकच होऊं.
सीमार माझे असीम तुमि बाजाओ आपन सर;
आमार मध्ये तोमार प्रकाठा ताइ एत मधुर!
कत वर्ण कत गन्थे कत गाने कत छन्दे,
अरूप तोमार रूपेर ठीलाय जागे हृदय पुर!
आमार मध्ये तोमार शोभा एमन सुमघुर !
तोमाय आमाय मिलन हले सकाळ याय खुले
विश्व सागर टेंढ खेलाये ओठे तखन दुल --रवाद्रनाथ.
भावा्थः--हे अनंता! तूं या अमयांद विश्वांत या वेळीं आपली लीला
४“ रनर
माग ४-पारोशेष्ट अ ब्राह्ममीत ८७९
चालविली आहेस, म्हणूनच माझ्या अंतरांत तूं पाडलेला प्रकाश इतका सुंदर
आहे. निरनिराळे रंग, गंघ आणि गीत हे तुझ्या रूपोत्सवाने जागत झालेल माहझ्ले
'मनोराज्य होय. हे निराकारा, म्हणूनच माझ्या अंतरांतील तुझें ऐश्वर्य इतके
मोइक आहे. तुझा आणि माझा समागम होतांच सववत्र स्वातंतर्यच होईल.
भग ह्या भवसागराच्या लाटा उसळूं लागतील.
अबिश्रान्त ढाक तारे सतत व्याकुल अन्तरे
हृद्येर धन सेड प्रियतम प्राणेश्वरे
एड थे संसार-धाम नहे निरापद् स्थान
यतने सव्वित पुराय निमेषे हरण करे
मुक्ति पथे निरन्तर हओ सने अग्रसर
सम्सुखेत स्वर्गराज्य पश्र्वाते चेओना फिरे--त्रेलोक्यनाथ संन्याल
भावार्थ: ---उत्कठित मनाने त्याचा अखड धाबा करा. तो आपल्या
अंतराचे निघान आहे, तो आपल्या आत्म्याचा जिवलग स्वामी आहे. हे जग
हे निर्भय स्थळ नव्हे. आपण आस्थेन कमाविलेला सदुणाचा ठेवा त एका
क्षणांत हिरावून घेते. यासाठीं न थांब्रता मुक्तिपंथाचा मार्ग सुधारा. स्वगांचे
राज्य तुमच्यापुढे आहे. मागे पाहू नका,
एसेछे बह्मनामेर तरणी क चाबिरे तोहा आयहे आय
जीवन आंधारे दांडाये केनरे वृथा काने अइ वेला ये थाय
भुवन भरिठ मधुर खे, आनन्द लहरी छुढे छे भबे
नह्य कृपा आजे डाकिळे से पापी तापी तोरा आयरे आय
धनी कि नि्धेन ज्ञानी कि अज्ञान नाहि देखे कारो--मनोरंजन गुह.
भावार्थ: --ब्रह्म नावाची नाव आली आहे. ज्यांना जावयाचे असेल
त्यांनी चलावे. जीबनाच्या अंघारांत का दडून राहता £ कालाचा व्यर्थ अप-
व्यय होत आहे. भुबन मधुरगानानें निनादित झाळे आहे. आणि आनंद-
लहरी उचंबळत आहेत. ब्रह्मकपाच सर्वास साद घालीत आहे. यास्तव पापी
आणि दुःखी, श्रीमंत आणि गरीब, सुजाण आणि अजाण सवोनींच चलावे.
येथे जातिकुलाचा भेद नाहीं. ज्यास तीव्र उत्कढा लागली आहे तोच हा
भवसागर तरून जाईल.
भाग ४-परिशेष्ट
चवथ्या भागाच्या आधारग्रथांची यादी
पं० शिवनाथशास्त्री:--ब्राह्मसममाजाचा इतिहास, भेन आय हव सीन ०
प० सीतानाथ तत्त्वभूषण:---शिबनाथशास्त्री यांचे चरित्र. फिलासफी
आफ ब्रह्मोइशम्, ब्रह्मजिज्ञासा, ब्रह्मसाधन, कृष्ण आणि पुराणें,
स्पिरोचुअळ वान्टस्, ब्राह्मरिचुअल्स, फंडामेटल्स्ू भफ त्राह्मोश्झम्,
थिईझम आफ घी उपनिषत्स, वर्तमानपत्रांतील लेख व पत्रे,
बाबू हेमचंद्र सरकार: -- आनंदमोहन वब राममोहन याची चरित्रे
ब्राह्मप्रार्थना. ब्राह्म धर्म,
प्रो० सतीशचंद्र राय:-- रिलीजन अण्ड माडने इडिया.
डा० जी, वाय् , चिटणीसः--सुबोधपत्रिकतील इंग्रजी लेख.
श्री ० द्वा. गो. वेद्यः -- प्राथनासमाजाचा इतिहास.
बाबू गोरीप्रसाद मुजुमदारः-- केशवचंद्र सेन.
८ डा० पी, के. रायः--स्पिरिचुअल एज्युकेशन
९
9१०
११
श्र
१३
8
र्ण
.%-
१'9
बॅरिस्टर मुकजी आणि श्री ०ठाकरे:--- हिंदूंचा ऱ्हास. इंग्रजी व मराठी.
श्री» महादेवशास्त्री दिवेकर: --- हिंदुसमाज समर्थ कसा होईल १
श्री» दसरीः---धमंरहस्य.
आल अबाउट दि देवसमाज.,
बाबू गुरुमुखरसिंगः---देवसमाजावर व्याख्यान.
सिस्टर निवेदिताबाइ: -- व्याख्याने.
अस्पेक्टस आफ धी वेदात,
प्रो> कामाख्यनाथ मित्र-पेसीमिझम्,
साधारण ब्राह्समाजाचे अहवाल, पहिल्या तीन भागांचे आधारग्रंथ,
भागबताच्या भाषातराचा उपसंहार, ज्ञानकोश, गीतारहस्य, श्री ० भागवतांचा
उपनिषतूसंग्रह, वे० शा० सं० बापटशास्त्री यांचा सार्थ उपनिषद्वाष्यार्थ
इंडियन मेसेजर, धर्म, माड्न रिलिजस् मुव्हमेट, धी बर्ड आणि धी न्यू
डिस्पेसेशन, प्रबुळ भारत इ०
॥ श्रीसमथं ।।
आाशीवेचन क अभिफक्त्य
मुळीनं सासरीं जातांना वडील माणसांस नमस्कार करून व
भशीवोद घेऊन निघावे ह्या जुन्या चालीप्रमाणं ही माझी अल्पक्काति
(सिक वाचकांच्या हाती देतांना जो तिनं थोरांचा निरोप मिळविला,
तो पाठराखणीदाखळ यासमवेत जोडीत आहे.
सवांचा नम्र
सदाशिव कृष्ण फठके
र: १ वा
श्रीसक्षिदानंद योगिराज उपासनीबाबामहाराज
६ बरं आहे. चांगलं आहे.”
वू पि, ळर
काडा “4 5
श्रोसमंथे नारामणमहाराज
४“ श्रीसद्रुरूचा आशीवाद आहे.”
र र ळू
हल
प्रो ० श्रीधरशास्त्री पाठक,
संस्कृत अध्यापक, एल्फिन्स्टन् कॉलेज, मुंबई
आपण दिलेले 'नवयुगघम प्रथम-खड' हं पुस्तक वाचून पाहिले, ब्राह्म-
समाज व देवसमाज या दोन समाजांची माहिती सविस्तर देऊन आपण
त्या समाजाविषयी अनमिज्ञ अशा मराठी वाचकांची फार सोय केली आहे.
ब्राह्समाजाचे मताचा वबिषयवारीने शेवटचे प्रकरणांत आपण जो विमदा
केला तो फारच मार्मिक आहे. या प्रकरणांतील आपले सवे विषयांशी मला
सहमत व्हावेसे बाटते व प्राचीन तऱ्हेने प्रस्थानजय़ाचे अध्ययन केलेला
विद्वान् आपले सर्व विचार अवश्य मान्य करील अशी माझी खात्री आहे.
पुढील दोन खड आपले हस्ते लवकर पूर्ण होबोत अशी आद्य श्रीमच्छंकरा-
चायांचे चरणीं प्राथना आहे.
ळू र ळू
> चह डा आलाच
वे शा० सं० विष्णुशास्त्री बापट,
पंचदशी-भाष्य', 'प्रस्थानत्रयि-भाप्य' इत्यादीं-
चे संपादक 'आचायेकुल' संस्थेचे संस्थापक.
सुमारे बीस दिबसांपूवी आपण मला आपला “' नवयुगधर्म किंबा हिं. आ.
घा. च£ईतिहास ”-प्रथमखंड (ब्राहझसमाज ब देषसमाज) हा ग्रंथ अभिप्राया्थ
आडझीवेचनं ब अभिप्राय ४
दिला व त्याच्या आरंभीं असलेली 'परीक्षकांस अगत्याची विनांते' दाखवून
त्यांत सुचविलेली प्रकरणे वाचून. शक्य तितक्यम लबकर अभिप्राय देण्याबिषर्थी
सांगितळें. त्याप्रमाणें मीं बेळांत बेळ काहून तीं महत्त्वाची प्रकरणें सुमार
पंघरा दिवसांत वाचली, त्यावरून आपल्या ग्रंथासंबंधीं माझे प्रामाणिक मत
काय झाले तें कळवीत आहे,
आपण हा इतिहास मोठ्या कळकळीने व अतिशय शोधक बुद्धीने लिहिला
आहे, ही गोष्ट माझ्याप्रमाणेच कोणीही प्रांजळपणे कबूल करील, इतकेंच नव्हे,
तर आपण या ग्रंथाची पूबंतयारी कित्येक ब्षोच्या अभ्यासाने केली आहे,
असेंही दिसून येत. वस्तुतः आपल्या महाराष्ट्राशी प्रत्यक्ष ज्याचा फारसा
संबंध नाहीं व सामान्य लोकांना ज्याची फारशी माहितीही नही, अशा ब्राह्म-
सम जाबद्दल इतक्या सुक्ष्म दृष्टीने विचार करण्याचे आपल्या मनांत कसे
आले याचे आश्चर्य वाटते. राजा राममोइन, देवेद्र इत्यादि अलोकिक व्यक्ती-
विषयीं आदर असणे निराळे व पश्चिम समुद्राच्या तीरावर राहणाऱ्या आपणास
पूर्व समुद्राच्या तीरावर प्रस्थावित होऊन निरनिराळ्या अवस्थांचे आक्रमण
करीत असणाऱ्या ब्राह्मसमाजाची खडान् खडा माहिती मिळवून त्याचा विवे-
चक इतिहास, इतके परिश्रम व एवढा खर्च करून प्रसिद्ध करण्याची बुद्धि
होणे निराळे. पण काही विलक्षण योगायोगामुळेच आपल्या हातून हे कार्य
पार पडत आहे, असें म्हटले पाहिजे, आपला या पुढील खंड अजून प्रसिद्ध
व्हाबयाचा आहे, तो पाहिल्याबांचून त्याविषयी आज कारही निश्चयाने जरी
बोलता न आले, तरी, या खंडात आपण गेल्या एक शतकाचा जो इतिहास
दिला आहे, त्यावरून आपला ग्रंथ मोठा उद्बोधक आहे, अस म्हटल्यावा'चून
राहवत नाहीं. नवीन धर्मपंथ निमाण करणारे ब प्राचीन घमीचा अमिमान
बाळगून त्याच्या अस्तित्वाची आस्था बाळगणारे, अशा दोघानाही हा ग्रंथ
मार्गदशक होइल, यांत संशय नाहीं. एवढा मोठा ग्रंथ लिहीत असतांना
आपण त्यांत कोणतेही विधान प्रमाणावा'चून केलेलें नाहीं व कोठेही
स्वाभिमान जागत होऊं दिला नाहीं, इं खरोखर कोतुकास्पद आहे.
त्याचप्रमाण प्रसंगी. आपण नि्भीडपणाही व्यक्त केला आहे. हा जरी
इतिहास आहे, तरी त्यांतील कोणतेही प्रकरण बाव्वतांना कंटाळा
येत नाही, उलट उत्तबोत्तर जिशासा बाढत लाते, इं या ग्रंथाचे
च अत्वीथपवने व अगिधाय
बोरोष्टय आहे. या ग्रंथावरून आपण सनातन बोदेक धर्मांचे कट्टे
अभिमानी आहां, हे कोणाच्याही लक्षांत येईल, पण त्या अभिमानाला बळी
पडून आपण कोणावरही अबास्तव टीका केलेटी कोठेही आढळत नाही.
मनाचा हतका समतोलपणा ठेवणे कोणाही इतिहासकाराला जरी आवश्यक
असले तरी सबंच इतिहासकारांना तितके भान रहात नाहीं, असा पुष्कळ
वेळा अनुभब येतो. या दृष्टीने पाहिल्यास आपण प्रस्तुत ग्रंथ लिहून महाराष्ट
वाढय़याची अपूर्व सेवा केली आहे, असे म्हटल्यावांचून राहवत नाही. म्हणूनच
या पुढील खडह्दी लबकर प्रसिद्ध होऊन तो महा राष्ट्रवाचकांच्या हातीं पडावा
अशी परमेश्वराची मी सद्भाबाने प्रार्थना करितो,
आपण आरंभांच शंभर ब्षांपूवीचे बंगालच्या समाजस्थितीचे जे वर्णन
केलं आहे, ते बाचले म्हणजे आपला महाराष्ट्र कंगाल खरा; परंतु त्याने अन्नी
दुदंशा अजुनप्यत तरी अनुभबिली नाहीं, याचे साभिमान कोतुक वाटते
राजा राममोहन याच चरित्र ब त्यांची धमसुधारणेची इच्छा यांकडे राष्ट्र
दिली असतां त्यांच्याविषयी बाचकाच्या मनांत आदर उत्पन्न होतो. पण
मनांतून खिस्ताच्या नीतीचे चहाते आणि आनुवंशिक संस्कारांनी वेदिक
असलेल्या राममोहनानीं स्वघर्माचरणपूर्वक स्वतत्त्वज्ञानाचा संप्रदायशुद्ध
अभ्यास करून उद्दिष्ट कार्याला आरंभ केलेला नसल्यामुळे त्यांची दिशाभूल
झाली; तथापि त्यांचे व्यक्तिराः माहात्म्य केव्हांही प्रशसनीयच ठरेल. त्यांनीं
पाद्यांबरोबर केलेला घर्मसंबाद त्यांची बुद्दिमत्ता, विद्वत्ता व स्वाभिमान
यांची उत्तम साक्ष पटवितो, पण मूर्तिपूजेच्या ब बऱ्याच पुरोहितांच्या बाह्य
ब स्थूल दोषांकडेच त्यांचें लक्ष्य प्रथम बेघले ब त्यामुळें अर्थातच त्यांचे
एकदां कलुषित झालेलें मन मूर्तिपूजेच्या तात्त्कि उपयोगाचा विचार करण्या-
“सही असमर्थ झाले, ही गोष्ट त्यांच्या मद्रासीशास्त्रया्शी झालेल्या बादावरून
व्यांगली लक्षांत येते,
देवेंद्रांचे बालपण त्यांच्या आजीच्या सहवासांत इतके चांगल्या प्रकारे
गेलेळें असूनही स्वघर्मांभ्यासाच्या अभावीं त्यांचीही दिशाभूलच झाली.
स्यांच्या दुर्मनस्कावस्थेत त्यांना काकतालीय न्यायाने जे कांहीं प्रास झाले तो
इंशावास्याचा पाहिला मंत्र होय ! त्याबर त्यांनी आपल्या धरमकस्मनांची
कूमारत सखळी. हाच जर त्यांनी प्रस्यानजयीसचा अभ्यास केळा अस्ता तर
आशी बंचनं दष अभिप्राय ६
त्यांचें ऐश्वर्य ब त्यांची बुद्धि यांचा केबढा तरी सदुपयोग झाला असता ! पण
भवितव्यतेपुढे इलाज नाहीं !
रवीद्रनाथांसारख्या कविसम्राट् म्हणून गाजत असलेल्या विद्वानाने सामान्य
जनतेचा बुद्धिभद करण्यासारखी जी विधानें केलीं आहेत, तीं पाहिलीं म्हणजे
स्वघर्मशानाचा गंधही नसतांना सात समुद्रांपलीकडील राजकत्याच्या विधरमी
शिक्षणाने हिंदुस्थानांतील चांगल्या बुद्धिमानांचाही कसा बुद्धिभंश होतो, हे
चांगलेच लक्षांत येते.
ब्राह्मांच्या विरुद्ध ब्राह्मणांचा प्रयत्न व विशेषतः रामकृष्ण परमहृस आणि
त्यांचे प्रथम ब्राह्म असलेले व पुढे परमहंसांचे शिष्य झालेले स्वामी विवेका-
नदादि महात्मे यांचा त्राह्मममाजाला प्रत्यक्ष च अप्रत्यक्ष प्रतिबघच झाला ब
त्यामुळे ब्राह्म सगळ्या जगाचा घर्म करण्याची केशवचंद्रांची महत्त्वाकांक्षा
सफल झाली नाही, हें झापला ग्रंथ स्पष्ट दाखवीत आहे. बाकी राजा राम-
मोहन रायादि त्रयी ब इतर कांहीं प्रमुख ब्राह्म हे थोर पुरुष तर खरेच !
त्यांची न्राह्मपंथ ब इश्वर यांबरील निष्ठा मोठी विलक्षण होती !
आपल्या ग्रंथांतील सर्वच प्रकरणे वाचनीय ब मननीय असून अपूर्व
माहितीने भरलेलों आहेत. आपण चोथ्या भागाच्या शेवटीं ब्राह्यांना ज्या
सूचना केल्या आहेत, त्या निदान सनातन वैदिकघरमांभिमानी लोकांना
पटण्यासारख्या आहेत.
बंगाल्यांतील स्त्री-शिक्षणाचा दुष्पारणाम दाखवून आपण तत्संबंधी ज्या
सूचना केल्या आहेत, त्या इप्लींच्या प्रागतिक महाराष्ट्राला महत्त्वाचा इशाराच
देत आहेत.
एकंदरींत आपण हातीं घेतलेले ह नवयुवघर्म-इतिहासाचें कार्य अनेक
दृष्टींनी उपयुक्त असून, त्यापासुन महाराष्ट्रानं, मनांत आणल्यास, त्याला
पुष्कळच बोध घेण्यासारखा आहे. परंतु महाराष्ट्राचा गेल्या पंचबीस वषो-
षासून जो घमंदृष्टया अधःपात होत आहे, त्याकडे लक्ष दिल्यास मलाही
आपल्याप्रमाणेच शेवटी “इश्वर काय करील ते खरे !' असें म्हटल्याबांचून
राइबत नार्ही.
शुष्क राजकारणांत निमभ्न झालेला महाराष्ट्र आपल्या या प्रयत्नाचा कितषत
७ आकझीवैचने ब अभिप्राय
गौरब करील हा जरी प्रभ्च असला, तरी आपण आपलें प्रासकालकतब्य
योग्य प्रकारे केले आहे, याबद्दल मी आपलें मन:पू्बंक अभिनंदन करितो.
ळू ळू ळू
क क (र् र्न
श्रीमंत बाळासाहेब पेतभ्तिनिधि, बा. ए.
औंध संस्थानाधिपति
मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार ( मूर्तिकार ) रघुनाथ कृष्ण फडके यांचे बंधु
रा० सदाशिव कृष्ण फडके, वकील यांनीं अभिप्रायाथे आमच्याकडे पाठविलेला
“६ नबयुगधर्म ? प्रथम खंड आम्ही वाचून पाहिला,
आपल्याकडे राजकीय घडामोडींच्या इतिहासाची कांही पुस्तके प्रसिद्ध
झालेलीं असलीं तरी त्यांत किती अपुरेपणा आहे हें सर्वश्रुतच आहे. तथापि
तो अपुरेपणा घालवून साघार साम्र हकीकतीची ग्रंथनिष्पत्ति करण्याकडे
इतिह्ाससंशोधकांचे सर्व लक्ष लागलें असुन त्या दृष्टीने ब दिशेने त्यांचे
प्रयत्न सतत सुरू आहेत. राजकीय उलाढालीइतक्याच किंब्रहुना त्याहून
अधिक महत्त्वाच्या आधुनिक किंवा प्राचीन, सामाजिक किंबा घार्मिक
चळवळींचा इतिहास लिहिण्याकडे कोणाचेही लक्ष निदान महाराष्ट्रांत तरी
यापूर्वी गेलेले नाहीं आणि ज्याअथी धम आणि राजकारण हीं एकमेकांपासून
भिन्न करतां येणार नाहीत, त्याअथी राजकीय चळबळीचाही इतिहास अत्य-
बश्यक आहे व त्याचाही कसून अभ्यास होणें आज तरी अत्यंत जरूर आहे,
त्या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथकाराने हिंदुस्थानासारख्या अफाट देशांतील भिन्न
प्रान्तीय विविध धार्मिक चळबळींची माहिती अशी एकत्रित करून ती
पुस्तकरूपाने महाराष्ट्रीयांस देण्याचा प्रथम खंडद्वारे केलेला उपक्रम ही ह्या
'नवयुगघर्मा'ची अपूर्वंता अपूर्व आहे यांत शंका नाही, त्यांच्या अभिनव उप-
क्रमाबद्दल ते महाराष्ट्रीयांच्या अभिनंदनास पात्र असून धार्मिक चळवळींचा
इतिहास मराठीत लिहिण्याचा पहिला मान त्यांसच द्याबा लागेल,
प्रथम खंडांत बंगाल्यांतील ब्राह्मसमाज ब देबसमाज या दोनच समाजांचा
इतिहास झाला असून बाकीच्या अनेक समाजांचा ब पंथांचा परामर्ध यथा-
उवतशीबेववने थे अधिप्रय ८
कम घेण्याचा लेखकांचा हेतु आहे. पेकी त्राह्मसभ्मजाच्या इतिहासास सदर
ग्रंथार्ची बरींव पृष्ट दिळीं असून देवसमाजाचा इतिहास बाकीच्या प्रष्ठांत
संपबिला आह. या दोन्ही पंथांचा इतिहास बव्हंशी चरित्रात्मकच आहे,
तरी पण निरनिराळ्या धमंप्रवतंकांचीं चरित्रे जितकी साधार तितकीच स्वतंत्र-
पणे लिहिल्यासारखी आहेत व त्या त्या चरित्रापासून काढलेले निष्कर्ष
ग्रंथकत्यांच्या सूक्ष्म महाराष्ट्रीय चिकित्सक बुद्धीचे द्योतक असून नि्भिड-
पणाचे ब विचारणीय आहेत. त्याचप्रमाणे सदर समाजांची ग्रंथकर्त्यानें
केलेली चिकित्सा काळजीपूर्वक पाहिल्यास हिंदुसमाजास खिस्ती, मुसलमानी
वगैरे परधमींय रोग जडण्यास समाजाची कोणती विशिष्ट परिस्थिति कारणी-
भूत झाली व त्या त्या काळच्या मद्वितीय पुढाऱ्यांनी हिंदुघमाचे अध्ययन
करण्यापूर्वीच परघर्मांचे अध्ययन केल्याने परघमांची छाप त्यांच्यावर
वटूकन् कशी बसली व त्यानीं परधर्माच्या पायावर उभारलेल्या समाज-
मंदिरांची वाढ आज शांभर बर्षाच्या दोघावधींत इतकी संकुचित कां झाली
ख त्यांच्या बुद्धिमत्तेचा, द्रव्याचा, परिश्रमाचा, वेळेचा ब चळवळींचा उपयोग
घर्मेक्यास, विश्ववधुत्वास, धर्मोन्नतीस किंवा राष्ट्रोन्ततीस काडीमात्र न होतां
त्या सर्व गोष्टी उलट राष्ट्बनतीस कारणीभूत का झाल्या, वगेरे गोष्टी निदान
समजून धतल्यास शेवटल्या प्रकरणांत उभय समाजीयास सां(गतलेले सूचना-
रूपी अनुपान व पथ्य किती यथार्थ आणि कल्याणप्रद आहे. याची सहज
कल्पन] येते.
उभय समाजांचा इतिहास लिहीत असताना ग्रंथकत्यांने रेखाटलेली नव-
युगारंभींची ब इललोची घर्मावनतीर्चीं व इतर समाजचित्रें एखाद्या कुराल
चिताऱ्याप्रमाणे फारच बहारीची आहेत. एकंदर ग्रन्थाची भाषा सुबोध ब
सुसंस्कत असून ती धार्मिक विषयावर लिहिणाऱ्या खंद्या लेखकास
साललेशी आहे.
तसेंच श्रुति, स्मृति ब शास्त्रीय तक या सवाचा अबलंब करून प्रचलित
कालचे धर्मप्रवतंक किंबा धर्मसुधारक गुहेप्रमाणे खोल अशा त्यांच्या आत्मोषम्य
बुद्धीत प्रतीत होणारा जो मार्ग दाखवितील तो “ युगधर्म '” ही ग्रंथकर्त्याने
'केळेळी युमधर्माची ब्याख्या चिंलनीय आहे. त्याचप्रमाणें सध्यांच्मा धार्मिक
अकाःमराताच्या परिस्थितीत धेहठत्माच्या नात्याने कोणीं म मानळं तरी जबाभ्र-
ह आशीये चन "व अनिप्राथ
दारीच्या नात्यानें मार्गदरीक म्हणून आजच्या जातिब्राझणांचे स्वार्थनिरपेक्ष
कर्तव्य कीणते-अ्थात् नबयुगधर्मप्रबर्तनाचे-हे दाखविणारी सदहेतुमूलक
सूचना मननीय नाहीं असे कोण म्हणेल १
तद्दतच समग्र खंडाची माडणी कालानुक्रमाने केलेली आहे ती ठीकच आहे.
युस्तकाची बांधणी मजबूत व मोहक असून ब्रहिरंगाप्रमाणेच अंतरंग
सुबक छपाईंमुळे व विविध छायाचित्रांमुळे मनोरम ब चित्ताकषरंक झाले आहे.
प्रस्तुत ग्रंथ अद्वेत बेदान्तशास्राचे (सनातन हिदुधमांच ) मंडन ब अन्य
घर्माचे खंडन या दृष्टीने लिहिला असल्याने प्रथमारभी श्रीमत् जगद गुरु आद्य
शकराचायांचे छायाचित्र देऊन तो श्रीमत् जगद्गुरु आद्य शंकराचार्य याच्या
घुण्यस्मरणार्थ जनीजनादन सेवेस नम्रपणे सादर करण्यात ग्रथकत्यांचे औचित्य
ब॒ दूरदशित्व दिसून येते.
एकंदरींत पुस्तक वाचनीय ब संग्राह्य झाळे असून झजच्या मतामताच्या
गलबल्याच्या काळात त्याच्या वाचनाने ब मननाने धर्मजिज्ञासु त्याचप्रमाणे
साधारण वाचक यांच्या अंगीं बहुश्रुतपणा, परमतसहिष्णुता, हिंदुघमंबिशालता
आणि सर्वसंग्राहकता अंगीं बाणून त्याची हिदुधर्मनिष्ठा वाहून त्यास धमाचे
सत्य स्वरूप कळण्यास फार मदत होईल असा आम्हांस पूणे भरंबसा आहे.
जगदंबेच्या कृपेने प्रस्तुत ग्रंथकत्यांच्या हातून असंच घामिक, उज्ज्वल व
उद्बोधक वबाढ्यय निर्माण होबो एवढीच आमची इच्छा आहे.
3 क क
पय द् ककच्यी
श्रीयुत नर्रासह चिंतामण केळकर, बी. ए., एलएल. बी.,
संपादक 'केसरी', पुणं.
आपला नबीन ग्रंथ 'नवयुगघर्म' नुकताच हातीं आला तेव्हांपासून तो मधून
मधून वाचीत आहे. पण असे बा'चून समाधान होण्यासारख, तो नाहीं. ग्रंथ खूप
मोढा असला तरी तो साद्यंत वाचण्याची मला उत्कंठा लागली आहे. कारण
आराझसमाज, प्रार्थनासमाज, देवसमाभ इत्यादिकांची जी माहिती आपण
सरिश्रमपूर्बक एकत्र करून दिली ती मळा तरी पुष्कळच नबी आहे. नेल्या
शंभरसबारशे वषाच्या नव्या युगांत आपल्या 'समाजांत धार्मिक व श्लामाजिक
आझीर्वश्वन व अभिप्राय १७
स्थित्यंतरे किती शालीं ब नव्या कल्पना कोणत्या आल्या यांचें समालोचन
किती रम्य होईल म्हणून सांगूं १ पेकी घर्माधुरता विषय आपण हातीं घेतला
असून आपल्या संकल्पाप्रमाणे सर्वे विषय पुरा झाला म्हणजे तो एक प्रचंडच
प्रंथ होईल. आपण चरित्रपर दिलेली माहिती जितकी मनोरंजक आहे
तितकीच आपली चर्चा ब टीका बोधप्रद आहे. रवींद्रनाथ टागोर ब केशव-
चंद्र सेन यांच्यावरची आपली टीक्रा मला यथार्थ बाटली. चोथ्या भागांतील
२७व्या प्रकरणांतील सूचना किंबा टीकेची टिपणे सूक्ष्म विवेचक असून त्यांत
पुष्कळसे स्वारस्य आहे असो ग्रंथ हाती पडतांच तो उत्सुकतेने मधून मधून
चाळून वाटल ते लिहिले आहे. सव ग्रंथ बाचून झाल्यावर सविस्तर अभिप्राय
व सुचल्यास सूचनाही कळवीन. तूर्त हे प्रास्ताविक अभिनंदन समजावे.
ळू ळर 3
जडत १9 ली
श्री» चिंतामण विनायक वैद्य, एम्. ए., एलएलू. नी.
“महाभारताचा उपसंहार', 'मध्ययुगीन
भारत', “अबलोन्नति-माळा' इत्यादि ग्रंथांचे कर्ते
श्रीयुत सदाशिव कृष्ण फडके यांनीं लिहिलेले 'नबयुगघम अथवा आधुनिक
धार्मिक चळवळींच!| इतिहास', खंड पहिला हे पुस्तक मी वाचले. इतके
चोकसबुद्धीने साधार माहिती मिळवून आणि विवेचक दृष्टीने त्या माहितीस
परीक्षणरूपी जोड देऊन एका नबीन महत्त्वाच्या विषयावर लिहिलेले पुस्तक
मराठींत अद्यापपयेत झालेले नाही असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार
नाहीं. रा० फडके हे अद्वैत वेदान्ताचे चांगले माहितगार असून त्यांची घर्म-
विषयक मतें दृढ ब बिवेचकबुद्धि सूक्ष्म असल्याने त्यांचा हा ग्रंथ मननीय
ब मनोवेधक झाला आहे. त्यांची भाषाशेली, सरळ, सुबोध ब अलंकारयुक्त
असल्याने अंशतः अधिक मनोबेधकत्व आलें आहे, घर्मविषयाच्या 'चर्चेत
ब इतिहासांत रूपक अलंकार किंचित् कमी झाला असता तर बरे झालें
असते असे मला वाटते. या सूचनेचा विचार रा« फडके यांनी योग्य
वाटल्यास पुढील खंड लिहितांना कराबा.
११ आणशीरबैचने ब अभिप्राय
हिंदुस्थानांत सन १८०० चे सुमारास इंग्रजी राज्य होऊन इंग्रजी विद्या
व पाश्चात्य बिचार बंगाल्यांत प्रथम फेलावू लागले; तेव्हां साहजिकच नव्या
घर्मकल्पनांचा पगडा तेथें बसून जुनें कांही तरी चुकते आहे असे कित्येक
बुद्धिवार् लोकांस वाटूं लागलें ब त्याचे पर्यवसान नबीन धर्मपंथ हिंदुस्थान-
च्या पूर्वेतिहासाप्रमाणे स्थापण्याकडे झाले. राजा राममोहन राय, देवेद्रनाथ
टागोर व केशवचंद्र सेन हे तीन घमप्रचारक उत्पन्न होऊन त्यांना अनु-
यायीही मिळाले, हिंदुघमीयांच्या घर्मभावनांचा कल मध्य सोडून बाहेर
घांबण्याकडे असतो; तथापि हा ( एग ४१४७1 3 जोर मध्यबिंदूला सोडीत
नाहीं ही अभिमानाची गोष्ट आहे. ह्यामुळे ह्या घर्मपंथांत ओपनिषदिक
विचार सुटले नाहींत; पण नबीन क्षि, नवीन धर्मग्रंथ, नवीन धार्मिक
संस्कार व उत्सब ह्यांचा उद्धव झाला. आणि नेहमीप्रमाणे त्यांस अनुयार्या
मिळाल. हिंदुस्थानांतील शेकडो घर्मपंथांत त्यांची भर "डली, नवीन धर्म
प्रातिपादणारे स्वतःच देव बनले व त्यांची इच्छा नसता किंबा असता हिदु-
स्थानच्या प्राचीन परंपरेप्रमाणे त्यांची देववत् पूजा होऊ लागली, तथापि
कांह तरी शुद्ध कल्पना व शुद्ध आचार जागत झाले हे कबूल करावे लागते.
या सर्व गोष्टीचे मोहक, विस्तृत, इतिहासाला धरून चिञ रगवून टीके-
सहित त्याचा परामध या पुस्तकांत ग्रंथकर्त्यांने घेतला आहे. अर्थात् याची
९०० पाने झालीं, तरी हा ग्रंथ मामिक ब मनोरंजक असुन त्याने मराठी
बाढ्य़यांत फार महत्त्वाची भर पडली आहे.
2 ळर ह.
न-->- €८€ ->>-
प्रो, शिवराम महादेव परांजपे
श्रीयुत सदाशिव कृष्ण फडके, वकील, पनवेल, हे 'नबयुगधर्म' या नांबाचें
जें एक पुस्तक इष्टी प्रसिद्ध करीत आहेत, ते मराठी वाचकांना अनेक
दृष्टींनी उपयुक्त होण्यासारखे आहे. 'नवयुगधर्म' इ जे नांब या पुस्तकाला
देण्यांत आलेलें आहे, त्यावरून या पुस्तकांतील विषयाचा जरी सकृद्दर्शनी
खांगलास्रा बोध होण्यासारखा नाहीं, तरी भ्री० फडके यांनीं याच आपल्या
घुस्तकाला “हिंदुस्तानांतील आधुनिक धार्मिक चळबळांचा विवेचक इतिहास?
भाल्ीबेचने च अभिप्राय १२
असे जे दुसरं एक पर्यायबाचक नांव दिलेलें आहे, तें पुष्कळच अ्थबोधक आहे.
व॒ त्यावरून या ग्रंथांत काय विषय येणार आणि त्यांचे विवेचन कोणत्या
दृष्टीनें होणार, याबद्दलची बरीच स्पष्ट कल्पना बाचकांना आगाऊ मिळण्या-
सारखी आहे. या दुसऱ्या विस्तृत नांबाने ज्या कल्पनेचे दिदवर्शन करण्यांत
आलेले आहे, त्याच कल्पनेचे जास्त स्पष्टीकरण श्री» फडके यांनीं आपल्या
प्रस्तावनेमध्ये आणि उपोदघातामध्ये केलेले आहे. त्यावरून हे लक्षांत येण्या-
सारखे आहे काँ, ब्राह्मसमाज, प्राथनासमाज, आर्यसमाज, थिऑसफी, सनातन
वैदिक्र घर्म, त्या धमात झालेले साधुसंत आणि त्यांनी लिहिलेले धर्मप्रति-
पादक ग्रंथ, इत्यादि अनेक संस्थांचा व पंथांचा धार्मिक इतिहास विवेचक
दृष्टीने आणि तुलनात्मक पद्धतीने महाराष्ट्र बाचकाच्यापुढे सादर करण्या'चा
त्यांचा निंचार आहे. यावरून त्यांनी नियोजित केलेल्या विषयाचे क्षेत्र
किती बिस्तीण आणि व्यापक आहे, याची कोणालाही कल्पना येण्यासारखी
आहे. इतका मोठा बिषय एखाद्या लहानश्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण
अदाक्यच आहे; आणि म्हणून श्री फडके यांनीं आपल्या या घार्मिक इलि-
हासाच्या निरूपण[साठी प्रस्तुतच्या पुस्तकाएवढालीं मोठी अशी एकंदर
चार पुस्तके ( ४०128 ) प्रसिद्ध करण्याची योजना निश्चित केली आहे.
ब त्यांपॅकी प्रस्तुत पुस्तक हा पहिला खंड आहे, या पहिल्या खंडाची पृष्ठ-
संख्या जवळ जबळ ९०० च्या वर गेलेली आहे. बव असे एकंदर चार खंड
तयार व्हावयाचे आहेत. त्यावरून श्री फडके यांनीं किती मोठा दीर्धोद्योग
अंगीकृत केला आहे. आणि त्याच्या परिपूर्ततेपासून धार्मिक इतिहासाच्या
बाबतींत महाराष्ट्रवाचकांच्या ज्ञानामध्ये किती मोल्यवान भर पडण्यासारखी
आहे, हे सहज लक्षांत येईल.
परंतु जरी हा ग्रंथविस्तार येथे बणभ केल्याप्रमाणे इसका झोड होणार
आहे, तरी या ग्रंथांतील धार्मिक इतिहासाने व्यापिल्या जाणाऱ्या काळाच्या
दृष्टीने पाहिले, तर तो काळ फारसा मोठा आहे, असे नाहीं. त्याची
व्यासि फक्त गेल्या सुमारं शंभर सब्वार्श वषाची आहे. कारण, फक्त गेल्या
हतकाच्या सुरवातीच्या सुमाराला उदयाला आलेले बंगाल्यांतील धर्य-
सुजारक, राजा राममोहन राय यांच्यापासून या धार्मिक इतिहास्राल्य सुरबाश
करण्यांत आली असून तो इतिहास प्रत्नशित काळापर्यंत आणून शसोळ्केका
€- आशर्वषवने व अभिप्राय
आहे. पण ही उपरिनिर्दिष्ट कालमर्यादा काळाच्या अफाट समुद्रामध्ये तुलना-
त्मक दृष्टीने दिसावयाला जरी लहानशी असली, तरी तेबढ्याही अबधीमध्ये
खपल्या देशांत धमविचारांचे प्रवतंक आणि प्रतिपादक असे थोर पुरुष थोडे-
थोडके झालेले आहेत, असे मात्र नाही, राजा राममोहन.राय, महर्षि देवेन्द्र-
नाथ, केशबचंद्र सेन, पंडित शिवनाथशास्त्री, रवीन्द्रनाथ टागोर, डा ० भाडारकर,
महादेव गोविंद रानडे, नारायणराव चंदावरकर, गोपाळराव देर'मुख, भोलानाथ
साराभाई, सर व्यंकटरत्न, स्वामी दयानंद, मिसेस अँनिब्रेझंट, बिदाप लेड-
बिटर, भावी जगदुरु श्रीकृष्णमूर्ति, श्रीरामकृष्ण परमहस, स्वामी विवेकानंद,
बासुदेवानंद सरस्वती, श्रीसिद्धारूढ स्वामी, श्रीमोनीबुबा, ध्रीसाईबावा, श्री-
उप।सनीमहाराज, श्रीनारायणमहाराज, लो० टिळक, म«गांधी, इत्यादि अनेक
हृहलोकवबासी व परलोकवासी विभूतींनीं आपल्या आर्यघमांचा दीप प्रज्वलित
करून लोकामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरविण्याचे उज्ज्बल कार्य करण्याचा आप-
आपल्या परीने या अल्पावब्धींठही पुष्कळ प्रयत्न केलेला आह ब यांच्या-
सारख्या सर्वे सत्पुरुषांच्या धार्मिक प्रवचनांचा परामर्ष आपल्या या पुस्तकांमध्ये
यथासांग घेण्याचा श्री०फडके यांचा विचार आहे. या पवित्र आपि उद्बोधक
कार्यासाठी श्री» फडके यानीं आपल्या ग्रंथाच्या रगभूमीवर जे या सत्पुरुषाचे
संमेलन भरविण्याच योजिले आहे, त्यांत त्यानीं संकुचित दृष्टीचा प्राताभिनि-
बेश न ठेवितां सर्ब ठिकाणच्या घर्ममतप्रतिषादकाना पाचारण केलेले आहे.
ग्रंथकार हे स्वतः महाराष्ट्रांतील असल्यामुळे महाराष्ट्रातील घर्मविवेचक
साधुसंत आणि तत्त्ववेत्ते तर त्यामध्यें यावयाचेच आहेत परतु पंजाबातील
आयंसमाजी आणि बंगाल्यांतील ब्राह्ममाज आणि देवसमाज यातील अग्र-
गण्य प्रचारक यांनाही येथें आपल मत माडण्यासाठी बोलावण्यात आलेलं
आहे इतकेंच नव्हे, तर जगाच्या सर्वे उत्कृष्ट घमातून उच्च उच्च तत्त्व
निवडून त्या सगळ्यांचा आपल्यामध्ये समावेश करणारा जो थिआसफीचा पंथ
त्यांतील मतांचेही या घममहामंडलांत परीक्षण करण्यांत याबया'चे आहे,
सारांश, अनुकूलत्बाने किंबा विरोधित्वाने ज्यांचा ज्यांचा म्हणून आपल्या
देद्यांबील पुरातन त्रहषिप्रणित सनातन धर्मा्थी संब्रंध आलेला आहे, त्यांचे
त्यांचें इंसक्षीरन्यायासें विवेचन करून त्यापैकी प्रस्येकांतील पाण्याचा भोण-
आक्लीयचयने व अभिप्राय १४
चटपणा आणि दुघाचें आत्मबल्खंवर्धक माधुर्य विशद करून दाखबिण्याचा
ग्रंथकारांचा मनोदय आहे.
अशा प्रकारचा अभियुक्त आणि उपयुक्त प्रयत्न मराठी भाषेमध्ये यापूर्वी
झालेला नाही .प180077 ग॑ ९01०00४, पराडाठ'ए ण म्गाट्टांणा, 18009
01 वळः8]18 अशा सारख्या विषयांवर पाश्चात्य भाषांतून पुष्कळ वाढ्यय
निर्माण झालेले आहे. परतु मराठी भाषेला अद्यापि असल्या प्रगल्भ विषयांचा
फारसा परिचय झालेला नाही. परंतु एखादा उद्यमशील राजा ज्याप्रमाणे
नेहमी एका पाठीमागून पक नबीन कांहींतरी प्रांत ।रजैकून आपल्या राज्याला
जोडीत असतो, त्याप्रमाणे आपली प्रगमनशीळ मराठी भाषा इल्लीं आपल्या
भावी साम्राज्याचे क्षेत्र नवीन नवीन हस्तगत केलेल्या विषयानी मोठ्या
झपाट्याने बाढवीत चाललेली आहे. अशा वेळीं त्या मराठीच्या बाढ्ाय-
बिस्ताराच्या नकाशामध्ये हा धार्मिक इतिहासाचा एक नबीन प्रात दाखल
केला जावा, हे प्रसंगप्रासच आहे. महाराष्ट्र-्वाचकाची ज्ञानाची क्षुधा जशी
जशी हल्ली वाढत जात आहे, त्या त्या मानाने त्यांच्यापुढ नवीन नवीन
प्रकारची खाये भाणि पेये ठेवण्यात येत आहेत, हे अगदीं स्ाभाविकच
आहे ब तदनुसार इललांचा हा जो 'आधुनिक धा!मंक चळवळींचा इतिहासः
प्रसिद्ध करण्यात येत आहे, त्या कार्याला श्रीयुत सदाशिव कृष्ण ऊर्फ बाबा-
साहेब फडके, हे योग्य आणि अधिकारयुक्त लेखक मिळाले आहेत, ही मोठ्या
आनंदाची गोष्ट आहे. श्री० बाबासाहेब फडके यांचा विद्याव्यासंग किती
मोठा आहे, व त्यांचे भाषाकोशल्य किती विषयानुरूप आहे, हे प्रस्तुत पुस्तका-
बरून तेव्हाच दिसून येण्यासारखे आहे पण घ्मेविषयक इतिहास लिहिण्याला
नुसती बिद्दत्ता आणे भाषेची प्रभुता असली म्हणजेच पुरेस हाते, अस नाही.
तर घर्म, तत्त्वज्ञान, नीतिमत्ता, वगेरे विष्रयांतील शाश्वत सिद्धान्त कोणते
आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे बाऱ्याच्या लहरीबरोबर इकडून तिकडे हेलकावे
खाणारे सामान्य लोकांचे चंचळ विचारतरंग कोणते, यांच्यामधील सारासार
निश्चित करण्याचे निर्णायक बुद्धिसामर्थ्येही असल्या ग्रंथांच्या लेखकांमध्ये
असावें लागते. आणि तं श्री० बाबासाहेब फडके याच्या ठिकाणीं पूर्णपणें
बसत आहे. त्यांच] धार्मिक विषयांचा व्यासंग, त्यांची शांत आणि सात्त्विक
चित्तदृत्ति आणि त्यांची सरळ ब स्वभावानुरोधी बिचारशक्ति, या त्यांच्या
११९ आडशीवेचचने व अभिभ्राय
अंगच्या गुणांनी त्यांची हे पुस्तक लिहिण्याविषयींची योग्यता असंदिग्ध
रीतीनं प्रस्थापित केली आहे. अश्या सुप्रबुद्ध लेखकाकडून लिहिला गेलेला
आपल्या अवार्चान धार्मिक चळवळींचा इतिहास सवे सुप्रबुद्ध लोकांच्या
आदराला पात्र झाल्यावांचून केव्हांही रहाणार नाही.
प्रस्तुतच्या पाहिल्या खंडामध्ये जो त्राह्समाज कालानुक्रमानें पहिल्यान
उत्पन्न झाला, त्याचे विवेचन करण्याचे काम श्री० बाबासाहेब फडके यांनी
स्वाभाविकपणेच पहिल्याने हाती घेतले आहे. ब त्यामुळे या समाजाचे
प्रवर्तक आणि प्रचारक असेबंगालमधील राजा राममोहन राय, श्री ० देवेन्द्रनाथ,
केशवचंद्र सेन, इंश्वस्चंद्र विद्यासागर, रवीन्द्रनाथ टागोर, वगेरे थोर पुरुषांच्या
बद्दलची विस्तृत माहिती या खंडांत देण्यांत आलेली आहे. या लोकांची
नांबे महाराष्ट्रांतील बाचकाना पूवीपासून माहीत आहेत, पण एकेश्वरी-
पंथ, ब्राह्मसमाज, देवसमाज, वगेरेसारख्या धार्मिक चळवळी उत्पन्न
करण्याची अवड्यकता था लोकांना काँ भासूं लागली, या विषयाबर
प्रकादा पाडणारीं या बंगाली पुढाऱ्यांची चरित्रे आपल्या इकडील फारच
थोड्या लोकाना पूर्बपरिचित असतील. आणि या दृष्टीने पहाता या
पाहिल्या खंडांत दिलेली माहिती पुष्कळच मनोरजक व बोधप्रद आहे.
मुसलमानी घमग्रंथांचे परिशीलन, खिस्ती मिशनर््याचा कावेबाजपणा,
हिंदुघर्मांच्या आद्यतत्त्वांवर अज्ञानामुळे बसलेली धमभोळेपणाचीं पुटे, इत्यादि
स्वरूपाच्या विषम परिस्थितीमध्ये जन्म पाबलेले राममोहन, देवेन्द्र किंवा
केशवचन्द्र, यांना एकेश्वरी पंथ कां ग्राह्म बाटूं लागला, याची उपपात्ते या
ग्रंथाच्या वाचनापासून समजूं लागते, राममोहन वगेरे त्या वेळच्या या व्यक्ति
"एकेब्वरी' ( (1110911891) धमांच्या नांवाखाली जरी अगदी खिस्तीघर्माच्या
किनाऱ्यापर्येत जाऊन पोचल्यासारख्या बाह्यतः दिसत होत्या, तरी अतयार्मी
त्यांची आर्य संस्कृतीची तत्त्वे जाग्रत असल्यामुळे खिस्ती धर्माच्या समुद्रामध्ये
उडी न घेतां आपल्याच धमंग्रंथांच्या समुद्राचे आलोडन करून त्यांतील उपनिषदे,
स्मृति, सूत्रे, भाष्ये, वगेरे ग्रंथांतून एकेश्वरी पंथाला जुळतील अशीं तत्त्वे
निवडून काहून त्यांनी आपला नबीन पंथ स्थापन केला, हा आपल्या आचार्य-
प्राणित वेदान्तततत्वाचा अखेरीस विजय झालेला पाहून कोणालाही आनेद
झाल्याबांचून रहाणार नाहीं. राजा राममोइन राय हे खिस्ती मिशनऱर््यांच्या
आक्रीयैचने, वः अभिप्राय १६
जाळ्य़ांत: चोहोकडुन गुरफटलेले असतांही त्यांची स्वघर्मभक्ति जशी या
गोष्टीने, दिसून येते, त्याचप्रमाणे त्याचा देश इंग्रजी पारतंत्र्याच्या
बंधनांनीं जस्बडून गेलेला असतांनाही त्याच्या मनामध्ये स्बातंत्र्यप्रीतीची
ज्योत किती उज्ज्बळ रीतीने जळत होती, इही त्याच्या चरित्रातील दुसऱ्या
एका गोष्टीवरून दिसून येण्यासारखे आहे. ते ज्या बेळेला बंगालमध्ये
घर्मक्रानिते करण्याच्या कामात गुंतले होते, त्याच वेळीं तिकडे फ्रान्समध्ये
प्रचंड राज्यक्रातीची चळवळ चाललेली होती; ब त्याबद्दलच्या हकीकती
ऐकून त्यांना अतिशय आनंद होत असे. आणि एकदां इ. सन
१८३१ सालो विलायतची सफर करीत असतांना केप आफ गुड होप
येथे एका फ्रच जहाजावर स्वातंत्र्याच निशाण फडकत असलेल पाहून त्यांना
इतका आनेंद झ.ला की, ते आपल्या गलबतावरून त्या फ्रेच बोटीवर
जाऊन तेथील त्या स्वातंत्र्याच्या निश्ाणाखालीं स्वातंत्र्याचा जयजयकार
करून मोठ्याने नाचू लागले ! अशा प्रकारची उज्ज्वल स्वदेशभक्ति आणि
स्वघमंप्रीति राजा राममोहन राय यांच्या ठिकाणीं जरी नादत होती, तरी
परिस्थितीमुळे त्यांचा कल एकेश्वरी पथाच्या संस्थापनेकडे बळला. ब ती पथ
त्यानी बगाल्यामध्ये प्रचलित केला, त्या पंथातील तत्त्व जरी चांगली होती,
तरी ती आपल्या वेदान्ताच्या मताहून फारशी भिन्न नसल्यामुळे यथावकाशाने
तो पंथही हळुहळू बंगालमध्ये लवकरच संध्याकाळच्या संकोचाबस्थेला साइ-
जिकपणेच जाऊन पोहोचला. या पहिल्या खंडामध्ये आह्मसमाज व देवसमाज
यांचे जरी बरेच विस्तृत बर्णन झालेले आहे, तरी ते केवळ पूर्बपक्षाचे पूर्ण
प्रतिपादन करण्याच्या दृष्टीनेच आलेले आहे, ब त्याच्या उलट मतांचे
प्रतिपादन अनेक ग्रथाच्या आधाराने श्री० फडके यांनीं या खंडाच्या
शेवटच्या “सूचना? या नावाच्या प्रकरणामध्य थोड्क्यात पण मुद्दसूद रीतानें
केले आहे. श्यावरून ग्रंथातील अखेरच्या सिद्धान्ताचा कल कोणत्या बाजूकडे
आहे, याबद्दल गैरसमज होण्याचे कारण उरत नाही. त्याचप्रमाणे या खंडाच्या
आरंभीं श्री जगद्गुरु आद्य शंकराचाय याचे चित्र दिले असून त्यांच्याच
चरणी] हे पुस्तक सादर केल आहे, यावरूनद्दी वेदान्ताचे अन्तिम प्राधान्य
प्रक्र होण्यासारखे आई.
, या पुस्तकाची पृष्ठसंख्या ९०० शेंच्या कर आहे, इं पूवी सांगितसच
९.4 गमाशावचनत च जागमफ्रासच
आहे, त्याशिवाय या पुस्तकांतील कथानकामध्यें येणारी निरनिराळी माणसे
आणि निरनिराळीं स्थळें यांचीं मिळून एकंदर चोवीस छायाचित्रे दिलेलीं
आहेत; व या ग्रंथाला आघारभूत अश्या पुस्तकांची विस्तृत यादीही देण्यांत
आलेली आहे. अशा सर्व बाजूनी हें पुस्तक विश्वसनीय, चित्ताकर्षक आणि
बोघप्रद करण्याबद्दल फार काळजी घेण्यात आली आहे. “विजय' प्रेसनं एवढ्या
मोठपा पुस्तकाचे केलेले छपाइचे कामही निर्दोष आणि सोंदर्ययुक्त आहे.
आणि इतके सगळे असूनही या पुस्तकाची किंमत फक्त काय ती चारच रुपये
आहे. म्हणून अशा प्रकारचे हे अर्वाचीन धार्मिक चळवळीच्या इतिहासाचे
पुस्तक सर्वे घर्मामिमानी लोकानी संग्रही ठेवण्याला योग्य आहे, हे याहून
निराळे सागितले पाहिजे, असे नाही.
ठर ठर वी,
पायी ष्ट स
श्री पांडुरंग वामन काणे, एम्. ए., एलएल. एम्.)
हायकोटे वकील व सुप्रसिद्ध ग्रंथकार
आपल्या प्रचंड ग्रथाचे नुसतं वाचन करण्यालाच कित्येक दिवस लागतील
ब लो वाचून मग सोपपत्तिक अभिप्राय देण्याला आणखी वेळ लागेल,
अशा प्रकारे वेळ खच करण्याला मला सामथ्ये नाहीं, याबद्दल क्षमा करावी,
आपला प्रयत्न फार मोठा आहे. मराठी भाषेत अशा प्रकारचा ग्रंथ होणें
म्हणजे एक अपूर्वाईची गोष्ट आहे; इतके म्हणून ठेवण्यास माचर हरकत
नाही. मधून मधून आपले जे विचार दृष्टोत्पत्तीस आले त्यावरून आपण
सनातनधर्माभिमानी असून प्रचलित कांही आचारांत फरक करावा; परंतु
बणंव्यवस्था, मूर्तेपूजा, संस्कार, बगैरे पूर्वापार चालत आलेल्या बहुतेक बाबीं
कायम ठेवाव्या अदा मताचे झआापण दिसतां. परंतु आपला सर्व खंडात्मक
ग्रंथ प्रसिद्ध होईपयत आपली निश्चित मते कळणार नाहींत ब भविष्यकार्ळी
समातनधघमाची प्रतिष्ठापना कोणच्या तत्त्वाला घरून व्हावी, सामाजिक
चालीरीतींत ब माबनांत ताबडतोब कोणते फरक व्हावे वगेरे बाबतींतील
आपल्य मतांचा विचार करतां येणार नाही,
मः नकर कॅ
हय
आशझीधेचनं व अभिप्राय १८.
पला ता १ ० व काननला
श्री» श्रीपाद दामोदर सातवळेकर,
।पुरुषाथा'चे आणि वैदिक वाडमयाचे संपादक
आपण पाठविलेले आपले पुस्तक “' नवयुगधर्मे ? हे पोचले, ते मी बाचून
पाहिले. या पुस्तकाने मराठी वाढ्य़यांत एका अमोलिक ग्रंथाची भर पडली
आहे, यांत शंका नाहीं. ब्राह्मसमाज,देवसमाज आदि आधुनिक पथांच्या स्थापने-
चा ब त्यातील तत्त्वाचा सांगोपाग इतिहास यात दिला आहे व या समाजा-
शीं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंधांत आलेल्या थोर व्याक्ते श्री० राममोहन राय,
महर्षि देवेद्रनाथ टागोर, केशवचद्र सेन, प्रतापचद्र मुश्ञमदार, इंश्वरचंद्र विद्या-
सागर, श्रीरामकृष्ण परमहस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, रानडे,
भांडारकर इत्यादि थोर पुरुषांच्या धार्मिक व सामाजिक मताचे व त्या अनु-
रोधाने त्यांच्या चरित्रातील गुणदोषांचे मार्मिक विवेचन आपण केले आहे.
ह्या थोर पुरुषासबंधाने व त्यांच्या कार्यासंबधाने विवेचन करतांना खतंत्र ब
चिकित्सक बुद्धीचा कोणत्याही प्रकारे पूवंग्रहदूषरित मन न ठेवतां, साच्या
मतांचा उदारबुद्धीन आपण विचार केला आहे, हा आपल्या ग्रंथांतील विदोष
आहे असे मला वाटते. तसेच येथे ब्रिटिरा अंमल सुरू होताच बंगालमध्ये
असलेल्या अनेक सामाजिक व धार्मिक चळवळींच्या लाटा व त्यांची एक-
मेकार्शी झालेली टक्कर ब त्यांत पुढाकार घेऊन चळवळ करणाऱ्या लोकाची
स्वसमाजाच्या उन्नतीसं्रवाने होणारी तळमळ, त्याचा दौर्घोद्योग, त्याच-
प्रमाणे लवकर उन्नति करण्यामध्ये होणारा त्याचा उतावीळपणा ब त्यामुळें
त्यांच्याकडून घडणाऱ्या त्यांच्या चुका या सव गोष्टींचे यात इतके बोधप्रद
ब त्याचबरोबर इतके मनोरंजक वर्णन आपण दिल आहे की, त बाचकाच्या
मनांवर परिणामकारक झाल्याशिवाय राहणार नाहीं. अशा रीतीने पुस्तक
लिहिण्याचा प्रयत्न मराठीमध्ये तरी काणी केलेला पाहण्यांत नाहीं. आपण
हा प्रयत्न केला ब तो यशस्वी रीतीने तडीस नेला हृ पाहून मळा फार आनंद
होत आहे. आपण पुढील खंड प्रकाशित करून या पुस्तकाने वाचकांची
बाढणारी जिज्ञासा तुस कराळ अशी मला आश्या आहे,
१९ आशशीवयेचनं व अभिप्राय
-__- ११ ---
आययेसमाजी पंडित नरदेवशास्त्री वेदतीथे
महाविद्यालय ज्वालाप्र ( हरद्वार ) याचे
मख्याध्यापक ( हिंदी ) आयेसमाजाच्या
इतिहासाचे कर्ते व “भारतोदय' आणि
“शंकर! इत्यादीचे संपादक
आपण कृपापूर्वेक पाठविलेले 'नबयुगधर्म' नावाचे मोठे पुस्तक पोहोचलं
हे पुस्तक सचित्र असूनही विचित्र आहे. आपला हा ह्या दिटोने प्रयत्न फार
स्तुत्य आहे. ह्वा ग्रंथ तुलनात्मक पद्धतिरूपान लिहेला गेत्यामुळ त्याच महत्व
फार बाढले आहे. म्हणूनच हा ग्रथ संग्राह्म झाला आहे, भापा गोड,
विषयाची मांडणी सुरेख, ऊहापोह पद्ध ति शास्त्रीय एव अनुकरणीय आहे.
एकंदरांत हा नबयुंगांचा धार्मिक इतिहासच झाला आहे असे म्हणण्यास
हरकत नाहीं. ब्राह्मासमाजाची हिन्दुसमाजाशी तुलना करून आपण ज्या
सूचना केल्या आहेत त्या तर प्रतिपक्षास अगदी निरुत्तर करून सोडणाऱ्या
आहेत, आपण देवसमाजाला नसते महत्त्व दिल आहे. ह्या समाजाचा
पंजाबांतच थोडा प्रचार आहे. पण त्याची प्रगाते खुंटली आहे. हेंदुसमा जाशी
फटकून राहिल्या व बागल्यामुळे ब्राह्मसमाज अथवा प्रार्थनासमाजाची सख्या
बोटावर मोजण्याइतकीप काय ती राहिली आहे. ऐशी वर्षांपासून ब्राह्मसमाज
हिंदुसमाजास म्हणत आहे काँ, “मी येऊ का, मी येऊं का । तुम्हां संगि
मी बसूं का ॥ ” हिंदुसमाजाचे एकच उत्तर आहें आण त हे काँ, “ नको
गड्या तूं दूर रहा । तुझी निराळी दिसे तऱ्हा |। '” हिन्दु अथवा आय जातीचा
बोदिक धम इतका स्वाभाविक, तत्वज्ञान इतक श्रेष्ठ, सभ्यता इतकी उत्तम
बणांश्रमधमाची कल्पना इतकी सुंदर काँ, पुढेमागे संसार त्याच मागावर
येईळ यांत तिळमात्र संशय नाहीं, स्वघर्मपोपरक ब स्वघमरक्षक आयंसा प्राज्य
नष्ट झाल्यामुळे आयंधमाची अवहेलना झाली आहे, विदेशी, विघमा अतएन
स्वघमांवरोंधक अस्वाभाविक राज्यपद्धतीच्या दडपपाखाळ] जी अनास्था
चालली आहे त्या अनास्थेंतन आ;र्यजातीचा. उद्धार होइल्च होईल
आहाीवैचने य अभिप्राय २७
“ यदा यदाहि धर्मस्य '” ह्या भगवंताच्या वचनावर आस्था किंबा निष्ठा
ठेवून धर्माचरण करीत असावे. ब्राह्मममाजाचा व ह्याच्या पोटशाखेचा हा
इतिहास वाचनीय, मननीय एवं संग्रह करण्यासारखा झाला आहे. ह्याच्या
मननाने प्राच्य ब प्रतीच्य घर्मामिमान्यांना आत्मपरीक्षणाचा आयताच सुयोग
लाभला आहे. आपण असा सुंदर ग्रंथ निर्माण क्ेला ह्या स्तुत्य, अनुकरणीय
अथबा सबेतोभावेन प्रशंसनीय प्रयत्नाबद्दल मी आपले अभिनदन करतो.
खर ती. ७.
हइ० भ०प० लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, बी. ए., 'मुमुतु'कर्ते
माझा नवा ग्रंथ “ज्ञानेश्वरांची प्रभावळ' याची प्रस्तावना लिहीत असतां
आपल्या नवयुगधमीचे आगमन झाले. त्याचा स्वीकार केला ब सहज पुस्तक
चाळूं लागलों. ग्रंथाचे नाव ब अनुक्रमणिका पाहून कांहीं बोध होइना. ब्राहझ-
समाजावर ग्रथ लिहिण्याच्या भानगडींत आपण कां पडलां असें वाटले. मग
प्रस्तावना वाचली. हेतु उमगत चालला. प्रकरणामागे प्रकरण बाचीत
चाळली. मन रमत चालले. दुपारी दोन बाजतां नवयुगघमोत प्रवेशा केला,
तो सायंकाळचे दोन तास सोडून रात्रीचे दोन वाजेपर्यत सतत दहा तास
ग्रंथाचे संगतीत गेले ! कोल्हटकरांचा “भागवताचा उपसंहार मला जसा
अत्यंत आवडला तसा आपलाही ग्रंथ आवडला. त्यानंतर त्याच ग्रथाने मला
सतत दहा तास आपल्यापाशी डांबून ठेविले. बहुतेक ग्रंथ चाळला, बरींच
प्रकरणे वाचली व माझेच विचार ग्रंथांत सवत्र प्रगट झालेले पाहून अतिशय
समाधान झाल. ब्राहमपंथाचे वाढ्य़य मी पाहिले नसल्यामुळे मला नवीन
माहिती सुसंगतबार मिळाली. 'महाजन म्हणजे थोर विचारी पुरुष अथधा
शिष्ट', 'युगधमंसस्थापक अवतारी पुरुषच असावयास पाहिजे', 'त्याग ही
संनातनीर्यांची गुरुकिष्टी आहे', ही उपोद्धातांतील सिद्धान्तवचरमे यथाथ
बाटून वित्त ग्रंथात रमूं लागले, पुढे शेमर बर्षीमागील बंगालची परित्थिति
थ्वार्नात आक्ती व राजा रामभोहन राय, ( विशेषतः निष्कर्ष-प्रकरण तेरांबें),
महर्षि देवेंद्रनाथ, ररबीद्रनाथ ( त्यांची गीतॉजालि ध शांतिनिकेतम ), कॅशंब-
२१ अपशॉषेचर्ने व अभिप्राय
श्ंद्र सेन ( त्यांचे नवविधान ब नवसंहिता ), प्रतापचद्र मुजुमदार इत्यादि
भव्य ब उत्तुंग गिरिशिखरांबवरून आपण बाचकांस लीलेने सनातमधर्माच्या
पठारावर घेऊन चाललां आहांत असे, तीन भाग वाचतां वाचतां ब विशेषतः
पृष्ठ ११८-१३४, प २६८-९, पृष्ठ २१२३-४९, पष्ठ ४७६, एष्ठ ५०३
ते ५२१ हा पृष्ट व श्रीरामकृष्ण परमहंसांचे मधुर जीवन-चरित्र पाहतां
पाहतां वाचून फार समाधान झालें. राममोहन राय, देवेंद्रनाथ, केशवचंद्र
सन, रवींद्रनाथ, प्रतापचंद्र ही खरोखरच मोठीं माणसे व॒ त्याचे जीवन-
चरित्र, त्यांचे गुणदोष, त्यांची कामगिरी यांबद्दलचे आपले विबेचन निःपक्ष-
पाताचें व डोळसपणाचे आहे. आंग्लाईच्या प्राबल्यामुळे आमच्यांतील थोर
पुरुषांना सनातनधर्माची ओळख कशी राहिली नाही, हे त्याच्या कतंब-
गारीवरील व गुणांबवरील आदर कायम ठेवून आपण उत्कृष्ट रीतीने दाखवून
दिलें आहे. पंडितजींच्या कृष्णकथेवरील आक्षेपांचे आपले खंडण (पृष्ठ ९२७-
६३२), फार बहारीचे आहे. सुधारणानीं धर्मावर कुरघुडी कशी केली याच
विवरण सुंदर आहे. 'संक्रान्तीचे वाहन व दृष्टि-आजच्या अवदशेचे बाहन
राजकारण आहे व दृष्टि पश्चिमेकडे आहे' (पृष्ठ ९५२), हं सत्य आहे. स्त्री-
स्वातंत्र्य, स्त्री-शिक्षण, प्रोढबिवाह, बिघबाविवाह, जातिभेद, वबणांश्रमधम,
सगुणोपासना, मूर्तिपूजा, त्रतवैकल्ये इत्यादि विषयांवरील आपले प्रौढ ब
निदुष्ट विवेचन सुधारकांना आज न रुचले तरी डोळसांच्या डोळ्यात ते
अजन घालण्यासारखे निमळ आहे. 'लोकापबादाच्या भोबऱ्यांत ग्रंथकाराचे
मरण आहे' ६ खरे असले तरी बाडवडिलाच्या बिचाराची बेठक अढळ
ठेवण्याचा प्रयत्न करणे ( पृष्ठ ६७२ ) प्रत्येक सनातनधर्मीयाचे श्रेष्ठ कतेब्य
आहे ब ते आपण उत्कृष्ट बजावले आहे असे या पहिल्या खंडांतील विवेचना-
बरून स्पष्ट म्हणण्यास कांहीं हरकत नार्ही, चोथ्या भागांतील १४ वे व २४
ले २७ हीं चार प्रकरणे अतिराय बहारीची आहेत. बंगालच्या ब्राह्मांची
( आणि महाराष्ट्रीय सुधारकांचीही ) दिशाभूल होऊन त्यांनीं धार्मिकदृष्टया
शंदु लोकांचें हित करण्याऐवजी त्यांच्यांत पंथभेद वाढवून ब त्यांचा बुद्धि-
मेंद करून अपरिमित नुकसान केलें ( एष्ट ७९८), हं आपण मुद्देसूद रीतीमे
दासबवून दिलें. ञ्राह्म अग्रणींच्या अंगचे कित्येक गुण अव्वल दजाचे असूनही
रिथरस्ती घमालुकरणाच्या इच्छेने स्वकीय घर्मग्रंथांच्या अनवश्ोकनानें व षरंपरा-
आशीवेचवने व॑ अभिप्राय २२
अन्यतेने त्यांची दिशाभूल कशी झाली ब सामाजिक सुधारणेच्या मिषाने
त्यांची समाजविघटना कशी केली ब त्यामुळें धर्म ब समाज यांच्या संघटनेचे
कार्य कसे बिकट होऊन बसले आहे, ईं आपण ब्राह्यांच्याच ग्रंथांतील बेंचक
अवतरणे घेऊन सिड केलें आहे. आपल्या ग्रंथाची भाषाही सवंत्र सहज-
मनोहर आहे. जसा विचारांत सदिग्धपणा नाही तसा भाषेत कृत्रिमपणा
नाहीं, हा ग्रंथ ऐतिहासिक तत्त्वविवेचनाचा असूनही ग्रंथाची एकंदर मांड,
सप्रमाण पण सभ्य ब प्रौढ भाषेने केलेलें परमतखंडण, तकंशुद्धपद्धतीने ब
निभयपणें आपलीं मते स्पष्ट सांगण्याचे धोरण ह्या सर्बोस मनोहर भाषेची
जोड मिळाल्यामुळे ग्रथ खरोखरच अतीव रम्य झाला आहे. ह्या ग्रंथाच्या
द्वारे आपण सनातनधर्माची ब हिंदुसमाजाची मोठी कामगिरी केली
आहे. पुढील दोन खंड लबकर हातीं पडावेत अशी प्रबळ उत्कंठा बाढली
आहे. कळावे.
वी. ठू खर
लचा .% -) पकडी
प्रो) वामन मल्हार जोशी, एम्. ए.,
“नीतिशास्त्रविचार'. 'साक्रेटिसाचे संवाद'.
“रागिणी' इत्यादि ग्रथांचे कर्ते
:: नबयुगधर्म ?---प्रथम खंड--या पुस्तकाची कांही प्रकरणे मीं वाःचून
पाहिली. आनंद झाला. या पुस्तकांत बंगालमधील ब्राह्म घर्म-संस्थापक
राजा राममोहन राय ब त्यांच्या परंपरेतील देवेद्रनाथ टागोर इत्यादिकांची
साधार, सविस्तर ब सुसंगत चरित्रे दिलेलीं आहेत, आणि त्यांच्यांत कोळे
कोठें मतेक्य आहे व कोठे कोठें मतभेद आहेत. इही सांगितलें
आहे, चरित्रे देतांना विशिष्ट मतमतांतरे कां उत्पन्न झालीं याबद्दल
विशिष्ट स्वभाव, शिक्षण ब परिस्थिति यांच्या आधारे मीमांसा केली आहे.
ब्राह्मसमाजानें जे कार्य केलें आहे तें प्रांजलपणे मान्य करून त्याची चूक
कोठे आहे हे सोम्य ब सम्य पण निर्भीड शब्दांनी सांगितले आहे. ग्रंथकार
रा० सदादिव कृष्ण फडके सनातनघमांचे ब शांकर-बेदान्ताचे अमिमानी
२३ आज्ीवेचने व अभिप्राय
दिसतात, राजा राममोहन राय हे कितीही विद्वान् व बुद्दिमान् असले तरी
स्थितप्रशत्व त्यांमध्ये नव्हतं, त्यांना ब्रझशानाचा अनुभव नव्हता, या दृष्टीने
धमंसंस्थापना करण्याचा त्यांचा अधिकार मर्यादित स्वरूपाचाच होता ब
राममोहइनरायांची जी गोष्ट तीच देवेन्द्रादि इतरांचीही गोष्ट, बेदान्तार्चे
शाब्दिक शान या मंडळीचे सामान्य जनाहून कितीही असले तरी ते घर्म-
संस्थापनेच्या मानाने बेताचेच होते; धर्माला तकांप्रमाणें भावनेकडे ब
परंपरेकडे पहावे लागतें, -- इत्यादि दिशांनी ग्रंथकारांनी त्राझघमाचे जे
परीक्षण केले आहे ते मननीय आहे. माझ्या स्वतःच्या दृष्टीनं राममोश्न
राय यांनीं नवीन धर्म स्थापिला ही चूक केली, कारण त्यांना जी जी सुधारणा
पाहिजे होती ती ती सनातनधर्माच्या कक्षेत राहूनही साघतां आली असती
हे एक, व दुसरे असे की, एकदां आपण धर्माची सुधारणा करण्याचे मनांत
आणले वब अनेक देवांची हकालपट्टी करून त्याच्या मूर्तीची थट्टा करू
लागली म्हणजे जो एक देव आपण शिल्लक ठेवू पाहतो त्याचीही त्याच
तकंपद्धतीच्या आसिधारेने कत्तल करण्यास आपल्यातील कांहीं लोक घजावतील
ब त्यांचा हात घरणे केवळ तार्किक “न्याय' व विचारशुद्धि यांच्या दृष्टीने
अशक्य होईल. ग्रंथकार रा० फडक्यांची भूमिका व माझी भूमिका अर्थात्
मिन्न आहेत ब त्यांची विचारपद्धति कांही ठिकाणीं मला अमान्य आहे,
पण मला केव्हांही हे कबृल केले पाहिजे कीं, या पुस्तकांतील माहिती
उपयुक्त आहे व विवेचन उदबोधक आहे, ज्याला धर्मासंबधी विचार करण्याची
आवड आहे त्याने हे पुस्तक अवशय बाचावे.
ज्र ज़ र्र
स्व ].% पह <<
प्रो वेजनाथ काशीनाथ राजवाडे, एम्. ए.
'नबयुगघर्म!--- ह्या पुस्तकाची ८७६ पाने असल्यामुळें मला तें सर्व वाचतां
आले नाहीं. तथाषि ग्रंथकतत्यांने सुचविलेले भाग वाचले. इतकीं पुस्तके वाचून
( रा० रा० फडके ह्यांनी शोकडां पुस्तके बाचलीं आहेत ब त्यांची टिपणेही
त्यांनीं केलीं असावींत ) शेबटी ग्रंथकते लुन्याला चिकटून राहिले ते राहिलेच.
स्वतंत्र विचारांचा आव करूनही त्यांना स्वतंत्र विचार करता. आला नार्ही,
ाशीर्यवयनं व अनिभाय 3.)
शवाचे कारण अंधश्रद्धा. बेद अनादि, पुराणे नीतीने भरलेली, ज्ञान सगळे
हिंदुस्थानांत आहे, पाश्चात्य ज्ञान केबळ भोतिक व आध्यात्मदृष्टीने निरषयोगी
अशी ग्रंथकत्यांची हृढ समजूत असल्यामुळे नबीन त्याना कसे रुचणार ! महा-
राष्ठांतल्या घुन्य्ा चालीरीति त्यांच्या हाडीमांसीं इतक्या खिळल्या आहेत
कॉ, त्यांत फरक झालेला पाहून त्यांचा तिळपापड होतो. त्यांनीं दूरवर दृष्टि
फकल्यास हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत कितीतरी भिन्न रीतिरिवाज दिसतील.
ह रीतरिवाज आजकालचे नसुन फार जुने आहेत. प्रांतागणिक जशा भाषा
निराळ्या, तसे आचारविचार निराळे अमके चांगले व अमके बाईंट हे कसे
ठरवावयाचे £ कोकणस्थांनीं कांकणस्थांचे आचारविचार पाळावेत, देशस्थानी
देशस्थाचे, असा निर्णय रा० फडके देतील काय! ह्या मिन्न चालीरीति धर्म-
खुस्तकांत आहेत काय !
हिंदु वेदांना मानतात तर खिस्ती बायबलला मानतात. चातुबेण्ये पाळले
वाहिजे असे बेद म्हणतात. बायबल म्हणत सवाना खिस्तीघमोात ओढा.
कुराण म्हणत सवाना मुसलमान करा. सब देवाज्ञा !' तर मग काय, सर्व
आज्ञा पाळाबयाच्या ? आणि त्या कशा £ घर्म हे एक गोडबंगाल आहे !
विचारवंताला सवे घम मनुष्यप्रणित असे वाटणारच. माझी निदान अशीच
ख्नमजूत आहे. वेद समजत नाहीं म्हणून वेदाविषयीं इतक्या गप्पा. मी
कुस्बेदाचा अभ्यास करीत आह, तो पुष्कळ ठिकार्णी दुर्बोध आहे. ह्याच
कारण त्यांतील जुनी भाषा. त्यातील पुष्कळसे शब्द पाणिनीय काळीं व त्याच्या
आधीही प्रचारातून गेले होते. यास्क, सायण, खृद्द ऐतरेयादि ब्राह्मण बेदाचा
हवा तो अथे करतात. बेदाचा अ्थ्च जर कळत नाही तर त्यात सब कांही
आहे असे कसे म्हणतां येईल १? तथापि वेदकाळीं समाजस्थिति काय होती
ह्याच थोडस आकलन करतां येत, वेदातील देव, चालीरीति सब काही
निराळें होते. आतां त्यांतले कांहीही उस्ले नाहीं. करस्बेदांतल्श मुख्य देव
इन्द्र व त्यानंतर अग्नि. त्राह्षणकाळीं अम्तीला शेवटले स्थान दिले आहे ब
विष्णूला साच्या शिरोभागी ठेबिले भाहे. क्ंकराचे कोठे नांवडी नाही.
“दारदेव' ह्या विशेषणाने ळिंगपूजा करणारांची निर्मल्संमा केळी भाहे. पण
शर्ली तीच लिंनपूजा जारीनें प्रम्वारांसत आहे. हक्ली इंद्राळा कोणी धिचारीत
नाहीं, दवबंदशा ब चंद्रबंस अस्तित्वांत आले. बास्ञविक इंदइ्रबंद्ध ब अध्रिबंश
२" आर्झाविश्वन ब आजेप्राय
अस्तित्वांत आले पाहिजे होते. खरा सोम नाहींसा ह ऊन खोटा दूबादि
सोम प्रचारांत आला. क्रग्बेदकाळी आर्य व अनार्य एवढे दोनच बर्ग
अस्तित्वांत होते. त्या कालाच्या शोबटीं चार वणाचा उल्लेख आहे. मी एक
ह्यासंबंधी निबध लिहिला आहे, तो भारत इतिहास-सशधक मंडळाने सप्तम
समेलनाच्या अहवालांत प्रसद्ध केळा आहे. त्यांत जातीजातींतळ वेमनस्य,
ब बरिष्ठ जातीनी खालील जातींची केलेली पायमल्ली पुरावा देऊन सिद्ध
केली आहे. आज त्या चार बणांच्या चार हजार जाति बनल्या आहेत. चार
हजार बषीपूर्बीचे हिंदुस्थान साज नाही. शोकडा स्थित्यंतर होत गेलीं आहेत.
तथापि जुन त टिकाऊ व चांगलें असं फडक्यानीं म्हणावे हे नवल! हिंदुस्थान
किती जरी पुराणप्रिय असला तरी स्थित्यंतरे झाली नाहीत असे कोणालाही
म्हणतां येणार नाही. कोणचीही गोष्ट ठाम नाही-हाच सिद्धान्त खरा आहे.
तेव्हां विचारबताने स्थित्यंतराच्या आड येऊ नये. स्थित्यंतर म्हणजे सजीवपणा.
जुन्याचा संस्कार कायम ठेवावयाचा व नव्याचा संस्कार होऊ द्यावयाचा
नाहीं हा कोठील न्याय १ तुम्हाला ज जुने बाटते ते एककाळीं नवीन हात.
शंकराचार्यांना देत्य म्हणत होते हे तुम्ही विसरतां. अद्वेत खर व द्वेत स्वाटे
इं म्हणण्याला काय आधार £ उगाच अभिमान कदाला ? द्वेत-अद्वेत हे
नुसते शब्द आहेत. त्यांचा खरा अर्थ माझ्या मनात उतरत नाही. घम,
तत्त्वशान, सगुण, निगुण, हे वादग्रस्त प्रश्न आहेत. ते आजवर कोणीही
सोडावेले नाहींत ब ते पुढेही सुटले जाणार न हींत उगाच तिरीमिरीवर कां
यावे ? धर्माला बाजूला ठेवावे हाच शहाणपणा, र
फडक््याचे पुस्तक पुष्कळाना आवडेल ह्यात सशय नाही. जुने, अधवट
खुने असे आपल्या समाजात लक्षाबधि-किंबहुना कोट्यवाधे लोक आहेत. ते
त्यांची पाठ थोपटतील. खासगी भाषणांत ते यांच्यासारखीच भाषा वापरतात.
त्यांचे घाडस पाहून अशा लोकांना आनंद होइल; पण फडक्यांची विचार-
सरणी मला मान्य नाहीं हे स्पष्टपणे मी पुन्हा म्हणता.
नवीन युगांत सर्वच चांगल आहे असे मी कधीही म्हणणार नाहीं. मला
त्यांत पुष्कळ दोष दिसताहेत; पण त्यामुळे जुने चांगलें असंही मी कधी
म्हूणणार नाहीं. जुन्याचे दिवस संपले.
ठर ळू ळर
क्षाशीबेस्नं घ अभिप्राय २६
4. ह र दत
ह० भ० प० बिनायकबोवा साखरे,
“विचारसागररहस्य', साथे “ज्ञानेश्वरी'.
साथे 'अमतानमव', 'गाथापंचक' इ०
ग्रंथांचे संपादक व वारकर्री संप्रदायाभिमानी
आपलें 'नवयुगधर्म' या ग्रंथाचे प्रथम खंड ८। १० दिवसांपूर्वी पोचले.
त्यांत पर्रक्षकास केलेल्या सूचनाही पाहिल्या, अभिप्राय इतक्या ल्बकर द्यावा
लागेळ असे वाटल नाही. शिवाय आमच्या अभिप्रायाची किमत ती काय
असे मनांत येऊन स्वस्थतेने ग्रथवाचनास आरंभ केला होता. त्यानंतर
आपली सचना लवकर अभिप्राय पाठविणेची आली, त्यामुळे विचारपूर्वक
ग्रंथवाचन झाले नाहॉ. आपातत: ग्रंथ पाहून ग्रंथासंबघीं झालेला अभिप्राय
पाठवीत आहे,
ग्रंथाचा उद्देश चालू क्रातिकारक नवयुगासाठी कोणती धर्मतत्त्वे बाहेर
पडतात, तिकडे जिज्ञासूच लक्ष लाून राहिल आहे, यासाठी आपल्या
देशातील आधुनिक धार्मिक चळवळींसबंधीं निवळ मराठी वाचकांस बिचार
करतां यावा, याकरितां हा हिंदुस्थानांतील आधुनिक धार्मिक चळवळीचा
विवेचक इतिहास म्हणून मुद्दाम लिहिलेला आहे. हा आपला प्रयत्न अत्यंत
उपयुक्त झाला आहे, ब त्यामुळे इंग्रजीचे ज्ञान ज्यास नाहा अशा प्राचीन
धार्मिक मतानुयायींना गेल्या दो-दीडशे वघोत आधुनिक विद्वान् म्हणाचेणाऱ्या
लोकाकडून वैदिकधमाचीं रूपांतर कशी होत गेलां हृ समजण्यास आपल्या या
ग्रंथाने मोठे साधन झाले आहे. हे त्यांचेवर मोठे उपकार झाले यांत शंका नाही.
प्रथम खडांतील राजा राममोहन राय यांच्या चरित्रापासून देबंद्रनाथ,
राजनारायण, केशवचद्र ब इली हयात असलेले रवींद्रनाथ टागोर यांचेपर्यंत
बंगाल्यांत कलकत्ता दाहरी वेदिकधमंपरिवर्तनाची लाट कशी उत्पन्न झाली,
ब उत्पन्नकर्त्या व्यक्तींची बुद्दिमत्ता वगैरे गोष्टींचा मराठी वाचकांस चांगला
परिचय झाला.त्याचा विचार करता ती बैदिकघर्मपरिबतनाची लाट बंगाल्यांत-
च थांबून न राहता कमीअधिक प्रमाणाने सर्व हिंदुस्थानांत पसरली, ब इंग्रजी
२५७ आजशीरवेपवने व आभिप्राख
विद्य। संपादन केल्यानेंच ज्यांना व्यवहारांत मोठेपणा आलेला होता किंबा
आहे ते त्यांचे अनुयायी झाले, असो.
सामान्य नियम असा आहे कीं, कोगत्याही व्यक्तीच्या मनावर प्रथम ज्या
धार्मिक विचारांचा आघात होइल त्याची युक्तता त्याचे मनास फार पटते.
ब ते संस्कार दुसऱ्या कोणत्याही उत्तम धर्मविचाराच्या ग्रहणास प्रतिबंध
करतात. अशाच प्रकारची स्थिति राजा राममोहन राय याचेपासून आरंभ
झालेली दिसते. राजा राममोहनपासुन आजपयेत ब्राह्मममाजाचें जितके नेते
झाले किंवा इली आहेत त्यांपैकी या पुस्तकांत प्रसिद्ध झालेल्या व्यक्तांबद्दल
एकानेही कोणत्याही धमाचे सांग अध्ययन केले आहे, असे दिसत नाही.
बुद्धि अतिशय उत्तम असली, तरी कोणत्याही घमांचे खयंभू ज्ञान होणे,
भगबदवतार किबा भगवत्कृपेस पूर्ण पात्र झालेल्या व्यक्तीशिवाय कोणामध्ये
असणें दाक्य नाही. त्याप्रमाणे त्राझसमाजाचे पाहिळे उत्पादक राजा राममोहन राय
यांसही त्से ज्ञान नव्हते त्यांनी प्रथम महमदी धर्म बाचला, नंतर खिस्ती धर्माच
परिशीलन केले, त्याच्याशीं अतिशय खेहसंबंध केला, वैदिकधमांचेही ज्ञान
संपादन केले वगेरे गोष्टी त्यांच्या चरित्रांत आहेत. महंमदीधमातील पोशाख
त्यांना आवडला. खिस्तीघर्मातील टापटीप व स्वेराचरण आवडले आणि
वैदिकघर्म पाहून दुसऱर््यांशीं भांडण्यापुरत वैदिकधर्माचे ज्ञान त्यास झालें.
परंतु त्यापैकी मूर्तपूजा किंबा दुसरा वैदिक आचार, बर्णाश्रमपद्धति यांबैका
त्यांस कांहींच आवडले नाहीं; याचे मुख्य कारण “' आपल्या सदसद्विवेक-
बुद्धीस पटेल तोच धर्म ” असे धर्माचे स्वबुद्धीने लक्षण करून त्याप्रमाणे
बागाबयाचे, ब आपण केलेल्या धर्माच्या लक्षणाप्रमाण इतरांनीही बागावे
याकरितां समाज स्थापन करावयाचा असे मनांत आणून त्यानी जरी कल-
कत्त्यास त्राझसमाज स्थापन केला ब कांहीएक विचार न करतां राजा राम-
मोहन यांचे इतर गुणांस भुलून कांहीं श्रीमान् ब थोर मंडळी त्यांस प्रथम-
दर्शनी अनुकूल झाली; तरी राजा राममोहन हे अजरामर नसल्याकारणाने
व॒'सदसद्विवेकबुद्धीस पटेल तो धर्म' असे धमाचे लक्षण त्यांनीं ठरविलेले
असल्यामुळे, राजा राममोहन राय यांच्या सदसद्विवेकबुद्धीच्या रुळावरूनच
त्यांच्या पश्नात् त्राह्समाजाच्या अधिकाऱ्यांच्या बुद्धीची गाडी गेली पाहिजे
असा नियम राजा राममोहन राय यांनीं केला नसल्यामुळे, किंवा असा
अशीवेचर्ने व अभिप्राय ९८
नियम त्यांनीं केला असता तरी प्रत्येकाची सदसाद्विवेकबुद्धि भि असल्यामुळें
तो कोणी पाळलाही नसता ब पाळलाही नाहीं. प्रत्येक व्यक्तीची सदसदिवेक-
नुद्धीच घम ठरू लागली, तर जितक्या व्यक्ति तितके धम असे ओघानेच
होत; व तसाच प्रकार ब्राह्मसमाज स्थापन झाल्यापासून आजपरयेत त्या
समाजाचा मुख्य सूत्रे ज्याच्या हातांत येत गेळी त्यांच्या सदसद्वदिवेकबुद्धी-
प्रमाणे धमस्बरूपांत होत गेलेल्या पालटावरून दिसतो.
विद्वान् म्हणविल्या जाणाऱ्या मनुष्याची बुद्धि मोकाट सुटल्यानंतर महा-
घुरांत ब्रिनदोराच्या नावेची जशी स्थिति होते तशीच त्या बुद्धीची स्थिति
होते.म्हणजे कदाचित् ती नाव इच्छित प्राप्यस्थली जाईल,कदाचितू प्राप्यस्थाना-
षासून पार दूर जाऊन पडेल, कोठे एखाद्या झाडास अडकून राहील, कोठे
भोऱ्यात सापडेळ, कोठे चिखलात रुतेल व कधीं खडकावर आपटून तुकडे
तुकडेही होण्याचे अनेक प्रसंग त्या नावेवर येतील, त्यात महापुरात प्राप्य-
स्थलीं जाऊन पोचणे निःसरय अशक्यप्राय आहे. त्याचप्रमाण वेदिकधर्माच्या
अधिकारात ज्यांचा जन्म झाला आहे, अशा उत्तम बुद्धिमान् पुरुषास
संप्रदायपूबंक वैदिकज्ञानाचा योग्य सस्कार होईल तर बाकोच्या कोणत्याही
घर्माची त्यास यात्कांचतूही प्रतिष्ठा बाटणार नाही. आपण हिंदु वैदिक घर्मा-
भिमानी आहोत, एवढा बलवत्तर सस्कार राजा राममोहन राय यांचे अंतः-
करणावर बाल्यावस्थेतच झाला असल्यामुळे, वैदिकधमाहून अत्यंत मिन्न-
घमीयांनीं त्याचेवर खिस्ती होण्याविषयी पुष्कळ प्रयत्न केला तरी त्या ब्राल-
वणच्या संस्कारामुळे त्याचे मनावर परिणाम न होता उलट खिस्ती पाद्यांची
लबाडी त्यांना कळून ते त्याच्याशीं फटकूनच वागले. इतकेच नव्हे तर इंग्लंडां-
तील मुख्य राजधानीचे लंडन शहरी त्याचे देहावसान झाले तरीही मरण-
कालपयंत त्यानीं गळ्यांतील जानवे टाकले नाहीं. हे त्या बालषणांतील
हिंदुत्वाच्या संस्काराचे सामर्थ्ये आहे, हे कोणासही नाकबूल करतां यावयाचे
नाहीं, पण घमांच्या बाबतींत व्यक्तीच्या बुद्धीस राजा राममोहन राय यांनीच
स्वातंञ्य दिल्यामुळे, त्याचे पश्चात् केरवचंद्रांचे कारकीदीत यशोषवीत काढून
टाकणें, घरांतील देव फेकून देणे, वैदिक व्यवहार प्रथम झुगारून देणें,
हाच मुख्य घर्म होऊन बसला, च देबंद्राला, ज्या खिस्तीघर्मांचा अत्यंत
तिटकारा होता, त्याच. खिस्ती धर्माचाराचें प्राबल्य केरावचंद्रांचे कारकीर्दीत
२९ आज्लीवेष्वनं ब आभिधाय
ब्राह्मसमाजांत धमेत्वानें ब मोठ्या झपाट्याने प्रस्थापित झाले, सुदेवाची गोष्ट
एवढीच कीं, अद्याप ब्राह्सममाजाचे अधिकाऱ्यां पैका प्रत्यक्ष खिस्ती धर्म दीक्ष।
घेऊन पवित्र झाल्याचे बाचण्यांत आले नाही, बाकी सगळे स्वेर व्यवहार
समाजांत सुरू झालेच. या सब घोटाळ्याचे एक मुख्य कारण स्वतःच्या
बैदिक धर्मग्रंथाचे अध्ययन नाहं, बिदोषतः बेदान्ताचे अध्ययन नसल्यासुळे
तत्तवविचारांत दुसऱ्याचा पाडाव करता येत नाहीं, मनाची खात्री असते की,
बौदिकघमांतील बेदान्तशासत्रात, अत्यंत गहन, दुसऱ्या धमात न सापडणारा,
असा विचार आह; पण आपण त्याचे अध्ययनच करीत नाहीं, ही उणीव
एखाद्या विद्वानास जाणवते. दुसऱ्या भागाच्या दहान्या प्रवरणात पृष्ठ २३९
बर देवेद्रांची मानासकत स्थिति ग्रंथकारानीं दिली आहे. ती अशी[:---
“: दवेद्रनाथ हे ब्राह्य असून हिदुधमांचे कट्टे अभिमानी होते. ते रोज
प्रातःकाळी बेद ब उपानषदे यांचा पाठ नित्यनेमाने करीत. त्याचा (खस्ती-
घर्माकडे यत्किचितूही ओढा नव्हता. इतकेच नव्हे तर राममोहन अगर
केशबचद्र याच्याप्रमाणे त्याचा त्या घमासंबधी विदोब आदरही नव्हता,
खिस्तीघर्मातील इश्वर, स्वर्ग ब मुक्त इत्यादि कल्पना त्यास समत नव्हत्या.
घमोचे बाबतींत आम्हांस पाऱर्यात्यांजवळ शिकण्यासारखे कांहींच नाहीं.
उलट त्यारनींच आम्हांजबळ शिकावे, अस असता आमच्यातील कित्यक
समंजस माणसाच स्वघर्मासंबधीं औदासीन्य व परधमासबधी ओढा दिसून
येतो, याचे कारण बेदान्तशास्त्राविषर्य त्यांचं अज्ञान हं होय. ह्यासाठी
बेदान्तशास्त्राचा सवत्र प्रसार केला पाहजे अस त्याच म्हणणे आहे.!'
बाकीचे त्याचे आचारविचार कसेही असोत ब त्याजबद्दल आमचा चवितीही
बिरोध असला, तरी प्रथम स्वबघमांध्ययनाचा अभाव, ६ सगळ्या धघमऱ्हासाचे
कारण आहे, या आमच्या म्हणण्यास देबेद्राचे मत अत्यत पुष्टि देणारे आहे
यात शांका नाही, अस असूनही प्रस्तुत ब्राझसमाजाचे आधपाते पडित
खीतानाथ यांच्या बेळेपर्येत याचा कोणींच बिचार केला नाही, उल्ट पडित
खीतानाथ उपनिषदांचा, महाभारताचा ब प्राणाचा कालविभाग पाडून,
हॉ सव पुराणे ब इतिहास काल्षत आहेत, त्यात सत्याश॒ मुळींच नाही,
असे प्रतिपादन करून त्यास मबयुगधारी राजा राममोहन राय यानी
आ्वसाच्या मुख्तान्च लबाडी खिद्ध केली असख्याचा आधार देतात. ज्या
व्यासांनी हीं प्राणे किंवा महाभारत स्चलं, ते व्यासच आपल्या तोंडानं
आझीवैचन व अभिप्राय ३०
५: मयेब प्रोच्यमानस्य मनसा कल्पितस्य च ”'' असे पोराणिक-कथा कल्पित
असल्याचं कबुल करतात असे सांगतात,
ह पंडितजीरचे पांडित्य विचार करण्यासारखे आहे. एक तर शारीर-
सूत्रांतील “ तदनन्यत्बं आरंभण इाब्दादिभ्यः ” या अधिकरणांत ब्रह्मव्यति-
रिक्त सर्व जग कल्पित असल्याचे “' बाचारंभणं विकारो नामघेयं मृत्तिकेत्येव
सत्यं '' या श्रृतिवाक्याच्या आधाराने सब जगत् करिपित असल्याच प्रसिद्ध
केले आहे. मग त्या जगदंतःपाती कथांना कल्पितत्ब व्यासांनी सांगितल
यांत बिघडले कोठे १ कल्पित कथानके सांगून जगतास फसविण्याचा व्यासांचा
उद्देश नसून तात्पर्यदृष्टीने अद्वेत ब्रह्ममोघध करून देण्यामध्ये होता. ज्या
अद्वेतात्मबोधाच्य। प्राप्तीन यः्चयावतू सवे दुःखाचा नारा व परमानंदप्रात्ति
होते, त्या अद्वेतात्मबोधाकरितां कल्पित कथानके सागितलीं हे त्याचे जीवावर
महृदुपकार आहेत, हे पंडितजी विसरले असे तरी म्हटल पाहिजे, किंवा हे
तत्त्व समजण्याइतके पडितजींचे पांडित्य नाहीं असे कष्टाने म्हणावे लागेल.
दुसरे असे काँ, पडितजीनी जो रोक उद्धृत केला आहे. त्यात “' कल्पित-
स्य च ” या पदाच्या मागे “ मनसा '”' हे पद असून त्यांत नजू्थ “अ
आहे तो पंडितजींनी पाहिला म्हणजे व्यासांवरील कल्पितकथा सांगण्याच]
दोष जातो; इतकेच नव्हे, तर आपण सांगितलेल्या कथांवर कोणी थोर पंडित
कल्पितत्वाचा आरोप करतील तो त्यांनी करू नये म्हणून खुद्द भगबान्
व्यासांनी अगोदरच मी सांगितलेल्या कथा कल्पित नव्हेत, असे सर्वशतेने
बजावून ठेविले आहे. शिवाय पंडित सीतानाथ म्हणतात त्याप्रमाणे सर्वे
कथा कल्पित आहेत असे घरून चालले तरी पंडितजीसारख्या चतुर बुद्धीच्या
पुरुषास त्यांतील तात्पय घेण्यास कांहींच हरकत नव्हती. इसाबनीतींतील
सर्वच कोल्ह्याकुत्र्याच्या गोष्टी कल्पित असतात हे सर्वसंमत असले तरी
तात्पयंग्रहणाच्या दृष्टीनें त्या पुस्तकांचा विद्वान् लोक संग्रह करतातच, इतकी
तरी व्यासापुरती पूज्यबुद्धि पंडितजींची असाबयास पाहिजे होती. ती तर
ताहींच; पण त्यानीं पुराणांबरद्दलळ आपले मत ज्या कुत्सित शब्दांत
प्रगट' केले त्या शब्दांवरून पंडितर्जीनीं व्यासांवर मिथ्यामाषणाचा आरोप
केला, असेच सिद्ध होते. त्यांतील थोडा नमुना असा कीं, '' वासुदेव
म्हणजे कृष्ण हा देवकीचा पुत्र आहे ब याच्यापासून भागवत धर्मास
३१ आझीरवंचने व अभिप्राय
मूर्ते स्वरूप आले, असे कोणी मानतात ते चूक आहे. वास्तविक बासुदेब
हा केवळ एक काल्पनिक वौदिक देव असून कृष्ण यासही ऐतिहासिक
सत्यता मुळींच नाहीं. कृष्णाची ऐतिहाासिकता सिद्ध करण्याकारेतां यादवांची
जी वंशावळ पुराणकार दाखवितात ती पोरकट आहे, पुराणातील कथा
असंबद्द व अचरट असल्या तरी त्यांतील कांही विधाने सत्य मानली
असती; परंतु त्यास इतर देशांच्या समकालीन इतिहासाचा दुजोरा मिळत
नाही. भागवतातील एका कळोकांत 'कृष्णस्तुमगवान्स्वय' असे शब्द
आहेत खरे; पण ते अगदी तुटक वब मागाहून घालल्यासारवे दिसतात.
कृष्णोड्ब सबादात मूतिपूजेस जो मान्यतेचा शिक्का मिळाला आहे, तो
भागवतात कोणी तरी माणून घातला आहे.” *“ दब्या- दुधाची चोरी
करणाऱ्या कृष्णाला माझ्या घरच्या चपराशार्चाही याग्यता नव्हती, अस
भगवान कृष्गाबताराच्या वेळीं शिशुपालासारखे निदक होते तर राजा राम-
मोहन आणि त्याचे आतापयतचे झालेल अनुयायी श्रीकृष्णनिंदक आहेत
यात आश्चथ काय ? रिझुपालासारख्या कट्टया द्रेष्टयानीही १ ष्णाच्या बाल्या-
बस्थतील जारकर्मांचा उल्लेख केला नाही. यावरून असे दिसत की, त
जारकम मानण्याइतका शिझ्युपाल मृख नव्हता, इतकेच नव्हे तर बालक्रीडे-
सारख्या क्षुद्र गोष्टांचा उल्लेख दरबारी भाषणात आपल्यासारख्या राजाने
करणे हे मृखपणाचे तर खरेच, पण पोरकटपणाचही दिसते, अस त्या कृष्ण-
दवेष्ट्या शिशुपालाने मानले असल पाहिजे, पण खेदाची गोष्ट ही को, भगवान्
श्रीकृष्णाशी निष्कारण द्वेष करणाऱ्या ब्राह्मममाजाच्या पाडताना इतको सुद्धा
अक्कल नाही, यापेक्षा घर्माचे दुर्भाग्य ते कोणत १?' असे ग्रंथकार म्हणतात,
ते बरोबर आहे. रवींद्रनाथ टागोर यानीं सीतास्वयवर, द्रोपदीवस्त्रहरण बगेरे
पौराणिक कथावर हिंदुस्थानच्या देशस्थितीची रूपके बसविली आहेत, ब या
कथा काल्पनिक आहेत असे म्हटले आहे. पण त्यात पाडेतेजीसारखा काल्पित-
तत्वाचा ध्वाने असला, तरी बोलून चाळून रूपक असल्यामुळे भाविकांचे
मनास चीड येण्यासारखी भाषा त्यात नाही, परतु पडितर्जांच्या व्याख्यानात
भाविकांचे मनांत चीड उत्पन्न होण्यासारखी हलकट भाषा वापरली आहे, &
थंडित म्हणविणाऱ्यास शोभत नाही,
8
आक्षीयैष्वने व अभिप्राय ३२
बुद्धिस्वातंत्र्याच्या जोरावर ब्राह्मसमाजांतून फुटून ““ एकेश्वरी ”, '।' देव-
समाज ?” वगेरे अनेक पंथ ब्राह्मसमाजिस्टांनीं काढले, परंतु त्यांपैकी एकही
समाज वैदिक मागाचा पुरस्कर्ता निघाला नाहीं. ब्राह्मसमाजासुद्धां सगळेच
समाज व्याबहा!रिक उच्च विषयोपभोगाच्या आड न येतां त्या विषयवासनेला
पुष्टि देईल, अशाच तऱ्हेची धघर्मरचना पाहिजे अशा उद्देशाने निघाल्यामुळे
त्या समाजात झालेले नियम सर्व वेदबाह्य आहेत. जो धम एक समाज
मानतो तो धम दोन चार वषात कांहीं व्यक्तींना नापसंत होऊन दुसरा धम
बनतो. अशी दोन चार बर्षांत घमांची पालट होणाऱ्या नियमास कोणता
बिचारी मनुष्य धर्म म्हणेल! ब त्याच्या कर्त्यांस शहाणा म्हणेल £ कोणच्याद्दी
कालीं बाधित न होणारा असा जर धर्म असेल तर तों एक बैदिक
घर्मच आहे.
एखादा रोगी मनुष्य वेद्याकडे जातो, वैद्य त्याच्या रोगाचे निदान ठरवून
त्यास ओपषध देतो व कडक पथ्य करण्यास सांगतो, कडक पथ्याच्या कचार्टी-
तून सुटाव या उद्देशाने ब आपल्या जिव्हेचे लाड पुरविप्याकरितां थालीपीठ,
कडबोळी स्वाऊं काय! असे रोगी विचारीत असता वेद्य खाऊ नको म्हणून
सांगतो, यात रोग्याचा हेतु तात्पुरती चेन करण्यास प्रतिबंध होऊं नये असा
असतो व बेद्याचा हेतु रोग्यास आरोग्य प्राप्त करून देण्याकडे असतो. अश्या
स्थितीत मूर्ख रोगी वेद्यास मूर्ख म्हणून त्याच्या ओषधाची व पथ्याची निंदा
करून त्याचा त्याग करतो, ब आपली स्वेर इच्छा परिपूण करण्याकरिता वाटेल
तसा आहारविहार करतो आण यामुळे त्याचा परिणाम त्याला ताबडतोब
भोगावा लागला नाही तरी परिणामी अवश्य भोगावा लागतोच. तशीच
स्थाति बंगाल्यांतील ब्राह्मसमाजाची झालेली आहे. बौदक धमाप्रमाणें आचरण
करणे, या स्वैरवृत्तीच्या ब्राह्मसमाजिस्टांस आबडत नसल्यामुळे त्या वैदिक
धमास झुगारून देऊन, ३तकच नव्हे तर वेदेक देवतांची निदा करून दृष्टान्तां-
तील रोग्याप्रमाणे स्वतःच धघरमस्थापक बनले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे
लागत आहेत ब लागतालही.
याचे मुख्य कारण कोणताही बिद्वान् मनुष्य जीवाचे मुख्य साध्य काय
आहे हं ठरथीत नार्ही. वेदिकमर्तांप्रमाणें लीधाचे मुख्य साध्य निश्रेयस (मोक्ष)
आहे. आणि गोण साध्य अभ्युदय हं आहे, याशिवाय जीवाचे तिसरें साध्य
३३ आशीवेचर्ने व आमि प्राय
ठरणे दक्यच नाहीं. अभ्युदयाचे पोटात स्वराज्यप्रासे बगेरे किरकोळ साध्ये
येतात, अभ्युदयाकरितां श्रृतिस्मृतींनी स्वघमाचरण हा उपाय सागितला आहे.
आणि निश्रेयसाकरिता तत्त्वज्ञानाचा उपाय सांगितला आहे, निश्रेयसाचे अधि-
कारी फार थोडकेच असतात. बहुतेक सर्व जीव अभ्युदयाचीच इच्छा करतात,
त्यास उपाय म्हणून सागितळेला स्वघमाचा आचार ठेवण्यात. प्रास असलेल्या
किंवा होणाऱ्या अविहित अनुकुल विषयाचा त्याग करावाच लागतो, आणि तसे
करणे अनेक जन्माच्या दुष्ट संस्कारानीं मरणप्राय वाटत. याविषयी जञानेश्ररमहाराज
“: मायेपुढोनि बाळक ! काळे नेतां एकुलते एक । का होय जेसं उदक |
तुटता मीना ॥ १) तैसे विषयाच घर | इंद्रिया साडिता थोर । युगात होय ते
वीर | विराग साहाती ॥२|॥| ” अस म्हणतात. याचा भावाथ असा की,
एकुलता एक असलेला मुलगा जर मृत झाला तर त्या ञआाईस मरणप्राय
दुःख होत, ( तर्थाप ती मरत नाही परंतु ) मत्स्याला उदकाचा वियोग
झाला तर त्याला मरणच प्राप्त होत व्याप्रमाण दद्रियाचा अनुकुळ विषयाशी
सबंध तुटल| तर जीवाला त्या मातेच्या दुःखाप्रमाणे दुःख तात किवा
मत्स्यासारख मरण प्रास हात. अद्याच प्रकारचा (स्थात गष्टात ल विद्वान्
पुढारी म्हणविणाराची झाळलली आहे. व्यान! स्वराज्यप्रा|स्त किंवा एक विपय-
सोख्य जितक अधिक भोगता यईल तितक प्रास कस्न घ्यावे, हच त्याचे
साध्य ठरले असल्यामुळे आरोग्याची चिता करणाऱ्या वेद्यास रागा 'ब्चारीत
नाहीं किवा त्याचे ओषध वगेरे घरत नाही; त्याप्रमाणे वेदिक धर्मास ते मुळीच
विचारीत नाहीत, नुसती बोलण्यात काहीजणारची स्वघमावर श्रद्धा दिसते ती
स्वराज्याच्या प्रीतीमुळच,. म्हणजे स्वराज्यप्रास्तीच्या साधनात स्वघमाचा काही
उपयोग होत असला तर तो करून घ्यावा इतक्याच बुद्धीने ती स्वघमावर
प्राति असते. स्वघम आपणास अनष्ठेय आहे, अद्या भावनेने स्वघमावर
प्रीतिच नसते. देशाच कल्याण करणारे व सरकारातून विद्दत्तेचे छाप बसलेले
असेच पुढारी लोक बहुधा या स्वराज्यप्रात्तीच्या खटपटीत असतात. म्हणून
सामान्य जनास त्याच बाक्य आस्तिकाप्रमाणे वेदतुल्य बाटते. त्याच्या हातात
बर्तमानपत्रद्रारा एकाद्या विषयाची किंबा व्यक्तीची महृती वाढवावी असे
मनात आले, तर तशी शाक्ते आहे. अशा व्यक्तींच्या नादी द्रव्य, प्रतिष्ठा-
दिकांच्या इऱ्छेने काहीं धार्भिक लोक त्याच्या ताटाखालची माजर बनतात.
२
आशझीवेचने व अभिप्राय २४
त्यांत सामान्य मिक्षुक, शास्री शंकराचादपद घारण करणाऱ्या व्यक्तीपर्यंत-
सुद्धां लोक असल्याचे दृष्टीस पडतं. पुढाऱ्यानाही असे लोक आपल्या
बगलंत हवेच असतात. कारण आपण ज करू त्याजवर शास्त्रीयत्वाचा रिक्का
मारणारा नामधारी शास्त्री किवा अधिकारी असावा लागतांच. व या
उभयताचा व्यवहार '' अहोरूपमहो ध्वानिः ' या न्यायांन चालतो. त्याच
काम एवढेच की, ते राजकीय कणधार ज्याप्रमाण बिगुल फुंकतील त्या प्रमाण
त्यांनीं तुताऱ्या वाजवीत सुटाबयाचे व त काम ते योग्य तऱ्हन बजावीत
असतात. हे विचार या ग्रंथातील वे० शा ० स८ महादेवशा.सत्री दिवकर याचे
एकोणीस कलमाच मोगलाइ फरमान छापिल आहे, त्यावरून सुचले आहत.
शास्त्रीपदाला न शोभणाऱ्या अद्या या फरमानांत बऱ्याच गोष्टी धमाविस्द्ध
सांगितल्या आहेत. त्यात माजचा एक गोष्ट अशी आहे की, 'साधूची
सेन्यांत भरती करावबी'. ते साधुही उलट शास्त्रीबोआंना असे विचारतील को,
:आमची सेन्यात भरती कली तर तुमची रलवेच्या हमालात भरती का करू
नये !' अश,च तऱ्हेचे काहीं शास्तर्याचे प्रयत्न आहेत; अन्य अधिकाऱ्याचेही
आहेत. धर्माचा दु्देबाचा काळ आला आहे म्हणाबयाच दुसर काय !
अश्या रीतीने जुन्या धर्माभिमान्याची मत सोपपत्तिक ब सर्याक्तक असली
तरी तीं त्यांस जनतेपुढे नीट माडतां येत नाहीत, त्यानां माडण्याचा प्रयत्न
केला तरी ते मोठे घनिक, अधिकारी किवा इंग्रजी भाषाभिज्ञ नसल्या-
मुळे त्यांना किंमतच नाहीशी झाली आहे. प्रस्तुत ज्याळा इग्रजी येत नाहीं
त्याला मनुष्यत्वच नाहीं, असे बरेच आधुनिक बिठ्ठान् लोक समजतात.
यामुळे त्यांच्या म्हणण्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. पक्षकाराला आपली
हकीकत कोटापुढे कायद्याच्या चोकटींत माडता येत नसल्यामुळे त्यास बकील
द्यावाच लागतो. त्याप्रमाणे या धार्मिक बिचाराच्या झगड्यांत ग्रंथकार रा०
सदाशिबराब फडके यानीं पुरातन घर्माभिमान्यांचे वकीलपत्र घेऊन त्यांच्या
कैफियतीचा एक भाग जगापुढे मांडला हे त्यांचे प्राचीन धर्माभिमान्याबर
उपकार आहेत, ब त्याजबद्दल त्यांस धन्यतावाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.
सदर केफियत देते वेळेस प्रतिपक्षी आधुनिक धमंवाद्यांची मते मांडून
त्यांस जागोजागी स्पष्ट पण सयुक्तिक चोख जबाब दिलेले आहेत, ब त्याची
भाषा अत्यत सोमग्य़ आहे हे त्यांच्या सोजन्यास साजेसे आहे.
३५ आझीवेचनं व अभिप्राय
ब्राह्मसमाजिस्टांस ग्रंथाचे शेवटी पन्नास सूचना केल्या आहेत. त्या तडजोड
या दृष्टीनें काही अशी मान्य असल्या तरी आहे. त्या शब्दातच त्या सुचना
धुराणमत॥[भमान्यास मान्य होतील अस बाटत नाही. आता ब्राह्यमसमाजान
आपल्या समाजाचे 'त्राह्मसममाज' हे नाव काढून टाकून 'वेदिक घमसभा'
असे नाव द्याव, अशी एक सूच्न| द्यावयास पाहिज असे आम्हास वाटते.
निर्मळ अतःकरणाने ब्राह्समाजाने रा० फडके याच्या पन्नास सचना मान्य
केल्या तर ही आमची एक सूचनाही त मान्य करतील, रा<८ फडके याच्या
धन्नास सूचना मान्य करून आमच्या एकाच सूचनेवर तडजोड माडत
असली तर आम्ही आपली सूचना परत घऊ.
के० टिळकानीं नुसत्या गीतचच रहस्य काढण्याचा प्रयत्न केळा, त्याच्याही
पेक्षा रा फडके वकील यानी मळात हात घळून वघेदिकधमाचाच पथ
निश्चित करण्याचा सोपपत्तिक प्रयत्न केला असल्यामुळे गोतारहस्यापक्षा
प्रासेद्ध झालेल्या भागाची व पुढे होणाऱ्याही भागाची [कमत ज्यास्त ठरेल
यात शका नाहीं. थाचकरिता प्रत्येक बेदिकधमाभिमानी [कवा चिकित्सक
बुद्धीने बिचार करणारानीं हा ग्रथ अबद्व सग्रही ठेवावा आदी याचा
यांग्यता आहे.
ठ« 028 खर
गी, -ी
प्रो नारायण सीताराम फडके, एम्. ए.
तत्त्वज्ञानाचे अध्यापक, राजाराम कॉलेज; कोल्हा पूर
पनवेल येथील वकील श्री सदा]शाब कृष्ण फडके यांनी आपला “' नब-
युगघर्म ? खण्ड पहिला हा ग्रंथ मला बाचाबयास दिला याबद्दल मी त्याचा
फार आभारी आई. या खडांत ब्राहासमाज व देवसम,ज याचा सावस्तर
इतिहास दिला असून या दोन समाजाच्या हातून घमंसुघारणेच काय
कितपत झाले याविषयींचा अभिप्राय ग्रंथकत्योनी दिला आह. या समाजा-
च्या इतिहासाविषयी ग्रंथकत्यानी शक्य तितक्या साधमाचा सग्रह करूम सब
प्रकारे परिपूण माहिती दिलेली आहे. माहितीच्या तुटपुंजेपणाचा आरोप
टाळण्यासाठा त्यांनी कित्येक ठिकाणा पाल्हाळिकपणाचाही दोष पदरी
आजझीवेचने व अभिप्राय ३६
घेण्याची तयारी ठेवलेली दिसते. ब्राह्मसमाज ब देवसमाज या नबयुगधघमो-
च्या प्रवतेकांच्या कार्याचा आढावा घेतांना ग्रंथकत्यीनीं धरीच कठोर वृत्ति
घारण केलेली दिसली तरी सनातनधमाचा जाज्वल्य अभिमान ज्याना रुचतो
व ब्रह्मानुमवाखेरीज धघमप्रसाराचे कार्य करणे फोल होय, अस ज्याना मना-
पासून वाटते, त्याना ग्रथकत्याची ही कठोर टीका धर्मकायाच्या दृष्टीने
सुपरिणामीच वाटेल यात सहाय नाहीं. सनातन धमात कालानुसार सुघारणा
करणे इष्ट असले तरी केवळ खिश्चनिटी किबा इस्लामी धर्मासारख्या पर-
घमाच्या छदाला लाशून हिंदु धमाची वेदपुनीत इमारत उगीच जागोजागी
पाडण्याचा किंवा त्या इमारतीत परघर्मीय उपकरणाची स्थापना करण्याचा
अट्टाहास करण्यात कोणतही लोकाहत नाही. आणि असला सपट्टाहास कोणी
केलाच ब काहीं काळ त्याचा गाजावाजा झाला तरी कालंकरून त्याची चळवळ
मंदर्गति झाल्यावाचून गाहणार नाहीं, हे ग्रथकत्यांचे मध्यबाति मत आहे. या
मताचे प्रतिपादन करताना त्याची भाषा कोतुक करण्यासारखी ओजस्वी व
हृदयस्पर्शी झाली असून त्याच्या सनातनधमाच्या अभिमानाचा वियुत्पवाह
वाचकाच्या अगातही सच,र पावतो. त्या त्या समाजाच्या धमविधीची समग्र
माहिता दण्याच्या खटपटीत या मख्य मताचा ध्वबने ।जतका अविरत सबद
विवचनात टिकावयास हेवा हाता तितका ता टिकला नाही येवढाच माझ्या
अल्पमतीप्रमाणे या ग्रथात दोप आहे. बाकी सव दृष्टीनी हा ग्रंथ महा-
राष्ट्रीय वबाढ्ययास ललामभूत असा झाला आहे, ब “ नवयुगधर्मा'च्या या
खण्डाचे अगत्यपूवक स्व!गत करून पुढील खण्ड लिहिण्याची स्फूर्ते ग्रंथकर्त्यास
मराऊी वाचकवगा[ंन अवइव ग्राबयास पाहिजे,
ठर ठर ठर
स्य १७ सट
कळ ७ ह ७
वे०्शा०स०्नारायणशास््रा मराठ,
संस्थापक 'प्राज्ञषपाठशाळा-मंडळ', वांड
'नवयुगघमाी”चा प्रथम खंड आपण पाठविला तो पोचला. कार्यान्तर-
व्यग्रतेमुळे वाचन फारसे झाले नाही, तर्थापे पहिला सर्व भाग, तिसऱ्या
भागांतील थोडेबहुत आणि चौथ्या भागांतील शेवटचा ३।४ प्रक्ररणें इतके
३७ आशीवचन व अभिप्राय
वाचले. माझ्या ठिकाणीं लेखनकोशल्य असते त्र ग्रंथगोरव व्यक्त करतां
आले असते परंतु कोशलाभाबीं साध्या शब्दानीं मला अस म्हणतां येईल
की, आचारपरिबतन व विचारपरिवर्तन याच्या जोगच्या आवतातून आणि
नानाविध संठायकल्लोलांतून बाहेर पडण्याचा माग हृडकणाऱ्यांस आपल्या
खंडाचा ( खंडचतुष्टयाचा ] फार उपयोग होणार आहे.
या ग्रंथात आदिब्राह्मांद पक्षाची मांडणी तत्तत्प्षा भानिवेशान॑ तत्ततू-
पक्षीय विद्वान् जशी करतील तश्षीच केली असावी असे वाटत, तथापि त्या
संप्रदायाचे मूलग्रथ मी वाचले नसल्यान मळा पाबदळल नक्की सागतां येत नाही.
क्रमाने त्या पक्षात सुधारणा, विकास किंवा परिवतन कस होत गेळे ह
स्पष्ट आणि सकारण माडल आहे.
संप्रदायप्रवतंकाचे चरित्र व चारित्र्य कळल्यास सप्रदायाचे आरंभीचे
बास्तब स्वरूप कळण्यास पुष्कळ साहाय्य होइल. तथापि हा ग्रथ चरित्रग्रथ
नव्हे हेही लक्षात पाहिजे. प्रस्तुत ग्रंथात या दोनही गोष्टी साभाळून
आवश्यक ते चरित्र दिल आहे.
प्रत्येक भागाच्या प्रायः दोवटच्या प्रकरणांत पूवप्रकग्णांतील विषयाचे
सिंहावलोकन करून त्या पथातील गुणदोषाच विवेचन केळ आहे. आणि
वैदिक संस्कृतीचे वैशिष्ट्य कसे आहे याचे दिग्दर्शन केले आहे,
मराठी वाडू्मयात या नबयुग'धमांच्या खडानी फार मोठी महत्त्वाची भर
पडणार आहे. नबयुगातील धमाचा सगतवार इतिहास व्यक्त करणारा हा ग्रंथ
नबाविचारकास आणि नवीन पथाचे जनकास मागदशक होईल यात मला
संशय वाटत नाही.
ज्र डर 3
कव श्ट ची
श्री ० व्यंकटेश ज्येबक चाफेकर, बी.ए.. बी. एसूमी.. (वैकुंठराय
“स्टीप ज्ञानेश्रवररी'चे कर्ते व वारकरी संप्रदायिक
आपला ग्रंथ “ नवयुगघम ” याची एक प्रत गेल्या पंधरवड्यात मजकडे
आली. इतक्या अल्पकालात ग्रंथ वाचून होणे रकय नाही. तो समग्र वाःचून
प्राहण्याची मला अत्यंत उत्कंठा आहे.
आशीवैव्यने व अभिप्राय शट
तरी पण आतांपर्यंत मीं जीं जीं पाने बाचलीं त्यांवरून आपला ग्रंथ मराठी
भाषेत एक अपूर्व होय असे प्रांजलपणे कबूल करण्यास मळा फार आनंद
याटतो. इतर समाज ब पथ यांतील वोरिष्ट्याचे शब्दचित्र उभे करतांना
तिऱ्हाइताच्या वाणीने सद्धा आर्यघमांचे महत्त्व ब त्यासबंधी निष्ठा स्पष्ट
आढळल्यामुळे हषेनि्भरंत मी हे पत्र लिहीत आहे. आपण जो वाग्यज्ञ केला
आहे तो स्वयंभू व चिरंजीव असल्यामळे अभिप्राय ब परीक्षण यांची त्याला
अपेक्षा नाहीं याबद्दल खात्री बाळगावी आपल्या ग्रथावर ३मिप्राय दणे हे
लखनोद्यमात लोकापुढे येण्याचे एक स्वतंत्र साधन त्या लेग्वकास प्रास्त होत
असेल तर होबो बापडे! बालबोध व शुद्ध मापत तकशुद्ध पद्धतीने परमताचे
दिग्दर्शन करीत असता, स्वघर्मविमखांच्या डोळ्यात अंजन घालन त्यांची दृष्टि
स्वधर्मोन्मुख होईल अश्शी शक्ति देविकी प्रसादादाबा'य असल्या व्यवसायांत
प्रास होत नाही, ती आपल्या लेस्वणींत आहे. शिवाय अता ग्रंथामुळे
परधर्मपुरस्कत्यांचे महत्त्व यथायोग्य प्रमाणांत कळते ते वेगळे. असो,
या ग्रथामध्य आपल छोटस का होईना पण एक छायाचित्र घालण्याची
व्यवस्था केल्यास ती आम्हांसारख्या दूरस्थांस उपकारक होइल,
ठर वर 1.4.
प्रा नरहर गणेशा दामले, एम. ए.
द १) ५ कक
तत्त्वज्ञानाचे अभ््यापक; फर्ग्यसन कॉलेज. पुणं
'। नवयुगधम किवा हिंदुस्थानातील आधुनिक धार्मिक चळवळींचा
वेचक इतिहास ” हा सुमारे ९०० पानांचा विस्तृत ग्रंथ रा० फडके यांनीं
अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिला आहे. संस्कृत, मराठी व इंग्रजी माषेतील
अनेक पुस्तके व नितरंध यांचा सूक्ष्म अभ्यास करून व निरनिराळ्या घर्मषंथां-
च्या प्रमुख मंडळींकडून माहिती मिळवून त्याच्या आधारे रा० फडके यांनी
प्रस्तुत ग्रंथाची रचना केली आहे. ह्या पहिल्या खंडांत ब्राह्मसमाज व देव-
समाज यांचेच फक्त विवेचन केळे असून दुसऱ्यांत प्रा थनासमाज, आर्यसमाज,
थिओसफी वगेरे संस्थांचा विवेचक इतिहास देण्याचा ग्रंथकाराचा मानस
३९ आजशीवबे चने व आसिप्राय
आहे. प्रस्तुत खंडांत ब्राह्मसमाजाची स्थापना कशी झाली व त्या वेळची
परिस्थिति कशी होती, समाजाचे तात्त्विक घ्वरूप ब प्रमुस्व सिद्धान्त कशा प्रकारचे
होते, त्याचा आचारविचारावर काय परिणाम झाला, समाजसुधारणेसबंधी
ब्राह्माची काय मत होतीं, हळुहळू समाजांतच फूट पडून भिन्न शाखा कशा
उत्पन्न झाल्या, आदि-ब्राह्मसमाज, नवविधान ब्राह्मसमाज, साधारण ब्राह्म-
समाज, यातील मतभिन्नता कोणत्या स्वरूपाची होती वगेरे गोष्टींचा ग्रंथकाराने
उत्कृ ऊहायोह केला आहे. त्याचप्रमाणे या ग्रथात, समाजाचे थोर प्रवतंक
ब प्रमुख्य अनुयायी ( राममोहन, देवद्रनाथ रवींद्रनाथ, केशवचंद्र, इश्वरचंद्र,
आनदमोहन, पडित ठावनाथ वगेरे ) याच्या चरित्रातील काहीं मनोरंजक,
बोधप्रद व स्फूर्तिदायक प्रसगाच फार बहारीचे वर्णन व!ःचाबयास मिळते,
तर काही दोपाह आणि टीकास्पद अश्याही प्रसगाच काहीला भडक रगात
र. बिलेल चित्र पहाबप्रास सापडते, पुस्तकाच्या ठोबटच्या भागात देव-
समाजाची प्रस्थापना पंडित शिवनारायण ऊफ श्रीगुरु भगवान् यानी १८९८
सालीं कशी केली, त्याचा जीवनक्रम कसा हाता, त्याच्या विज्ञानमृलक
धमाचे स्वरूप काय होते याबद्दलची माहिती संकलित केली आहे. जागजागी
ग्रंथकाराने महत्त्वाच्या ब आधारभूत अशा उताऱ्याचे फार सुदर भापातर
करून दिल आहे. त्यामुळ वाचकाचा मूळ विचारातील महत्त्वाच्या भागाशी
उत्तम परिचय हातो.
रा०फडके याची 'घामिक आस्था व दीघ उद्योग प्रशांसनीय असून त्याची
सरस भापापद्धात ब बिषवाची व्यवस्थित मांडणी हां वाखाणण्यासारखी
आहेत. अशा प्रकारचा एकदष्टीने 'अपूर्व' ग्रंथ तयार केल्याबद्दल रा० फडके
याचे आम्ही मनःपूवक अभिनंदन करतो.
रा० फडके यांचे ग्रंथात केवळ ऐतिहासिक कथन नसून टीकाव्मक
परीक्षणह्दी आहे. इतिहासांत टीकेचा मसाला घातल्याने कांहांना तो आधिक
रुचकर लागतो ब पथ्यकर वाटतो, तर कांहींना तो मुळींच रुचत व पचत
नाही. रा० फडके सनातनधमाचे अभिमानी ब शाकरमताचे अनुयायी
आहेत. त्याची ब्राह्मपंथ व पुढारी यांजवरील टीका कांहीं ठिकाणी अवास्तब
ब कठोर वाटते, अशी टीका करताना त्यांचा पुराणमता मिनिवेश दिसून येतो.
तरी ती टीका सद्धेतूनें केली असल्याने ब आपली टीका अनाठायी होण्याचा
आडदाीवैचने बव अभिप्राय 1.
संमव आहे. या जाणिवेने त्यांनी अगोदरच वाचकाची क्षमा मागितली
असल्यामुळे कोणास राग येण्याचे कारण नाही. उलट त्यांची नि्भाड व
प्रामाणिक टीका सत्यान्वेषण व विचारजार्ग्रातं करण्याच्या दृष्टांने सध्याच्या
विचारस्वातत्र्याच्या काळात व देशाच्या सक्रमणाव्स्थत उपयुक्त बाटेळ यात
रांका नाही. मराठी वाचकवगे या पुस्तकांचे योग्य चीज करील असा
भखसा आहे.
क्र ळू ळू
रो 00" वतनान
श्री“ गजानन विश्वनाथ केतकर, बी. ए.. एटूएलू. बी.,
सहसंपादक 'केसर्री' व 'गीता-धमे-मंडळा'च
सस्थापक व [चटणास
हिंदुस्थानावर इग्रजी सस्कृतींची ब तदद्रारा पाश्रिमात्य सस्कृतीची लाट
उसळल्याळला शभर बघ होत आली. दोन मिन्न दिशाचे जलोघ एकत्र आले
असता जी खळवळ उडते तशाच प्रकारची खळबळ हिदुस्थानात धामिक,
सामाजिक, आथिक, वाड्ययिक व राजकीय अशा सर्व बाबतीत चालू झाली
ब अजूनडी ती चाळू असून, स्थिरस्थावर झाले असं म्हणता येत नाही,
असल्य, खळबळाच्या काळात अनभ्यस्त, उतावीळ ब उथळ वृत्तीच्या बड-
ब्डीला ऊत येत असतो. त्यातल्या त्यात आर्थिक ब राजकीय क्षेत्राप्रमाणे
धार्मिक ब सामाजिक क्षेत्रात सत्तच्या नियंत्रणाचा अभाव असल्यामुळे त्या
बाबतीत या उथळ वृत्तीचा सचार अगदी अप्रतिहत ब स्वैर असा असतो.
या वृत्तीला आळा घालण्यास अभ्यासी, तत्त्वम्राही ब (बचारशील अशी
स्थिरबुद्धि उत्पन्न करण हाच एक उपाय होय. श्री० सदाशिव कृष्ण फडके
यांचे 'नवयुगघर्म' हे पुस्तक याच उपाययोजनेस अत्यंत उपकारक ब पोषक
असे झाल आहे. आधुनिक धार्मिक चळबळांच्या या विवेचक इतिहासा'चे
आणखी तीन खड होणार असून हा पहिला खंडच सुमारे नऊशे पानाचा
झाला आहे. एखाद्या बाचनाप्रय मनुष्याला देखील येवढा मोठा ग्रथ जड
वाटेल, मग केवळ पडल्या-पडल्या वाचन करणाऱ्यास ती एक धोाडच बाटावबी
यात काय नवल. पण हा प्रथमदरांनी होणारा ग्रह बाजूस सारून पुस्तक
४१ आशीवेचने व अभिप्राय
एकदा वाचावयास घेतले म्हणजे अधार्शीपणाने ते केव्हा बाःचून संपवून टाकू
असे जिज्ञासु ब विचारशील वाचकांस वाटल्यावाचून रहात नाहीं. कारण
विस्तृत आणि मार्मिक ग्रथपरिश्लीलन, विषयाशी तादात्म्य, सुसंगत मांडणी,
मृलग्राहक व सूक्ष्म विचारसरणी ब विचारानुरूष् सहजाकघषक अशी भापा-
शेळी याचा संगम या ग्रथात झालेटा आढळून येईल. 'धमसुधारक खाणि
समाजसुधारक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी या ग्रंथाचे परिशीलन अवश्यमब
करावे, प्राढ विद्याथ्यांच्या सर्व ठि'क्षणसस्थातून हे पुस्तक अबद्य संग्रहित
केळे जावे. इतकच नव्हे तर विद्वान व बहुश्रत अशा महाराष्रीयानाही या
पुस्तकातील बरीच माहिती नवीन आहे. या पहिल्या खडात मुख्यतः ब्राहा-
समाजाचा इतिहास आला आहे. सवे विश्वाला एकाच सत्य व सामान्य
धमाची गवसणी घाल. पाहणाऱ्या ब्राह्मांमध्येच तीन चार फळ्या कश्या पडत्या
व त्यातील अत्यत थोर पुरुषाचे सामर्थ्य या उद्योगात कसकसे खचा पवल
याचा हा पूवानुभव अश्याच उद्योगात यापुढे पडू पाहणार््याना बराच उप-
कारक होण्यासारखा आहे. साराठा, हा ग्रथ केवळ जिज्ञासु जञानसग्राहकासच
नव्हे तर व्यावहारिक कार्यकत्यासही अत्यत उपयुक्त आणणि सग्रहणीय अस
झाला आहे.
क ह. भर
> -* र ः
प्रो० रघुनाथ दामोदर करमरकर, एम्. ए.
संस्कृत भाषेचे अध्यापक, न्यू पुना कॉलेज, पुणे
पनवेल येथील वकील श्रीयुत सद]शिव कृप्ण फडके यानी 'हिदुस्थाना-
तील आधुनिक धार्मिक चळवळीचा विवेचक इतिहास' विस्तृत प्रमाणावर
लिहावयाचे योजून सध्या ब्राह्मसमाज ब देवसमाज या बगाल प्रातातील
दोन धार्मिक समाजाची भरपूर, विश्वसनीय, मनोरजवः ब उदबोधक
माहिती देणारा प्रथमखंड प्रसिद्ध केला आहे, या प्रथमखंडाची जवळ
जवळ नऊशे पाने झाली आहेत. पुस्तकात ब्राह्मसमाज व देवसमाज याच्या
निरनिराळ्या धुरीणांचे फोटो घालण्यात आले आहेत. छपाई पुणे येथील
सुप्रासे्ध 'विजय' छापखान्याची आहे. एवढ सागितले म्हणजे पुस्तकाचे
आशीवेचने द आभिप्राय श्रे
बहिरंग चित्ताकर्षक आहे हें सांगण्याची अथातच जरूरी नाहीं. पुस्तकाच्या
व्यास्तीच्या मानानें किंमत चार रुपये ठेविलेली आहे ती माफकच आहे असे
म्हणण्यास हरकत नाही,
प्रस्तावनेसध्ये 'अद्या रीतीचा ग्रंथ मराठी वाढय़यात अद्याप कोणी लिहि-
लेला नसावा असे वाटते? असे जे प्रंथकारांनी आभमानपूबक लिहिले आहे
ते खरे आहे. ग्रंथकार आणखी असलेच तीन खंड प्रसिद्ध करणार आहेत.
दुसऱ्या खंडांत प्रार्थनासमाज, आर्यसमाज ब थिऑसफी यांचा इतिहास
यावयाचा आहे. तिसऱ्या खंदांत सनातन वेदिक धमांमिमानी साधुसंतांची
चारित्ये व विचार येतील व चबथ्या खंडात धघमासबधी अनेक महत्त्वाच्या
मुद्दयावर तुलनात्मक विवेचन करण्याचा आपला मानस ग्रथकारानी प्रस्तावनेत
नमृद केला आहे, योजिलेले तीन खड लवकर प्रॉासद्ध होतील अशी
आम्हांस उमेद वाटत. अस झाल म्हणजे श्रीयुत फडके यानीं मराठी
व!ड्यायाला चार भरभक्कम ग्रथाचा आहेर केल्यासारखे घोऊन मराठी वाढ्ययाचे
एक सुप्रासिद्ध सेवक म्हणून त्याचे नाव महाराष्ट्रांत चिरकाल दुमदुमेल
यात रोका नाही,
असो, आता सध्या प्रांसद्ध झालेल्य़ा प्रथम खडाकडे वळू. राजा राम-
मोहन राय यांनीं ब्राह्मसमाज कोणत्या परिस्थितींत स्थापन कळा याचे प्रथम
ऐतिहासिक विवेचन करून नतर महार्ष देवेद्रनाथ ठाकुर, राजनारायण बोस,
केशवचंद्र सेन, रवींद्रनाथ, रामकृष्ण परमहंस, शिवनाथद्यास्त्री ब सीतानाथ
तत्त्भभूषण यांच्या अमदानीत ब्राह्मसमाजाची कशी थारपालटट होत गेली व
त्यांतूनच निरनिराळे समाज कसे उत्पन्न झाळे याचे चटकदार वर्णन ग्रथकारानीं
केले आहे, ब्राह्मममाजाबद्दल महाराष्ट्रात बराच गेरसमज आहे, तोर्या
पुस्तकाच्या वाचनाने दूर होऊन ब्राह्मममाजाचे यथार्थ स्वरूप वाचकांच्या
नजरेस येईल, ब्राह्मसमाजाची मते ज्याना नापसंत वाटतात त्यांनीं तर ह
पुस्तक अवश्य वाचावे. गेल्या वषी 'प्राथनासमाजाचा इतिहास' या नांबाचे
एक पुस्तक मुंबईचे रा० वद्य यानीं प्रसिद्ध केले, त्यासुळे प्रा्थनासमाजा-
संबरंधीं बऱ्याच गेरसमलुती नाहीशा झाल्या; तसेच या पुस्तकाच्या वाचनाने
ब्राह्मसमाजासंबंधांतही होइल असे आम्हांस वाटते. श्रीयुत फडके यांनीं ह
पुस्तक सनातन वेदिकधर्मानुयायी या भूमिकेवर आरूढ होऊन लिहिलेलें
४३ आदायेष्वन व अभिप्राय
आहे, त्यामुळे त्राह्मांचा आचारविचारांबर त्यांनीं ठिकठिकाणीं प्रखर प्रहार
केलेले आहेत हे युक्तच आहे; पण त्याबरोबरच ब्राह्मपुढाऱ्यामध्ये ज जे गुण
दृष्टोत्पत्तीस आले त्याबद्दल त्यांनीं त्या पुढाऱ्यांना धन्यबादही दिलेले आहेत.
शोभर वर्षे अस्तित्वांत असून, बंगालमधील बर्याचशा विद्वान , श्रीमत ब
कतेत्बवान् अश्या पुढाऱ्याचे पाठबळ मिळनसद्धा ब्राह्मममाजाचे अन॒यायी
इतके थोडे का, याची मीमासा ग्रंथक्त्यानीं यथामाति केली आहे ती सर्व-
साधारणपणे वाचकांना मान्य होण्यासारखी आहे,
तत्त्वज्ञानासबध्धीही ग्रंथकारांनी आपले विचार ठिकठिकाणी नमृद केले
आहेत. एवढा मोठा नऊडो पानांचा ग्रथ लिहिप्यात काही ठिकाणी विचार-
सर्गात सदोष राहणे साहजिक आहे. परतु ग्रथ पाहिल्यबरोबर ( व ब!चून
झाल्यावर निववादपणच * ग्रंथकारानी प्रस्तुत ग्रंथलेखनाच्या कामी कती
आडटोक!ट मेहनत घेतली आहे. हें लक्षांत येऊन श्रीयुत फडक याचे कोतुक
केल्याशिवाय महाराष्ट्रीय जनता राहणार नाही. असा आम्हाला भरवसा
आहे, ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाचे अधिक दिग्दर्शन किवा समालोचन येथ
करण्याचे कारण नाहीं एकदरीत श्रीयृत फडके यानी हा ग्रथ प्रांमद्ध करून
महाराष्ट्र-वाढ्ययांत एका चांगल्या ग्रंथाची मर निःसदय टाकली आहे असं
निखालस म्हणता येईल.
खर ळर र
त. कर
प्रो हरि दामोदर वेलणकर, एम्. ए..
५७७ १७ ५०_8& »
विल्सन कॉलळेजांतील संम्कुतचे प्राफेसर व
जैनसंस्कृतीचे संशोधक
“घारणाद्वम इत्याहुघर्मो धारर्यात प्रजाः' या तत्त्वाच्या अनुरोधाने
आपल्या अनुयायास आत्यंतिक निश्रेयसाचा मार्ग सुलभ व नि:सदेह रीतीने
दाखवून देण्याच्या कसोटीस आपला धर्म उतरत नाही अशा तीत्र भावनेने
प्रेरित होऊन गेल्या शतकामध्ये पुष्कळ शोधकबुद्धीच्या हिदुधरमीय विद्वानांनी
आर्दछीविचने व अभिप्राय ४४
त्याच्यांत दृष्ट ती सुधारणा घडवून आणण्याचा यथामति प्रयत्न केला; पण
अश्या तऱ्हेचा बिरोष प्रयत्न बंगाल्यात झाला असल्यामुळे त्याचा सांगोपाग ब
चर्चात्मक इतिहास मराठी बाचकांस फारसा वाचावयास मिळत नाहीं; ही
मोठी अडचण आपल्या पुस्तकाने निःसंशय दूर झाली आहे. आपल्या सनातन-
घमांमध्ये कोणत्या प्रकारची व किती सुघारणा झाली पाहिजे याचा अन्तमुख
दृष्टीन मनःपूर्वक विचार करणाऱ्या जिज्ञासु मुमुक्षला आपल्या पुस्तकात
चार्चिलेल्या घार्मिक चळवळीच्या इतिहासाचा फारच उपयोग होईल यात
शंका नाही. अका जिज्ञासु मुमुक्षूलळा आपल्या प्रयत्नांत व विचारसरणीत
कोठे ब कोणत्या रीतीन दिशाभूल होण्याचा संभव आहे हृ बरोबर माहीत
असण्याची फार जरूरी आहे. परधर्मीय लोकाची श्रष्ठतर ऐहिक उन्नति पाहून
त्याची घार्मिक उन्नतिही अश्ींच असली पाहिजे असा मनावर झालेला बलवत्तर
संस्कार, त्यामुळे आपल्या धमातील प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीबद्दल मनात
उत्पन्न झालेला अनादर, परकीयानी 'स्वतत्र-घम-सस्थापक' म्हणून स्वार्थ-
बुद्धीने केलेल्या स्तुतीने उप्पन्न झालेली आत्मप्रोढी, निब्वळ काहीतरी
नबीन करावयाचे म्हणून कित्येक गोष्टींचा उपक्रम करण्याचा अट्टहास, वगेरे
अनेक गोष्टींच्या यागाने पुष्कळ वेळा धर्मसुधारणेच्या कार्याला अत्यंत अनिष्ट
असे बळण लाणून “विनायक प्रकुबांणो जनयामास बानर' अशा पद्धतीचे
काहीतरी सोग निमाण होत. या बाबतींत भाग ४ प्रकरणे २६-२७ यांत
माडलेले आपले विचार माझ्या दृष्टीने मननीय आहेत, प्रत्येक बाश्रीत पूर्व-
परंपरेला स[फ झुगारून न देतां जर कार्यासद्धि होणे हाक्य असेल तर तेच
अत्यत इष्ट आहे. खरोखरी नडत काय व त्याच निराकरण करण्याचा खरा
मार्ग कोणता याचा विचार निर्विकार मनाने केला पाहिजे, “भेद नडत
नाह्षीत द्वेष नडतो' (पष्ठ८ २४) ही आपली वणव्यवस्थेसंबंधाची मीमांसा माझ्य़ा
मते बरोबर आहे. मात्र परस्पर द्वेषभावनेला पोषक अशी वर्णव्यवस्थेची
उभारणी असूं नये, जेथ वणब्यवस्था अशी असेल तेथे जरूर ती सुधारणा
व्हाबी असें मला बाटत. उपरिनिर्दिष्ट प्रकरणांत ग्राथत केलेले स्वच विचार
माझ्या विचारांशी जुळते आहेत असें नाही, तर्थाषि एकंदरींत धर्ममीमासे
आपले पुस्तक फार उपयुक्त होईल याबद्दल मला संदेह नाहीं.
४५ आरदाविचनं व अभिप्राय
डल. सी
श्री» नारायण भवानराव ऊफ नानासाहेब पावगी,
“भारतीय साम्राज्य' व इतर अनेक ग्रंथांचे कर्ते
“नबयुगघर्म* नावाच पुस्तक मीं बहुतेक वाचून पाहिले व ग्रथकार श्रीयुत
सदाशीव कृष्ण फडके, वकील-पनवेल याच्या उद्योगशीलतबद्दल मला फार
कोतुक बाटले. शिवाय पुस्तकावलोकनावरून स्वीकृत केलेल्या विषयासंबंधी
लेखकाचे बाचन बहुविध आणि विस्तृत असल्याच दिसळ, त्याच प्रमाणे
हाती घेतलेले कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्याची उद्योगतत्मरताही नजरेस
आली. कित्रहुना दिनचर्येचे काम सभाळून ग्रथटेग्वनाचा व्यवसाय करणे
ही सामान्य गोष्ट खचितच नाही आणि म्हणूनच ग्रथकाराच्या परिश्रमा-
विषयीं नवल वाटते.
ह्या पुस्तकाची भाषा क्लिष्ट नसून सरळ आहे ब कठिण नसून सोपी
आहे. तीत ओजस्बिता आणि पुष्कळ स्थळी प्रसाददेखोल हग्गोचर होतो.
त्यांतील विचारसरणीसुद्धा सुबोध असून विनीत आहे. ब त्यात भलताच
आग्रह धरलेला दिसत नाही; इतकेच नव्हे तर साधकत्राधक गोष्टीचा सम-
तोल बुद्धीनच विचार केल्याचे व्यक्त होत आणि दुसरी बाजदेखील तुलना!थ
मांडलेली दृष्टीस पडते. मात्र प्रतिपक्षाचा केवळ [निष्कारणच झालेला दुराग्रह
जेव्हा लेखकास भासमान होतो. तेव्हा योग्य अ[निमान सकारण व्यक्त
झालेला निदरांनास येतो
या पुस्तकातील विषयप्रतिपादन पुष्कळ ठिकाणी ममभेदक असून त्यात
विचारस्वातत्र्याची झाक इतस्ततः स्वयमेव मारते, अस काळजीपूवक वाचणाऱ्या-
च्या लक्षात सहजी येईल.
ठर खः मीन
लत स्ट किड
श्री» यशवंत व्यंकटेश कोल्हटकर, बा. ए.. एलएल. बी..
“भागवताचा उपसंहार', 'गीतारहस्यखंडन'
इ ० ग्रेथांचे कर्ते
'नवयुगघर्म? प्रथम-खंड अभिप्रायाथ आला तो समग्र पाहिला, सुद्धम
आदक्रीवैष्षने व अभिप्राय ४६
विवेचक दृष्टीने जरी तो मला समग्र पाहतां आला नाहीं, तर्री बिहंगमदृष्ट्या
मीं त्याचे अवलोकन केल. ग्रंथकत्यांने माहिती मिळविण्याचे प्रयत्न फार केले
आहेत अस दिसते. आधुनिक धार्मिक चळवळीच्या इतिहासाच क्षेत्र श्रीयुत
फडके यांनीं जे आखले आहे ते एथ्बीतलाएवढे अफाट ब विस्तृत आहे.
त्याचे पथ्वीप्रमाणच चार खंड आहेत. पहिला खडच नऊशे पानाचा
आहे. असे चार खंड म्हणजे तीन हजारांवर पाने होण।र. अर्थात् हा ग्रंथ
या विषयापुरता एक ज्ञानकोशच होणार, इतके विशाल कार्यक्षेत्र अंगावर
घेऊन त्यानीं ते पार पाडले आहे अस दिसते. फक्त प्रकाशनाचे काम रिल़ूक
राहुल आहे. अत्यंत भर्गीरथ प्रयत्नाचा हा ग्रंथ एक उत्कृष्ट मासला आहे.
श्रीयुत फडके याती धार्मिक बुद्धि वाखाणण्यासारखी आहे, यात शंका नाही.
मतमतातराच्या कानठाळ्या बसविणाऱ्या हलकल्ोळातून ते शात निर्विकार
चित्ताने बाहेर पडले आहेत. त्यानीं आपला ग्रथ श्रीशाकराचार्य याच्या पुण्य-
स्मरणार्थ अर्पण केला आहे. यावरून ब ग्रथामधील उद्गारावरून त्याच्या
वाकरमताविषयीच्या पक्षपातित्वाचे पूण आविष्करण होत आहे. हाच बाद
इलांच्या तत्तवविचारधुरीणाना पटत चालला आहे. व्यक्तीच्या प्राकातिक
थोरपणाने दिपून न जाता समतोल दृष्टीने धार्मिक मताचा तौलनिक विचार
ते करतील तर मोठेच कार्य होईल.
ग्रंथाची भाषाही चागळी बठली आहे. कित्येक ठिकाणीं तर ती काव्य-
मय झाली आहे. कांहीं ठिकाणीं उपमा अगदी नव्या व चमत्कृतिजनक
आहेत. असां. पुढे ठेवण्याच्या सावधगिरीसबंधी सूचना पुष्कळच आहत.
त्यांतील मुख्य अशा: ---
विषय सुव्यबस्थितपणे माडला पाहिजे. म्हणजे चरित्र, तत्त्वज्ञान,
पूवंगत मतांशी साम्य-विरोध, स्वमतवबिसंगतता इत्यादि प्रकरणे निरंनिराळी
इवींत. ग्रथ बाचताना आपण एका अमर्याद निसगजन्य वनांतून जात आहो
असा भास होतो. पुष्पाचा ताटवा संपून बाहेर पडतो तो अनेक गगनचुंबरित
वृक्षांचे नित्रिेड घनदाट रान लागते, तोंच पुन्हा फुलांचा ताटवा, अशी
सरसहा भेसळ झाल्याने अभ्यासकास फार कष्ट पडतात, ब दिड्मूढ झाल्या-
सारखे होतं. केशवचंद्रआख्यान संपल असे वाटते तो पुन्हा कांही भाग
उल्टून पुढे याबे तो आपला पुन्हा केशवचंद्र सेन ! पुनःपुन्हा तो पुढ
४७ आशी चने व आभिप्राय
आहेच. मताचे आविष्करण सुसंगत झालेल नाहीं, ग्रंककत्यांने अलोट संपत्ति
मिळविली आहे; परतु [तची माडणी सुव्यवस्थित नसल्याने त्या सपत्ति-
प्रदर्शनाने पहाणाऱ्याचे मन गोघळून जात. भापा कित्येक ठिकाणीं फारच
बहारीची आहे; पण कित्येक ठिकाणी ती तशीच दुर्बांध झाली आहे, सहज
वाचतां वाचता अभिप्राय लक्षात येत नाहीं. अ्थनिष्मत्तीर्कारता थोडासा वेळ
घालवावा लागतो. ग्रथातील पुष्कळशा भाकडकथा रसभग न होता अथवा
तत्त्ह्हयान न होता गाळता आल्या असत्या. असो. एंबढ्या सूचनांचा
विचार पुढील कार्यापू्वी श्रीयुत फडके यानीं केल्यास बर होइल.
क ० 2
प्रो, महादेव मल्हार जोशी, एम्. ए.. जुनागड कोलेज
आपल्या पुस्तकात ब्राह्मसमाज ब देवसमाज या दोन सस्थांचा इतिहास
साधार व पुरा दिला आहे. याचा उपयोग आपल्या महाराष्ट्रीय लोकास किती
होईल याचा संशय आहे. बगाली लोकाचा स्वभाव महार ष्टीय लटोकापेक्षा
अगदी निराळा आहे. यामुळेच केरावचंद्र सेन वगेर सर्व पुढाऱ्याचा खिस्ती-
घमांकडे जास्त ओढा दिसतो ब त्याची सर्ब सस्था म्हणजे खिस्ती घमाचच
अनुकरण आहे ही गोष्ट बगाळी लोकाच्या देशाभिमानाला कशी पटली
याचेच नबल वाटते. दुसऱ्या भागात आपण महाराष्ट्रघधमांविषयी बरच
लिहाल असे वाटते, ते लिहिताना निस्पृहपणाने महाराष्ट्रधमातील दोषही
आपणास दाखविले पाहिजेत. विशेषतः चार जातींच्या चार हजार जाती
कशा झाल्या व त्या कश्या कमी करता येढील याचे उपाय आपण दाखविले-
च पाहिजत, आपण शेवटल्या अध्यायात ज्या सूचना दिल्ल्या आहेत त्या
चांगल्याच आहेत; पण अधिक स्पष्टपणे आपले दोष दाखवून सवं ब्राहाणांच
एकीकरण कसे करावे हे जर आपण स्पष्टपणे दाखवाल तर महाराष्ट्रावर फार
उपकार होतील.
आपल्याहइकडे वारकरीपंथाने सुध[रणा करण्याचा प्रयत्न बनला; पण आहेत
त्या जाती कायमच ठेवून काय ती सुधारणा करावी असा त्याचा हेतु दिसतो.
पण ती पद्धत अवाचीन सुधारणेला अनुकूल नाहीं. अर्वाचीन सुधारणेला
आशीवेचने व अभिप्राय 2८
अनुकूल अश्शींच नवीन पद्धति काढली पाहिजे; त्यारिबाय समाजाची प्रगतीच
होणार नाही. पतितपरावतंन, शुद्धि आणि संघटन या विषयांवर आपले
विचार स्पष्ट रीतीने मांडळे पाहिजेत, ही सुधारणा जर झाली नाहीं तर
बंगालप्रमाणच आपले लोक खिस्तीघधमाकडे बळतील हे. अगदीं साहजिक
आहे. आपला दुसरा भाग फार महत्त्वाचा आहे, हा विचार करून महाराष्ट-
धर्म हा प्रगतिपर कसा राहील हा आपल्यापुढे प्रश्न आहे व तो ज्या रीतीने
आपण सोडवाल त्या रीतीवर सर्वे मदार राहील, यापेक्षां जास्त लिहवत नार्ही.
आपला हा पहिला भाग खालीं दिलेल्या टीपामुळे किंचित् कंटाळबाण!
झाला आहे असे मला वाटते.
जरर लर खर
श्री» राजाराम सखाराम भागवत, एम्. ए.,
मराठी थिआसोफी मंडळाचे चाळक व धर्मजागृतिकार
“नवयुगधम? नावाच्या एका प्रचंड भावी ग्रेथाचा पहिला खड पाहिला.
मराठी भाषत हा एक महत्त्वाकाक्षेचा प्रयत्न आहे. हिंदुस्थानात गेल्या
शांभरसवाठो वघात ज्या जुन्यानव्या वळणाच्या धार्मिक चळवळी झाल्या,
त्या सवाचे विश्वसनीय वर्णन देण्याची ग्रथकाराची आकाक्षा आह, या
पुस्तकाचे चार खंड होतील. पॅकां पहिला आमच्या समोर आहे, तो सुमारे
नऊ प्रष्ठाचा खड आहे. त्यात ब्राह्मसमाज ब देवसमाज या दोन चळवरळी-
चा समग्र इतिहास आहे. पुढील खड मिळून एकंदर चार खड व्हाबयाचे
आहेत. तेही सरासरीने याच आकाराचे होतील असे मानल्यास सुमारे
पस्तीसदों पानांचा एकंदर ग्रंथ होईल, ही उडी बरीच मोठी आहे. डा?
केतकराचा जसा ज्ञानकोश तकशा प्रकारचा हा धार्मिक चळवळीपुरता एक
कोश होईल असे म्हटल्यास त्यांत फारशी अतिशयोक्ति नाही. नव्या
वळणाच्या ब जुन्या वळणाच्या सवे आधुनिक धार्मिक चळवळी या ग्रेथांत
समाविष्ट करण्याचा ग्रंथकाराचा हेतु आहे.
४९ आडशीवेचनं व अभिप्राय
ग्रंथाचे बहिरंग ठीक आहे. अंतरंगही तसेच आहे. भाषा सुबोध व चटक-
दार आहे. ठिकठिकाणचीं वर्णनेही भरपूर आहेत. पुस्तकांत चित्रेही बर्रीच
आहेत, दिलेल्या चळवळींची चांगली समपक कल्पना यावी अदा! रीतीने
पुस्तक लिहिलेले आहे.
पण पुस्तकांत नुसती वणने नसून ठिकठिकाणीं युक्तायुक्ततेची चर्चाही
आहे. टीका निर्भिड आहे. ती न्यायाची आहे किंवा कसे याविषयीं मतभेद
पुष्कळच होऊ हकेल, आधीं धर्म हा विषय मतभेदास थोडाथोडका अवकादा
देतो असे नाहीं. त्यांत निरनिराळ्या धार्मिक चळवळींची चर्चा एका पुस्तकांत
आणण्याचे मनांत संकल्पित केल्यावर ते पुस्तक मतभेदास पुष्कळच
थारा येईल यांत नवल नाहीं. ग्रंथकाराची दृष्टि एकंदरीत जुन्यास घरून
आहे. ब तीत राष्ट्रीयत्वाचे मिश्रण आहे. अथात् ब्राह्मसमाज, देवसमाज या
चळवळी जुन्या गोष्टींनी असंतुष्ट झालेल्यांनी केल्या असल्यामुळे त्या प्रथ-
कारास पटूं नयेत हे साहाजिकच आहे. तरीही व्यक्तींची चरित्र देताना ग्रंथ-
काराने लेखणी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मराठींत अशा प्रकारचा ग्रथ अपूव आहे. निरनिराळ्या घामिक चळवळीची
तपशीलवार माहिती एकत्र गोळा करण्याचे या ग्रथास श्रेय आहे.
अशा ग्रंथात कांही अडचणी अपरिहार्यच असतात. धमाविषयी स्वतःचे
विचार ठाम झाले असल्यावबिना कोणीही तेजस्वा ग्रंथकार ३५०० पानाचा
मराठी ग्रंथ लिहिण्याचा ब त्याबरोबर त्यांत स्वतःचे पेसे बुडविण्याचा उद्योग
केबळ गमतीखातर करणार नाही. अर्थात् असा मनुष्य ठिकठिकाणीं आपले
प्रामाणिक मत पुस्तकांत निभींडपणे नमूद करील हे साहजिकच आ&., एकाद्या
धार्मिक चळवळीसंबंधाने त्या चळवळीच्या बाहेर असणाऱ्या सुशिक्षित माणसास
काय वाटते हे स्पष्टपणे नमूद होण अवशय आहे. पण पुष्कळदा असलीं मते
चुकीचीही असण्याचा संभव उत्पन्न होतो, अशा वेळीं जर त्या चळवळींत
असणाऱ्या एकाद्या हुशार माणसास हे पुस्तक अगोदर दाखविले, आणि
ग्रंथकाराळा जेथे मतभेद होइल तेथ खुलाशयादास्वल त्या माणसाकडून
त्या चळवळीच्या समर्थनार्थ छोट्या टीपा लिहवून घेतल्या तर वाचकांस
दोन्ही बाजू समजून त्यास स्वत:चा विचार करणे अधिक सोपे जाईल असे
भै
आश्रीवेचने व अभिप्राय "५५
वाटत, या सूचनेचा विचार% ग्रथकाराने पुढील खंड प्रासिद्ध करण्याचे अगोदर
करावा अशी विनति आहे.
दरदरप २2७ प पडली
€ ह. १_/"*<
राष्ट्रास-ऑवधामादर शारदाभवन, सत्याग्रहाश्रम
आपले पुस्तक मी पाहिल. सबघ अजन वाचले नाह. त्री ष्ण काही
भाग मला मनोरजक आण पूण माहितीने अराळेलळा उसा वाटळा, महाराष्ट
साहित्यामध्ये अश्या पुस्तकाची खास जरूरी आहे. :स्तेत पुस्तकाचे काये
आपण अगावर घेतल आहात. ही स्तुत्य गाष्ट आह. व्टिस्थानातील सवे
घार्मिक चळवळींचा साय्रंत ब चतात्मक इतिहास प्रसिद्ध व्हावयास पाहिजे
आजपयंत व्याख्यानरूपान अथवा त्रोटक माहितीरुप'नहा कोणी हे काय
केल्याच आढळत नाही. असो, आपल्याकडून पुस्तक आत्याचदल मटात्माजीना
( मद्रास इलाख्यात ) त आह
ब क» री द्र ची भर
गट
नवाकाळ, ता. ९१०1२७
धमांच्या संरक्षणाची, सजीवनाची चळवळ निर्गनगळ्या रूपाने
व्यक्तावस्थेस आलेली आपण आज पाहत आहा. ह्या लाटा गेल्या .भर
बषीतल्या आहेत, आणि त्याचा इतिहासही मनागर्जक तसाच वोघधप्रद आहे.
परंतु मराठी भाषेच्या दुर्देवामुळ आजवर हा इतिहास नव्हता. आता ता
पनवेलचे वकीळ रा« सदादिाबराव फडके यानी अत्यत परिश्रमपूबक सविस्टर
लिहिण्याला सुरवात केली असून त्याचा प्रथम खड अमिप्रायाथ आला आहे
--“
& हा विचार हा ग्रंथ लिहितांना शक्य तितका कलला आहे. मतभदा
बाबतीत ब्राह्मांकडून जो जो खुलासा होण शक्य वाटले त्याचा संग्रह ह्या
ग्रंथांत आस्थापूवक करण्याची शक्य तो काळजी घेतली आह. व पुढेही ती
“वद्य घेण्यांत येईल. --भ्रंथकार
(५९ आशक्ीवैचनं बव अभिप्राय
हा खड लवकरच प्रसिद्ध होणार असतांही तो नजरेस्वराली घालण्याची रा०
फडके यांनीं आगाऊ सांघ दिली याबद्दल आम्ही त्याचे झामारी आहा.
या पहिल्या खण्डात ब्राह्मसमाज आणि देवसमाज था दोन समाजाची
माहिती आलेली आहे. रा० फडक याच्या लखनाचा विशेष सांगावयाचा
म्हणजे त्याची परिश्रमशीलता आणणि बण्यावेषयाबद्वेल पुष्कळसा मतभेद
असतांही दिसून येणारी सहानुभाति ही होय. मुंबईसारख्या अनेक साधन-
संपन्न अद्या दाहरातसुद्धा प्रस्तुत बिपयावर एखाद ग्रंथ लिहिण्याचे कोणी
मनात आणल्यास त्याला त्रास झाल्यादिवाय राहणार नाही, मग पनवेल-
सारख्या काहीशा आडबाजच्या गावी बसून या विषयाची सवे सामग्री गोळा
करण किती कठिण आहे, याची वाचकास कल्पना करता येईल, परतु रा
फडके यानी असल्या अडचणीस भीक न घालता ठाक्य तेवढी साधने जमवून
त्यांच सूक्ष्म दृष्टीने स्वतःच्या साधकबाधक विवेचनासह टध्ययन करून आपला
ग्रथ तयार केला आहे. व याला अजच्या बाळायात दसरी जोड दाखविता
येणार नाही, असा आमचा समज आहे. ब्राह्मसमाज आणि देवसमाज या-
बद्दलची माहिती यात इतकी विपुल आहे की. एवढे एक पुस्तक जबळ
बाळगल्यास या विप्रय,वर दूसरी पुस्तक पाहण्याची गरज उग्णार नाही, अस
म्हटल्यास त्यात अतिशयोक्त होणार नाही पुस्तक फार व्यवस्थित रीतीने
छापळेळ आहे. विपय गहन असूनही ग्रथकाराने तो. सुबींच केला आहे,
त्यातूनसुद्धा काही भाग रूक्ष वाटतो, त्याचे कारण विषयाची रूक्षता होय,
अक्षी जबाबदारीची जाणीव राखून लिहिलेली पुस्तक्र महाराष्ट्रात दहावीस
बषाच्या अंतराने निपजतात. रा० फडके यांचा एकदर चार भागांत हा
विषय पुरा करण्याचा विचार आहे. पहिल्या खडाची एकदर प्रृष्ठसंख्या
९०८च्या वर आहे, शिवाय त्यात दशनीय चित्रे वरीच आहेत. असे उ्सून-
देखील किंमत अवघी चार रुपये ठेविली आहे. यावरून ग्रंथकाराचा निरपेक्ष
हेतु सहज लक्षात येतो. ग्रथकार दांकराचायांच्या अत्रेत मताचे अनुयायी
असून शाकरमताच्या अनुरोधानेच त्यांनीं आपले विवेचन केलेल आहे वहा
बिवेचनाचा भागच विशेष वाचनीय असा आहे. एवढ्या प्रचंड ब साधार
लिहिलेल्या ग्रंथाचे व्यापक दृष्टीने समग्र परीक्षण करावयाच म्हणजे दुसरा
लहानसा ग्रंथच लिहाबा लागेल, स्थलसंको'चास्तव तस करणे शक्य नाहीं.
आशीवचने व अभिप्राय ५९
स्थुलमानाने जितके सांगतां येण्याजोग होत तितके थोडक्यांत सांगितले आहे.
ज्याला ज्याला म्हणून सध्यां चाळू असलेल्या धमंक्रान्तीचा इतिहास अबगत
करून घ्यावयाचा असेल त्या प्रत्येकाने पुस्तक अवश्य संग्रही ठेवाव आणणि
मननपूबंक त्याचे बाचन कराव, राजकारणाच्या पोटातून पुष्कळ धार्मेक
स्वरूपाच्या चळवळी उत्पन्न झालेल्या दृष्टीस पडतात, त्याचे धागेदोरे लक्षांत
येऊन दृष्टि बिशाद होण्याला या पुस्तकाचा उपयोग झाल्याखेरीज राहणार
-नाहीं. म्रथकाराने किमत अगदी स्वल्प ठेविली आहे, तिचा फायदा घेऊन
ग्रंथकाराला महाराष्ट्रांतील जनता प्रोत्साहन देईल ब पुढचे खंड भराभर
-बाहेर येऊन ग्रथकाराचे कार्य शोबटास जाईल अशी आम्हांस उमेद आहे.
हा ग्रंथ निमाण केल्याबद्दल रा० फडके साऱ्या महाराष्ट्राच्या अमिनदनास
पात्र आहेत.
श्र खर जर
प्रो ० रामचंद्र दत्तात्रेय रानडे, एम. ए.
पुण्याच्या अध्यात्मपीठाचे प्रमुख आणि हिंद
तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे एक संपादक
हल्लींच्या परिस्थितींत धमांकडे लाकाचे लक्ष वेधावे हे साहाजिकच आहे,
-ब या प्रवरत्तीचाच एक परिणाम म्हटला म्हणजे हिंदुधर्मांचा ऐतिहासिक
दृष्टीने अभ्यास करून ग्रंथद्दारा विचारास चाटना देण हा होय. अशा
प्रकारचा एक प्रयत्न श्रीयुत सद]शिव कृष्ण फडके यानीं 'नबयुगधरमे' हृ पुस्तक
लिहून केला आहे, व तदवारा अलीकडे मराठींत निमाण होत असणाऱ्या
घार्मिक बाढ्ययात निःसंशय भर टाकिलळी आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
हिंदुस्थानांत इंग्रजी अमल सुरू झाल्यापासून हिंदुधमांचा ब आयंसस्कृतीचा
खिस्तीधमाशी ब युरोपियन संस्कृतीशी निकट संबध आल्यामुळे हिंदु-
स्थानांत नबीन युग सुरू झालं. त्या युगास साजेशा नवजीवनयुक्त चळ-
बळींची लोकांस आवदत््यकता वाटूं लागली, म्हणून प्रचलित हिंदुधमात
५३ आडशीवेचनं व अभिप्राय
सुघारणा करून “'नबघमंपंथ' स्थापण्यासाठी ज्या चळवळी झाल्या त्यांत
ब्राह्समाजाला अग्रिम स्थान आहे. श्रीयुत फडके यांनी प्रस्तुत ग्रंथांत ब्राह्म-
समाजाचा व तत्सदहृदा देवसमाजाचा मराठींत सविस्तर इतिहास दिला आहे.
या पुस्तकाचे एकंदर चार भाग आहेत. पहिल्यांत भिन्न घम व मिन्न
संस्कृतींच्या झगड्यामुळे भर बर्षापूर्वी बंगाल्यात कशी कठिण परिस्थाते
निमाण झाली होती याचे सुरवातीस वर्णन करून, नंतर या परिस्थितींत
राजा राममोहन राय यानीं ब्राह्मसमाजाची कशी स्थापना केली, त्यांच्या
घमंसुधारणेच्या चळवळीबर खिस्तीधर्मविचाराचा, विदोषतः खिस्ती एके-
श्वरी पथाचा जबरदस्त पगडा बसला असल्यामुळे त्याच्यावर लोकाचा
बिश्वास कसा बसला नाहीं ब ते सामान्य हिदुसमाजाच्या सहानुभूतीला कसे
पारखे झाले इत्यादि सविस्तर हकीकत दिली आहे. दुसर्या भागात महर्षि
देवेद्रनाथ टागोर, राजनारायण बोस ब रवीद्रनाथ टागोर याची ब्राह्म-
समाजाचे बाबतींत काय कामगिरी झाली ह सागितले आहे त्सिऱ्या भागात
केशवचद्र सेन, ब्राह्मममाजांत फाटाफूट, नवविधानाची स्थापना इत्यादि
विषयाबद्दल माहिती आली आहे, चवथ्या भागात ब्राह्मसमाजाच्या मूलभूत
तात्त्ककि व सामाजिक शिकवणीसबंधी चर्चा करून उपनिषदे, अद्वेत ब
वेष्णबधमे यांच्या तत्त्वज्ञानाशी ब्राह्मसमाजाच्या मृलतत्त्वांचा विरोध अगर
साम्य दाखविले आहे. याच भागांतील शोबटच्या प्रकरणात चिकित्सक
पद्धतीन सर्वे सामाजिक व धार्मिक विषयाच समालोचन केले असून ग्रंथ-
कत्याने “ काही सूचना '? केल्या आहेत. त्या उदबोधक असून विचार
करण्यासारख्या आहेत,
रा० फडके यांनीं हृ पुस्तक परिश्रमपूवंक लिहिले आहे हे वरवर पहा-
णारासही दिसून येईल. या विषयावरचे मराठीतील पुस्तक असे हृ त्याच-
च प्रथमच आहे. त्याची भाषा चांगली, सरस व चटकदारही आहे.
त्यांची पद्धति चिकित्सक व दृष्टि मार्मक असून तुलनात्मक दृष्टीने सा*्य-
बिरोध दाखविण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे; परंतु ग्रंथाचा
'घार्मिक चळवळीचा इतिहास' ह मुख्य विषय असल्याने त्यांतील चारित्रा-
त्मक भाग थोडा जास्त विस्तृत झाला आहे असे बाटते. रा० फडक 8
आधुनिक धार्मिक चळवळींच्या इतिहासाचे आणखी तीन खंड लिहिणार
आडीरवैचने व अभिप्राय ५५४
आहेत ब त्यांत अनुक्रम प्राथनासमाज, आर्यसमाज, थिञसफी, सनातन-
धर्माभिमानी थोर पुरुषाची चरित्र, ब धर्मासंब्घधी अनेक महत्त्वाच्या मुद्दघावर
तुलनात्मक विवेचन व विधायक सचना: हे बिषय येणार आहेत. हा त्याचा
संकल्प सिद्धीस जाऊन आधानक हिद्धमांच्या इतिहासावर चागलं वाढ्ाय
निमाण करण्याचे श्रेय त्यास मळ अत्री आामची मनापासन इच्छा आहे.
ठर नर क
300 ककत
॥॥. २. 1 १४५ ९२, ॥.5त.,॥॥ १.11 13
11/)२-,॥ 1-1 १४७, ७॥ [| ., ॥,
७1. 3. ४९. 1153052 1?१110९0] 183 52९01 ९००१ लाठपट्टा (०
5$€1त 1018 83 00% 01 3153 €%८61]]ल0 ७० ल्याला “" चिव९चशप0१्टळ
197 वाया. टि. 1, खाते (० उ€दप€8. (७8६. 1] ओठात. 52 णाए
0७11101 07 [1९2 581010 ] 18४९ हळखा€ नाठपट्टाा पाट पणुली_विश
815 0 (18. ७000, झाले ] ॥9७९ छावा. |]1€95पा2ट 18 ट्णा्टावाप-
पाट शा. 701 3ती€ 01 (1९ त्वा€ खात 00पा ० ता (५ एर गाट)
182 1135 १९81 ७) [९ 5प0)]९ल. 10] ७ डाठा% र्त 1९ डि0
90] वाले €ते 7०५०6९11९8 111 ३11 8ठा२पा839 ४९७५ 111€17608.-
12 28161 11 [1160 ९९०1001 0 शठतहापा 7लष2्टाठणड ताठपणा
11 [1158 0पण 9, खाते ०] ॥७०प्टाण 10 80९लाचाी 8पतशट७5 ठा 1010९6
58प0]2ट ते€[(81]€त 160ि? १ 0 च 101 ७0ठपा पि2 शाक्य ])९501181111608
वात तेठल785$ ८001९0९ १९ ॥॥ (118 लाुठपड १ट शा छो.
186०९ 6९1 8७०8119012, (16९16९ १४8७ प) (0 1100९, 50 चि 8851 छा
3 ४९वा€, 10 त 0011०१1001 8७१1] च0]2 17 1111 तेह्वा
१९॥ [115 तृपष€51ठप 8 3153टलठा शळापला. 1.0 शोत 0
७९ 8७]€८ (0 8९ ७ ॥॥॥. 1208तार2 185 80 ओालटत निा8 ज९€त
11 8 76१ चा) ]2 ७४४७४. 1116९ तेट91]83 टळाचपालते 1 92 ७0०0
घात 1९ 11501०2 5€९वचूण€0९९ १४११७ १९१1८० 11297 '€ ॥187811811-
टत, वा2 तेण व०)2. रट फा.€९5 एप हिलीयाठ, यावे प ठपी ळा.
11101९5 1९ तोर्िडिड पीठा (1९2 5210101118 क्यात [01८ [11601९8 ठा
1056 १४४०५९ 1112 6 ळा %$, 1९ कर्ििलशिलाट€ 15 ट०ठपलालचे य.
[९011018 [0 "एली ०. शपला 7९885लळ्)2 016०101 टद्षा 0९
.81]521. १४1. 1)158ताट, जा ट०्पाड€, 8पर8टिडऊ ताठपणा 8 टॉय
परप आडीवेचनं व अभिप्राय
१0. 0 एलोाष्टाठपड ७€0८०प७(101, शोला] ॥88 8. (1101९08
ऑलातटाटत तातिटिप॥ ७15 ४४०७ १७७९७००1०७, ऐएर्पा. $७७]९०. (0
11115 त ल्ाा(४, ७1८) 10051 11339०0 1366९11 7९81, ॥९ 1138 6 070१1-
€ते ७15 कप (125 111) 8 1811770167 ७१८०) 1611९2०153 शाल्व. लाल्की ठा
153 ला1 11९91 ७, 853 950 01 1115 8851 तपा.४ काते 5000191591111र्9.
1॥€ ल ९5 तेलवा१९०८ट्र ७1) (112 1)९0१-0वा) 8] ४४1])) 19९
७०७1०] वार्७ ला€्य०0्टा (0 (9९ ऐ३िज्वाचिओापा चा एलचतटा
७6००५5९ 0 [९ ७९७5011311[125 टठाल्लाप€त पशा) ताळा. ॥1)0४€-
10107. घार्ते 930 1७7 टठागा 8०1101 ९) 5006” 0 (1४2 ९९)९७11-
(105 111) [1९ 126९८८.॥, राठ ट्या €त ठा ७१ ता [ू७घा$पा8171 (1115
७०1. 0 [11९ टठपाा%. 1160 ९९०० पठ ठा (11९ ठिपपातहा र्ला पा२१वा.
छव्ाणव), ७/, ॥1])वा501 1)260ल्यातराकाचेी) 1 व्टुळा&, जितेड घा
8118]0टप€ 11 [९ 1115.097 (80९2 0 १४० [ए९58018111125 १४]
९] १४९ चा€ 10 एविणयपचा प) [1€ 126टटचार् काले ॥. 15 80
१४ठातलार] 1] टठपा0ा 6७ ७७01 (186 ७९७ 11 ७1 पलाशातपते)
7611105 €४०]प11ठ1 (00 ७18८९ 111 (1९52 तेळ३5 दयात एकाला 15
110. 111९81080012 3 0ट्पा2्ट झलूण९ना.ल्ते €९९) 100" [0 1००65
१४]1॥७९॥७ ]॥1. 37)19त)2 त€5ल७€5 [1] (852९5 टा 2७९४९७ (0
8. ए०५€पालाणा 9 €ठळफ3यर 00 ठा आठा कात. वाळाग्रात
वागाव, ी2 तेढडलाफृपााढड का€ शला १५९॥ एटा ह्यात
7€पा0त [९ €वतेला ता 9 डाग) €९०]पााळा ) (१९ 1)6९टट्लया
€०प[(1%. 16 पू) 1५6७) (6 [18९ ॥1॥0४९॥€॥. 0७% (1९
०७]€९८(1009801€ टिव्ाघा€5 0 (0111811811) 111581लो 89% वेलाषएा[फ 1
3९12), 15 १४९] ९०) 8 ७९ प5व].
1] तेठ ७० १९७ (0 टुठ 110 एठा€ तेहांज्ा]ड र्या (158 काठा.
०210)1€८वच.101 0 16९ ७००६, "रोगाला "तत (०७82 [७लाभालत शा
डावा. 10119 1.0 5षा 01८ त्ता 2 ०. 111९ [310311 टा 101) ० शा,
1>11201:2'5 ७००७. 11260], ]००/९५७1. ०0 तेला ॥1 160१011 0-
पाट (1118 10001 (० (1९2 & पतला 01 7९111210५5 [.110प2111. [॥॥ १९1]
7 “38% ७लप8ळ), 853 1115 1)) 3 1701100101. 11 5022२१ ळी 10 शा प२3ठर्चा.
[112 ०055655101 ०. छशोणालटो 7110 घेवेटवपक्षा82 ७1टपा2८ र्ला "1९
1686-१8% एलाष्ा०प5 पा०पडाा र ताळ 15 €४€ ७०551012. 1
१९18) ॥॥1. 1218016 €५०९1% 500658 171) फा8 हातै€9४०पा.